🤔 *बायको समोर स्पष्ट बोलण्याची* हिंमत असती तर...?
१....दशरथानं कैकेयीला *स्पष्टपणे*
*नकार देत सांगितलं असतं,*
*की मी कांही रामाला*
*वनवासात पाठवणार नाही.*
तू दुसरा कांही तरी वर माग
आणि *जास्त हट्टीपणा*
*केलांस तर लक्षांत असू दे,*
*की मला अजून दोन बायका*
*आहेत,* तर कदाचित रामायण
घडलंच नसतं...!!
२...रामानं देखील सीतेला
*स्पष्ट पणे नकार देत*
*सांगितलं असतं, की मी*
*कांही हरिणाच्या मागं*
*जाणार नाही ऊन खूप आहे.*
आज रविवार आहे
आणि जंगलात कशाला हवंय
तुला तेच हरीण. मला जमणार
नाही ..!! तरी देखील रामायण
घडलं नसतं.
*थोडक्यात तात्पर्य :*
*बायकोला वेळीच नकार देणं.आवश्यक आहे*
*आणि हे ज्या दिवशी जमेल,* त्यावेळी
*कुठलेही रामायण घडणार नाही*
पण, *प्रभू रामचंद्रांना जे जमलं*
*नाही, ते आपल्याला तरी कसं*
*शक्य होणार...???*
*असो. चालल॔य तसंच चालू द्या,*
*उगाच भांडण नको .....!!!!!!*
😂😂हसत रहा...मस्त रहा😍
No comments:
Post a Comment