Friday, 24 September 2021

 मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .

मी विचारले *"काय भाव आहे ?*

त्यांनी सांगितले  : *"60 रूपये  किलो ."*

त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती.  मी विचारले: *" याचा काय भाव आहे "*

तो बोलला  : *"20 रूपये किलो"*

मी विचारले :"इतका कमी भाव .? 

तो बोलला :"साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! 

पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे 

तेव्हा मला कळाले

जो व्यक्ती  *मित्र..समाज* आणि  *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...

कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटन* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा...

मैत्रीला वेळ द्या.

🌹🌹🙏🙏🌹🌹सुप्रभात🌹🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi