Thursday, 18 September 2025

राज्यात खरीप हंगामातील पेरणी ९८ टक्के पूर्ण झाली असून, एकूण पेरणी क्षेत्र १४४ लाख हेक्टर

 राज्यात खरीप हंगामातील पेरणी ९८ टक्के पूर्ण झाली असूनएकूण पेरणी क्षेत्र १४४ लाख हेक्टर आहे. विशेष म्हणजेयंदा १४.३० लाख हेक्टरवर मक्याची पेरणी झाली असून मका पेरणीत तब्बल ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कापूसमका आणि इतर पिकांसाठी टॉप ड्रेसिंग डोसची मागणी वाढली आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी टाळण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील वाटपाची तातडीने पूर्तता करावीतसेच प्रलंबित आयात पुरवठा उपलब्ध करून द्यावाअशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार असून आगामी रब्बीसाठी १२ लाख मेट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावीअशीही विनंती कृषी मंत्री श्री. भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi