Thursday, 18 September 2025

२८ हजार ग्रामपंचायती विकासाचे मॉडेल बनविणार

 २८ हजार ग्रामपंचायती विकासाचे मॉडेल बनविणार

ग्रामविकासाच्या अनेक योजनाअभियाने आली पण त्यात ठरविक गावेच पुढे गेली. आता या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून  प्रत्येक गावांगावांतून  समृद्ध महाराष्ट्र घडेल. अशा स्पर्धांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना गावात राबविण्यात येतील. त्या माध्यमातून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती आणि ४० हजार गावे मॉडेल म्हणून विकसित करूअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi