*🙏दुःखाचे खरे कारण अपेक्षा🙏*
समजा आपण *एखाद्या दिवशी दोनशे रुपयांचा माठ* आणि
*अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ* घेऊन आलो
आणि *घरी आल्या आल्या माठ हातातून पडून फुटला* तर
*आपल्याला अतिशय दुःख होते* ^कारण^ *माठ इतक्या लवकर फुटेल* अशी *अपेक्षाच आपण केलेली नसते*.
*त्याउलट 250 रुपयांचा* *पुष्पगुच्छ संध्याकाळपर्यंत सुकला*
तरी *आपल्याला वाईट वाटत नाही* त्याचे *कारण फुले सुकणारच हे आपल्याला माहीत असते* .
*माठ इतक्या लवकर फुटेल* असे *वाटले नव्हते* आणि *फुटला* त्यामुळे *आपल्याला दुःख झाले* .
परंतु *फूलांकडून ती टवटवीत राहण्याची अपेक्षाच नव्हती* ^त्यामुळे ती^ *सुकली तरी त्याचे दुःख झाले नाही*.
*मतितार्थ असा आहे* की,
*ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त*
त्याच्याकडून *तितके दुःख वाट्याला येते*
आणि *ज्याच्या कडून अपेक्षा कमी*
^त्याच्याकडून^ *फारसे दुःख नाही* त्यामुळे
^कोणाकडून^ *फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका* *आनंदी राहा .*मस्त राहा* 🙂🙏
No comments:
Post a Comment