Monday, 4 October 2021

 मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी

सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेऊया

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       राज्यातील शाळा सुरु

·       मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद

·       माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियानाचे उद्घाटन

·       खेळती हवानिर्जंतुकीकरणआणि मुलांमध्ये अंतर ठेवण्याच्या सूचना

 

मुंबईदि. 4 आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवूअसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेराज्यातील सर्व विद्यार्थीशिक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला  त्यांना शुभेच्छा दिल्यात्यावेळी ते बोलत होतेशाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचेप्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोतमात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहेअसेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

कोरोनासाठीचे  निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आलीयावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाडअपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णाया प्रत्यक्ष तर शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकीसंचालक राहुल त्रिवेदीटास्क फोर्स सदस्य डॉ.सुहास प्रभूराज्य शैक्षणिक संशोधन  प्रशिक्षण परिषद (MSCERT) चे विकास गरड ऑनलाईन उपस्थि होतेयावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. 

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेआज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेततेव्हा  मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेतसुटीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचामित्रांना भेटण्याची उत्सुकता असायचीनवीन वह्या-पुस्तकेगणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक असतातत्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमि चर्चा होत असते.

शाळा सुरु करताना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीतहवा खेळती असावीशाळेंचे निर्जंतुकीकरण करून घ्यावेनिर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले. 

आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्यापावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेतत्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावेस्वःताला बरे वाटत नसेल तर शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन श्री.ठाकरे यांनी केले 

मुलांशी भावनिक संवाद साधणार प्रा.वर्षा गायकवाड

            आजपासून शाळा सुरु होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला जाणार आहेप्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधने यानुसार गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेतअशी माहिती  शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्याग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेतमागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी  शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करू शकलो नाही.

सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ

 आज जरी ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन,ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत आहोतविद्यार्थिनिहाय शैक्षणिक गरजाउपलब्ध सुविधाविद्यार्थ्यांचे मुलभूत कौशल्य  अध्ययन नि:ष्पतीचे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित  सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहेयामध्ये अध्यापनाचे नियोजनवेळापत्रकउपस्थितीसाहित्यपालक सहभागमूल्यमापनअभ्यासे नियोजनशाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणेशैक्षणिक सुविधाशारीरिक आरोग्य  मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे<span style="font-size: 12.0pt; font-family: DVOT-SurekhMR;" data-mce-style="font-size: 12.0p


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi