Tuesday, 11 February 2025

कल्पना करा! आजपासून ४०० वर्षांपूर्वी

 आज आपणा सर्वांकडे स्मार्ट फोन्स आहेत. संपर्काची अत्यंत शक्तीशाली माध्यमं आहेत! आज रस्ते उत्तम आहेत! रेल्वेचे जाळे आहे, विमाने आहेत! जीपीएस आहे! नकाशे आहेत! आपण खूप पर्यटन देखील करतो.

तरी आपण ज्या ज्या ठिकाणी भेट दिली तिथे तिथे मागे काय उरते? 


कल्पना करा! आजपासून ४०० वर्षांपूर्वी वरील पैकी काहीही नसताना समर्थ रामदास स्वामींनी भारतभर फ़िरून जी ११०० हून अधीक मठांची स्थापना केली

त्यातील बहुतांश मठ आजही शिल्लक आहेत! इतकेच नव्हे तर त्या त्या प्रांतात मराठी लिहिता-वाचता-बोलता येणारे मठपतीही आजही वंशपरंपरेने शिल्लक आहेत! 


तिबेटच्या सीमेपासून केवळ ३० किमी वर बद्रीनाथ येथे समर्थांचे २ मठ आजही आहेत. तमिळनाडू मध्ये आजही १४ मठ जिवंत आहेत. आंध्रात ६५, कर्नाटकात ३६, राजस्थान, मध्यप्रदेश इ. अनेक ठिकाणी समर्थांचे माठ आजही राष्ट्रभक्ती जागविण्याचे कार्य करत आहेत!


आग्र्याहून सुटून केवळ २३ दिवसात राजगडावर पोहोचणे शिवाजी महाराजांना शक्य झाले कारण त्यांना दर ठराविक अंतरावर घोडे बदलून मिळाले! सर्वत्र मुघलांचे राज्य असताना कुणी घेतली असेल ही जबाबदारी? विचार करा! त्या काळातच काय आजही इतके भक्कम जाळे विणलेला संप्रदाय अस्तित्वात नाही!

सर्वांना कळावे यासाठी अवश्य शेअर करा हा नकाशा!


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi