Saturday, 25 October 2025

राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार

 राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         नैसर्गिक शेतीतून शाश्वत कृषी क्रांती होईल

 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीहवामान बदलाचा शेतीवर होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेतानैसर्गिक शेती ही त्यावरचा सर्वाधिक परिणामकारक उपाय आहे. त्यांनी स्पष्ट केले कीनैसर्गिक शेती ही केवळ सेंद्रिय शेतीसारखी नाहीतर ती अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक आहे. २०१४  मध्ये झालेल्या नैसर्गिक शेती मिशनचा हा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला मात्र त्यावेळी नैसर्गिक व सेंद्रीय शेती हे दोन्ही एकत्रच राबविण्यात आले. नैसर्गिक आणि सेंद्रीय शेती पद्धतीत भेद ठेवला नव्हता. मात्र २०२३ मध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनानंतर  महाराष्ट्रात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा राज्य शासनाचा संकल्प  आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi