"हार्टअटॅक अणि विठ्ठल"
चातुर्मासात संपूर्ण महाराष्ट्रात "विठ्ठल" पुजला जातो.
विठ्ठलाचे दोन्ही हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत.
पंढरपुरची, विठ्ठलाची मूर्ति नीट बघतली तर हाताचे पंजे वरील बाजूस आहेत.
नीट वैद्यकीय दृष्टया निरिक्षण केले तर
उजवा तळहात लिव्हरवर अणि डावा तळहात स्प्लीनवर आहे.
शरीराच्या चुंबकिय शास्त्राचा विचार करता उजवा हात म्हणजे दक्षिण ध्रुव अणि डावा हात म्हणजे उत्तर ध्रुव.
पोटात गॅसेस होवून ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखते व् त्यातून हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अशावेळी विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवल्यास गँसेस लिव्हरकड़े येतात अणि बाहेर पडतात. छातीत शिरत नाहीत.
तसेच "ward vibration therapy" चा विचार करता 'ट' अणि 'ठ'
ही अक्षरे अनुस्वार देवून म्हटली की हार्टचे संरक्षण होते.
अणि विठ्ठल म्हणताना ठ डबल आहे. म्हणून छातीत दुखु लागले किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे. म्हणजे ५-१०
मिनिटात रिलीफ मिळतो.
एके ठिकाणी आलेला अनुभव... एका स्नेही व्यक्तीची काही वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जरी झाली होती.... एके दिवशी रात्री छातीत जबरदस्त दुखायला लागले.
पुन्हा ऍड्मिट व्हायच्या भीतीने त्यांनी कुणालाच सांगितले नाही.... त्यांच्या व्यायाम वर्गातील एका मित्राने सांगितल्यानुसार ते उठून बाल्कनीत गेले, विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवून उभा राहिले अणि 'जय हरी विठ्ठल' म्हणायला लागले. पाच मिनिटात जोरदार गॅसेस सुटले अणि छातीत दुखणे थांबले. नंतर पुन्हा छातीत दुखले नाही..
अगदी असाच त्रास माझ्या आईला होत असे... एके दिवशी रात्री आम्ही गाढ झोपेत असताना तिच्या छातीत दुखायला लागले..... काही दिवसांआधीच तिच्या मैत्रिणींने, छातीत दुखले तर ट अणि ठ ही अक्षरे अनुस्वार देवून म्हण असे सांगितले होते...
आईने विचारले ही अक्षरे लक्षात कशी राहणार?
त्यावर तिची मैत्रिण म्हणाली ' फक्त विठ्ठल विठ्ठल म्हण". ही चर्चा येथे संपली. दोनच
दिवसानी आईला त्रास व्हायला लागला....
त्यावेळी आम्हा कुणालाही काही न सांगता आई शांतपणे उभी राहिली आणि नुसते 'विठ्ठल विठ्ठल' म्हणू लागली अणि थोड्यावेळाने छातीत दुखणे थांबले.
काही दिवसांनी मी आईच्या मैत्रिणीशी बोलले, तेव्हा त्या म्हणाल्या पुन्हा जर तुझ्या आईला त्रास होऊ लागला तर
लिव्हरवर मॅग्नेटचा दक्षिण ध्रुव अणि स्प्लीनवर उत्तर ध्रुव लाव... आणि तिला अपानवायु मुद्रा करायला सांग.... तोंडाने जय हरी विठ्ठल म्हणायला सांग....
फक्त तिनेच नाही, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला असा त्रास झाला तर तेच करून बघा...
महाराष्ट्रात आषाढ महिना हा भरपूर पावसाचा असतो त्यामुळे पचनशक्ति मंदावते, गैसेस होतात. म्हणून पंढरीची वारी. म्हणजे विठ्ठल नामाचा गजर.
आपले पूर्वज किती बुद्धिमान होते ह्याचा विचार कर - राम, कृष्ण, विठ्ठल, व्यंकटेश ही सर्व विष्णुचीच रुपे पण महाराष्ट्रातील हवामानानुसार दैवत विट्ठल. सामान्यांचे सहज आरोग्य त्याच्या नावाने राखले जात असे...
कितीतरी अंतर चालून गेल्याने देहात विलक्षण चैतन्य खेळत असे, शिवाय गॅस, अपचन, ऍसिडिटी, अनिद्रा, overweight असले रोग जवळपास भटकत देखील नसत...
फ़क्त ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले.
स्वतः पैसा केला नाही, म्हणून ते अडाणी होते का?
साधा सोपा सर्वांना सहज जमणारा उपाय...
!!!विठ्ठल !!! विठ्ठल !!! विठ्ठल!!!
Cp
No comments:
Post a Comment