Tuesday, 14 May 2024

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

 राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात

अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

 

            मुंबईदि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

        चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार -  ६७.१२ टक्के

जळगाव -  ५३.६५ टक्के

रावेर – ६१.३६ टक्के

जालना – ६८.३० टक्के

औरंगाबाद  - ६०.७३ टक्के

मावळ – ५२.९० टक्के

पुणे – ५१.२५ टक्के

शिरूर -  ५१.४६ टक्के

अहमदनगर -  ६२.७६ टक्के

शिर्डी – ६१.१३ टक्के

बीड -  ६९.७४ टक्के

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi