Thursday, 15 September 2022

भवताल

 या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही?

 ...त्यासाठी भूजलाची ओळख करून घ्यावी लागेल

.

महाराष्ट्रात अशा काही विहिरीझरेनैसर्गिक जलस्रोत आहेत की त्यांचे पाणी कधीच आटले नाहीअगदी १९७२ सारखा भीषण दुष्काळात आणि नंतरच्या दुष्काळांमध्येही ते टिकून होतेयावरून काही जण मानतात की या जलस्रोतांना स्वत:चे पाणी असतेत्यामुळे ते आटत नाहीत... कितीही पाणी उपलसे तरी!


·  पण जमिनीत आपोआप पाणी निर्माण होते का?

·  जमिनीतील पाण्याशी पावसाचा संबंध असतो का?

·  जमिनीतील जलसाठ्यांना पाणी का  कसे लागते?

·  कितीही उपसले तरी त्यांचे कमी होत नाही का?

·  मग असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात.


त्यांची उत्तरे उलगडण्यासाठी भूजल समजून घ्यावे लागेल.

त्यासाठीच,

भवताल शॉर्ट कोर्सेससत्र .


भूजलहडप्पा संस्कृतीदेवराई आणि प्लास्टिक या घटकांची ओळख करून देणारी सेशन्स.

 

मर्यादित प्रवेश; सहभागींना प्रमाणपत्र.

 

नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/ShortCourses2

 

अधिक माहितीसाठी:

९५४५३५०८६२ bhavatal@gmail.com


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi