*ज्वारिचि.. भाकरी.. 👇*
... आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर गहू व इतर धान्यापेक्षा ज्वारी हि पचायला हलकि व अतिशय गुणकारी आहे. आठवड्यातून दोन दिवस तरि आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश करावा. रजोनिवृत्ती घ्या काळात शरिरातील हार्मोन्स असंतुलित होतात. अशा वेळी स्त्रियांनी आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश करावा. नियमितपणे भाकर खाल्ल्यास ब्रेस्ट कॅन्सर होत नाही.असे संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे.आपण भाकर खाण्याचे फायदे बघू या..
...(१)..ज्वारिमध्ये मुबलक प्रमाणात तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होते, एसिडिटि होत नाही. आणि मुळव्याध, बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही..
(२).. किडनी स्टोन चा त्रास असलेल्या व्यक्तिने आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश केल्यास पोषक घटक असल्याने . स्टोन विरघळून बाहेर पडतात.ज्वारिमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे एनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तिने आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश करावा.
...(३).. वजन नियंत्रणात राहते. आजकाल फास्ट फूड, जंक फूड, मुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढले आहे. आणि मग दुष्ट चक्र चालू होते. उच्च रक्तदाब, मधुमेह, थायराइड, ह्रुदयविकार,.एसिडिटि.. इत्यादी. तेव्हा नियमितपणे आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.वजन कमी होते.
(४).. ज्वारी मूळे शरिरातील इंस्युलिनचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनि कायम ज्वारिचि भाकरी .खावि.. ज्वारीची भाकरी पचनास सुलभ असल्याने आजारी व्यक्तीला दूध.व भाकरी असा आहार द्यावा.
.रक्तातिल कोलेस्टेरॉल चि पातळी कमी करण्यासाठी ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे.
.....(५)..काविळिच्या आजारात पचायला हलक्या अन्नाचि आवश्यकता असते. तेव्हा.. ज्वारीची भाकरी खायला द्यावि....ज्वारिच्या भाकरित पोटॅशियम, व मॅग्नेशियम, चे प्रमाण जास्त असते त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.ग्लुटेनचे प्रमाण नसल्याने ही गव्हाच्या पोळिपेक्षा चांगली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी ज्वारी ला थोडा जास्त वेळ लागतो, पण त्यामुळे अचानक शुगर वाढण्याचा त्रास होत नाही.
(६).. ज्वारी मध्ये असलेल्या काॅपर व आर्यन हे दोन मिनरल असल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी मदत होते. लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे लाल रक्तपेशी वाढतात.
(७).. ज्वारी वर एक थर असतो, जो कॅन्सर चार प्रतिकार करू शकतो. शिवाय ज्वारी मध्ये असलेल्या काही घटकांमुळे अकाली वृद्धत्व येत नाही.ज्वारिच्या एक कप मध्ये..२२ ग्राम प्रोटीन असतं. हे शरिराला उर्जा देतात.म्हणूनच शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा. ग्रामीण भागातील जनता अधिक तंदूरुस्त असतात.
... तेव्हा वरील सर्व प्रकारचे फायदे बघता. आपण किमान दोन दिवस ज्वारीची भाकरी आहारात असू द्यावि..
सुनिता सहस्रबुद्धे..
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
No comments:
Post a Comment