Monday, 13 May 2024

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

 

            मुंबईदि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

        चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार -  ६०.६० टक्के

जळगाव -  ५१.९८ टक्के

रावेर - ५५.३६ टक्के

जालना - ५८.८५ टक्के

औरंगाबाद  - ५४.०२  टक्के

मावळ - ४६.०३ टक्के

पुणे - ४४.९० टक्के

शिरूर -  ४३.८९ टक्के

अहमदनगर -  ५३.२७ टक्के

शिर्डी - ५२.२७ टक्के

बीड -  ५८.२१ टक्के

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi