सध्याच्या दुष्काळात कृत्रिम पाऊस उपयोगी पडेल?
- महाराष्ट्रातील पहिल्या प्रयोगाची गोष्ट
महाराष्ट्रात वीस वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (२० सप्टेंबर २००३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. या वर्षी निम्म्याहून अधिक महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे आता कृत्रिम पावसाची चाचपणी होत आहे. या पार्श्वभूमीवर, कृत्रिम पावसाच्या पहिल्या प्रयोगाच्या विमानात सहभागी असलेले "भवताल" चे संस्थापक श्री. अभिजित घोरपडे हे या प्रयोगाबाबत सांगताहेत-
• कृत्रिम पाऊस म्हणजे काय असतो?
• प्रत्यक्षात त्याचा उपयोग किती होतो?
• त्यामुळे महाराष्ट्राचा दुष्काळ दूर होईल?
• त्यासाठी सरकारने काय करायला हवे?
• गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राने या प्रयोगाचे काय केले?
पाहा, " भवताल In-Depth " मध्ये.
यू-ट्यूब लिंक:
(आपल्या संपर्कात शेअरही करा.)
- भवताल टीम
भवताल
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment