Friday, 17 January 2025

शिवभोजन थाळी योजनेसाठी ५० कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी वितरीत

 शिवभोजन थाळी योजनेसाठी 

५० कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी वितरीत

 

मुंबईदि. १७ - गरीब व गरजू व्यक्तींना राज्य शासन सवलतीच्या दरात शिवभोजान थाळी उपलब्ध करून देते. या योजनेसाठी डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठी ५० कोटी८२ लाख १२ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi