Thursday, 30 October 2025

संकट व्यवस्थापन आणि राष्ट्रनिर्माण

 संकट व्यवस्थापन आणि राष्ट्रनिर्माण

नैसर्गिक आपत्ती असोसामाजिक अशांतता असो किंवा महामारीअखिल भारतीय सेवांचे अधिकारी धोरणे आणि योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीत सातत्यसमन्वय आणि नेतृत्व प्रदान करतात. केंद्राच्या धोरणांना स्थानिक वास्तवाशी सुसंगत ठेवण्याची त्यांची क्षमता भारताला अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यास आणि विविधतेत एकता टिकवण्यास सक्षम करते. आसाममधील परापासून गुजरातमधील भूकंपापर्यंतसंकट काळातील त्यांचे नेतृत्व समुदायांना स्थिर ठेवते आणि आवश्यक सेवांची सातत्याने पूर्तता सुनिश्चित करते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi