मराठवाडा दुष्काळमुक्त करणार
राज्यात चार नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पांमुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात येणार असल्याचे सांगतांना मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, या आपल्या संकल्पावर आपण काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराचे अतिरिक्त पाणी कालव्याच्या माध्यमातून मराठवाड्यात आणण्यासाठी जागतिक बँकेचे साहाय्य घेण्यात आले असून पुढील महिन्यात या प्रकल्पावर काम सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment