क्षीरेणाSSत्मगतोदकाय हि गुणा दत्ताः पुरा तेSSखिलाः
क्षीरे तापमवेक्ष्य तेन पयसा ह्यात्मा कृशानौ हुतः |
गन्तुं पावकमुन्मनस्तदभवद्द्ष्ट्वा तु मित्राSSपदं
युक्तं तेन जलेन शाम्यति सतां मैत्री पुनस्त्वीदृशी ||
भर्तृहरि (नीति शतक )
दुधात पाणी मिसळल्यानंतर दूध आपले सारे गुण पाण्याला बहाल करते. आगीने तप्त होऊन आपल्याबरोबर उकळत असलेल्या पाण्याची आग शांत करण्यासाठी दूध उतू जाऊन आग विझवायला धावतं.
सज्जन आणि महान व्यक्तींची मैत्री अशीच लाभदायक असते...
जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment