....काजू.....Cashew..Nut...
... .. ड्रायफ्रुट महणजेच सुकामेवा. शरिराचि उर्जा टिकवतो... रोगप्रतिकार शक्ति वाढवतो... खुप गरजेचे आहे.. बदाम, पिस्ता, काजू, चारोळि, खारिक, असा सर्वच सुका मेवा बलदायि, शरीर पुष्ट करतो.. यातच एक चविष्ट, बलदायि सुके फळ म्हणजे... काजू...
....... काजु कोकणात मिळणाऱ खास फळ.. . खुप फायदे आहेत याचे.. तर बघू या..!!!
१).. काजुमध्ये प्रोटिन, व्हिटमिन, बी, सी, के, चे प्रमाण अधिक असते, यात पोटँशिअम, मँग्नेशिअम भरपूर असतं. याने एनर्जि मिळून अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होते
२) डोकेदुखि, किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर रोज सकाळी उपाशि पोटि 4 काजू खावेत व त्यावर एक चमचा मध घ्यावं. याने हा आजार संपुष्टात येतो..
३) नैराश्य, व डिप्रेशनवर काजू रामबाण उपाय आहे.. मासिक पाळिच्या दिवसात मूडस्विंग्सच्या वेळि काजू खाल्याने चांगला फायदा होतो.. काजूमुळे मेंदुतिल सिरोटोनिनचं प्रमाण वाढतं. त्यामूळे मानसिक स्थिति सुधारते..
४) काजु डायबिटिस व डायबिटिसमूळे जडणार्या आजारांपासून दूर ठेवतं
५) काजूचं सेवन केल्याने कँन्सरच्या पेशि शरिरात पसरत नाहि. त्यामूळे लिव्हर व ब्रेस्ट कँन्सर सारखे आजार दूर राहतात..
६) काजूत प्रोटिन जास्त प्रमाणात असते. त्यामूळे याचे सेवन केल्यास. केस व त्वचा स्वस्थ व सुंदर राहते. पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून
.. पायात मोजे घालावे. काहि दिवसातच भेगा नाहिश्या होतात.
७) काजुगर खाल्याने हिरड्यांना ताकद मिळते व दात चमकदार होतात. काजू खाल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रित करण्यास मदत होते. यात प्रथिने जास्त आहे. वते लवकर पचते.
८) काजू लोहाचा चांला स्रोत मानला जातो.. म्हणून अशक्तपणा आल्यास रोज ५-६ काजूगर खावेत.. काजुमधिल, कँल्शिअम व मँग्नेशिअम आपल्या हाडांसाठि खूप फायदेशिर आहे..
९) काजूमधील पोषकतत्वांमूळे पेशिच्या डीएन एचे रक्षण होते यामूळे अनेक पेशि निरोगि राहतात. व माणूस निरोगि राहतो..
१०) आजकालच्या प्रदूषणामूळे डोळ्यांचि आग होणे, खाजवणे, द्रुष्टि मंदावणे सारखे त्रास होतात. काजूमध्ये..zea_ xanthine नावाचे एक अँटि - आँक्सिडंट असत . आपल्या डोळ्याचा रेटिना हे शोषून घेतं. याने एक पापूद्रा तयार होतो. जो संरक्षण कवचासारखं काम करतो. व डोळ्यांना UV. रेज पासून वाचवतो..
११) काजू शरिरातिल अतिरिक्त वजन घडवण्यात मदत
करतात. काजू शरिराचा BMI.. इंडेक्स नियंत्रणात ठेवतात.. काजूत असलेल्या ओमेगा ३ घटकामूळे शरिराच्या हालचालिला प्रोत्साहन मिळून चरबि जळते
१२) ##हार्टकरता उपयुक्त.. काजूगरात असणार्या मँग्नेशिअम, पोटँशिअम, फाँलिक अँसिड , विटामिन ई, व बी-6 मूळे रक्तातिल वाईट कोलेस्ट्रोल व triglycerides. चे प्रमाण कमी होते. व एच डि एल . वाढते. म्हणून मग रक्तदाबही नियंत्रित राहतो. त्यामूळे
... ह्रूदयवीकार, हार्ट अटँक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात हे आजार होत नाही..
.. तेव्हा हे सगळे फायदे बघता.. आपल्या दैंनदीन जीवनात सर्व प्रकारच्या ड्रायफ्रूटला, व विशेषतः.. काजूला प्राधान्य दिले पाहिजे....
आयुर्वेद अभ्यासक.. सुनिता सहस्रबुद्धे..
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
No comments:
Post a Comment