Friday, 26 April 2024

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात

दुपारी १  वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

 

         मुंबईदि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा - ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती - ३१.४०टक्के

बुलढाणा -  २९.०७ टक्के

हिंगोली -  ३०.४६ टक्के

नांदेड -  ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ - वाशिम -३१.४७ टक्के

000

निलेश तायडे / वि.स.अ

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi