Monday, 2 June 2025

लोकशाहीसमोरील आव्हाने

 लोकशाहीसमोरील आव्हाने

 धर्मांतरण आणि अनियंत्रित बेकायदेशीर स्थलांतर हे केवळ सामाजिक प्रश्न नाहीततर ही आपल्या लोकशाही आणि अस्तित्वासमोरील गंभीर आव्हाने आहेत. आपली सीमा सुरक्षित ठेवणेसामाजिक समरसता जपणे आणि सार्वजनिक संवादात प्रामाणिकपणा राखणे हे सर्व एकत्रितपणे लोकशाही टिकवतात.

 “शांती ही सहिष्णुतेने मिळतेपण तिचे रक्षण शक्तीनेच करता येते. भारताच्या सैन्यदलांनी दाखवलेली रणनीती आणि हे त्याचे उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

तुमचे शिक्षण केवळ नोकरीसाठी नव्हेतर समाज बदलण्यासाठी आहे. भारताच्या विकासाच्या मार्गात तुम्ही केवळ आकड्यांमध्ये अडकून न पडतात्या आकड्यांमागची माणसे समजून घेऊन काम करा. आकडे धोरण ठरवतातपण लोकच देश घडवतात असेही उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi