Wednesday, 29 May 2019

सुविचार

"सृष्टी" कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही !! 
पण "दृष्टी" बदलली तर  नक्कीच सुखी होतो...
नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते..
सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi