Wednesday, 19 February 2025

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही

 किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोटकिल्ले खऱ्याअर्थाने त्यांची दौलत आहेते आपले शक्तीस्थानस्फूर्तीस्थान असून त्यांचे जतनसंवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्यावतीने

किल्ले शिवनेरीरायगडप्रतापगडसिंहगडपुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेतकिल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाहीअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंगत्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हितजनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन दूरदृष्टीने निर्णय घेतलेला होता. सामाजिक एकोपान्यायसुशासन आणि लोकल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुयामहाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीनेएकदिलाने काम करुयाशिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावेहीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेलअसे श्री. पवार म्हणाले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi