Sunday, 13 October 2024

दुःखाचे खरे कारण अपेक्षा

 *🙏दुःखाचे खरे कारण अपेक्षा🙏*


समजा आपण *एखाद्या दिवशी दोनशे रुपयांचा माठ* आणि


 *अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ* घेऊन आलो 

आणि *घरी आल्या आल्या माठ हातातून पडून फुटला* तर


 *आपल्याला अतिशय दुःख होते* ^कारण^ *माठ इतक्या लवकर फुटेल* अशी *अपेक्षाच आपण केलेली नसते*.


     *त्याउलट 250 रुपयांचा* *पुष्पगुच्छ संध्याकाळपर्यंत सुकला* 


तरी *आपल्याला वाईट वाटत नाही* त्याचे *कारण फुले सुकणारच हे आपल्याला माहीत असते* .


*माठ इतक्या लवकर फुटेल* असे *वाटले नव्हते* आणि *फुटला* त्यामुळे *आपल्याला दुःख झाले* .


परंतु *फूलांकडून ती टवटवीत राहण्याची अपेक्षाच नव्हती* ^त्यामुळे ती^ *सुकली तरी त्याचे दुःख झाले नाही*.


     *मतितार्थ असा आहे* की,

*ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त*

 त्याच्याकडून *तितके दुःख वाट्याला येते* 

आणि *ज्याच्या कडून अपेक्षा कमी*

 ^त्याच्याकडून^ *फारसे दुःख नाही* त्यामुळे


 ^कोणाकडून^ *फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका* *आनंदी राहा .*मस्त राहा* 🙂🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi