Monday, 17 July 2023

निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे

 निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे. आज आपण पाणी पिण्याच्या योग्य वेळा कोणत्या व त्याने काय फायदे होतात ते पाहू.


१. *सकाळी उठल्या उठल्या लगेच: १ ग्लास पाणी*

याने आपला मेंदू आणि शरीर स्लिप मोड मधुन ग्रीड मोड मध्ये येतात. आपले अंतर्गत अवयव शुद्ध आणि स्वच्छ होतात.


२. *जेवणाआधी ३० मिनिटे: १ ग्लास पाणी*.

यांनी आपली पचनक्रिया सुधारते आणि कॅलरी इंटेक कंट्रोल मध्ये राहतो.


३. *व्यायामाच्या आधी व नंतर: १ ग्लास पाणी*.

व्यायामाच्या आधी प्यालेले पाणी आपल्या शरीराला व्यायामासाठी वॉर्मअप सारखे तयार करते.


व्यायामानंतर प्यालेले पाणी आपल्याला डीहायड्रेशन पासून वाचवते.


हेवी व्यायाम केल्यावर किंवा गर्म्याच्या दिवसात जास्त पाणी प्यावे.


४. *आंघोळीच्या आधी: १ ग्लास पाणी*.

कोमट पाणी प्याल्याने आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि आपले ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते.


५. *झोपायच्या आधी: १ ग्लास पाणी*.

झोपण्याआधी जर आपण हायड्रेटेड असलो तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात. कारण घट्ट रक्त हार्ट अटॅकचे मुख्य कारण आहे.


६. *जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल: १ ग्लास पाणी*.

पाणी आपल्या मेंदूला पावर अप करते. Noggin's Fluids ची पातळी वाढते आणि आपल्या cognitive functions मध्ये सुधारणा होते.


जेव्हा तुम्हाला एखादे प्रेसेंटेशन द्यायचे असेल त्याआधी १ ग्लास पाणी प्या.


जेव्हा झोप येत असेल आणि झोपणे शक्य नसेल तेव्हा पण एक ग्लास पाणी प्या.


आहेत ना अनेक फायदे योग्य वेळी पाणी पिण्याचे?


*डॉ. प्रमोद ढेरे,*



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi