*डँन्ड्रफ ची समस्या*
१)केसांना खायचा सोडा लावत जा केस ओले करुन.नंतर शांपू लावू नका.
२)अँपलव्हेनिगर लावत जा यानं स्काल्पवरील पीएच बँलन्स साधला जाऊन नियमीत वापरानं डेंन्ड्रफ ची समस्या कमी होईल.
३)वेळच्या वेळी लिंबू रस लावत जा .समस्या कमी होईल.
४)लसूण पेस्ट व मध एकत्रितपणे केसांना लावा स्कँल्पवरचे फंगस जाईल. पीएच बँलन्स साधला जाऊन फंगस कोंडा होणार नाही.
५)हिवाळ्यात केसात भरपूर कोंडा होतो चार चमचे मेथीच्या बियांची दाणे रात्री भिजत ठेऊन सकाळी वाटून स्काल्पवर लावा डँड्रफ,केस कोरडे होण्याची समस्या जाईल. उष्णतेचा त्रास असलेल्या मंडळी नी मेथीचा प्रयोग टाळावा.
वरील उपायाने तुम्हाला अँन्टी डँड्रफ शाँपूचे महागडे केमिकल फासायची गरज च तुम्हाला पडणार नाही .
_*पायात गोळेयेणे..... उपाय...*
.... बरेच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदनां येतात. आणि काहि केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच....
१) एका वाटीत लिंबू रस काढून घ्यावा. हा रस पायाला चोळा. ,मग त्यांवर साधे मीठ चोळावे. आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून , याचि पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या तिन गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो...
२) एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. पंधरा मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल..
३) थोडा मवू गूळ घ्या . यात सुंठ पावडर मिसळून घ्यावि. आणि यांच्या बोराईतक्या सात गोळ्या करून घ्या. आणि दररोज उपाशी पोटी सकाळी एक गोळि घ्या. असे सात दिवस केल्यास कधिच पायात गोळे येणार नाही.
४) चार बदाम, एक चमचा कच्चे तिळ, आणि एक चमचा खडिसाखर, एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी एक महिना खावे. आयुष्य भर पायात गोळे येणार नाही..
५) एक पेला भर दूधामध्ये एक चमचा भरून नाचणीचे सत्त्व टाकून उकळून घ्यावे, आणि यात पाच भिजवलेल्या काळ्या मनुका टाका. व सकाळी उपाशीपोटी खा. असे दहा दिवस करा.. शरिरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही..
६) शेवग्याच्या शेंगांची भाजी, आठवड्यातून दोन वेळा खा. किंवा शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या. याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.
७) रोज सकाळी दोन डोंगरि आवळे अनशा पोटि खावे., आणि दिवसातून एकदा केळं खावे.
८) जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळा येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात गोळे येतात तर, आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरं वाटेल..
९) EVION. 400 या कॅप्सुल्स घेतल्यास आलेला गोळा चटकन जातो. व काही दिवस नियमित पणे गोळ्या घेतल्यास पुढे बरेच दिवस येतं नाही..
तेव्हा तुम्हाला जेव्हा पायात गोळे येथिल, तेव्हा वरील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच..
आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे......
**भूक मंदावणे / भूक न लागणे*
✅️खरा श्रीमंत कोण तर ज्याला व्यवस्थित भूक लागते व ज्याचे पोट नीट साफ होते तो आयुर्वेदानुसार सर्व प्रकारच्या आजारांची सुरूवात ही 'भूक कमी होणे' यामुळे होते. वरकरणी ही गोष्ट छोटी जरी वाटत असली तरी अनेक गंभीर आजारांना जन्म देत असते.
✅ बऱ्याचदा आपली भूक व्यवस्थित आहे की नाही हे कळायला मार्ग नसतो ! वेळ झाली म्हणून जेवायला बसतो. भूक लागलेली नसताना जेवण करतो. त्यातून पुढे अपचन होतं आणि रोजचं हे दुष्टचक्र असच सुरु राहतं.
✅️सामान्यात: माणसाला दोन वेळचं जेवण पुरेसे असते. सकाळ जेव्हा भूक लागेल तेव्हा पोटभर जेवण करणे व सायंकाळी सूर्य मावळायच्या आत जेवण! ही खरी आदर्श जेवणाची पद्धत म्हणता येईल. या व्यतिरिक्त मध्ये मध्ये सारखं काहीतरी खाण्याची लागेलेली 'चुकीची सवय' ही भूक कमी करायला कारणीभूत ठरत असते.
No comments:
Post a Comment