Wednesday, 11 March 2026

समाधानकारक सेवा देणे हे रुग्णालये व विमा कंपन्यांची जबाबदारी आहे. याबाबत चुकीचे निदर्शनास

 आरोग्यविमा घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असुन त्यांना समाधानकारक सेवा देणे हे रुग्णालये व विमा कंपन्यांची जबाबदारी आहे. याबाबत चुकीचे निदर्शनास आल्यास शासन त्याबाबत योग्य ती कार्यवाही करेल. राज्यात मुंबईपुणेनागपूर सारख्या शहरात अद्यावत वैद्यकीय सेवातज्ञ डॉक्टर्सव पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळेमेडिकल टुरिझम व्यवसायाला मोठा वाव आहे. चांगली सेवा देऊन आपली विश्वासार्हता वाढवावी असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले

आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी

 आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयानी सेवा द्यावी

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

·         विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा

 

मुंबईदि. 11 : आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयातभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणखासगी विमा कंपन्या व खागी रुग्णालये यांच संयुक्त बैठक आयोजित केली होती. रुग्ण हा केंद्रबिंदू मानून खागी विमा कंपन्या व रुग्णालयाने सेवा द्यावी असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व खागी रुग्णालयाकडून आकारली जाणारी वाजवी बिले. याबाबत आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने याबाबत निश्चित कार्यपध्दती निर्धारीत करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीस रिलायन्स, टाटाएसबीआय, स्टार हेल्थ, एचडीएफसीएआयजीयासह राज्यातील प्रमुख विमा कंपन्या तसेच व्होकार्ड, लीलावतीजसलोकरिलायन्स यासह राज्यातील प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विमा कंपनी आणि रुग्णालय व्यावसायिक पद्धतीने काम करत असली तरी रुग्ण हा केंद्रबिंदू असला पाहिजे. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विमा कंपन्याखागी रुग्णालयेभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण व आरोग्य विभागाचे प्रतिनिधी एका व्यासपिठावर येऊन रुग्ण कल्याणासाठी निश्चित कार्यपध्दती निर्धारित करण्याबाबत  चर्चा  झाली.

महा ई सेवा व आधार सेवा केंद्र सुरू करताना महाऑनलाईन, महाआयटी व सीएमएसकडे

 महा  सेवा  आधार सेवा केंद्र सुरू करताना महाऑनलाईनमहाआयटी  सीएमएसकडे अनामत रक्कम जमा करण्यात आली होतीती रक्कम केंद्र चालकांना परत मिळावी यासाठी संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिलेत्याचबरोबरमहा -सेवा किंवा आधार सेवा केंद्र चालवितांना प्रत्यक्षात किती खर्च येतोयासाठी सुद्धा एक अभ्यासगट स्थापन करण्याची सूचना मंत्री ॲड.शेलार यांनी केली

सर्वसामान्य लोकांच्या ई-सेवा व आधार सेवा केंद्रासंदर्भातील गरजा

 तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीसर्वसामान्य लोकांच्या -सेवा  आधार सेवा केंद्रासंदर्भातील गरजा वाढल्या असल्याने नागरिकांना त्या सेवा वेळेत मिळाल्या पाहित्याचबरोबरआधार सेवा केंद्र चालकांच व्यवसाय टिकला पाहिजेत्यामुळे आधार सेवांचे थकित कमिशन लवकरात लवकर चालकांना मिळावेयासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सर्वसामान्य लोकांच्या ई-सेवा व आधार सेवा केंद्रासंदर्भातील गरजा वाढल्या

 तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीसर्वसामान्य लोकांच्या -सेवा  आधार सेवा केंद्रासंदर्भातील गरजा वाढल्या असल्याने नागरिकांना त्या सेवा वेळेत मिळाल्या पाहित्याचबरोबरआधार सेवा केंद्र चालकांच व्यवसाय टिकला पाहिजेत्यामुळे आधार सेवांचे थकित कमिशन लवकरात लवकर चालकांना मिळावेयासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

राज्यातील महा ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र धारकांच्या विविध मागण्यांसंदर्भा pl share

 राज्यातील महा -सेवा केंद्र  आधार सेवा केंद्र धारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झालीया बैठकीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंहमहाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकरमहाआयटीच्या संचालक भुवनेश्वरी एसतसेच अखिल स्तरीय महा -सेवा  आधार केंद्र संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना आपले सेवा केंद्रचालकांकडून मिळणाऱ्या सेवेसाठी धोरण तयार करा

 नागरिकांना आपले सेवा केंद्रचालकांकडून मिळणाऱ्या

सेवेसाठी धोरण तयार करा

                                                माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

 

मुंबईदि.11 : राज्यातील सर्व नागरिकांना शासनाच्या -सेवा विनासायास मिळाव्यातही शासनाची भूमिका आहेत्यामुळे महा -सेवा  आधार सेवा केंद्र धारकांमार्फत शासनाच्या विविध डिजिटल सेवा विनाव्यत्यय नागरिकांना मिळाल्या पाहिजेत्याचबरोबर केंद्र चालकांच्या सेवेला अधिक गती देणे आणि त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढील एक महिन्यात माहिती तंत्रज्ञान विभागाकडून  एक आदर्श कार्यपद्धतीएक सर्वसमावशे धोरण तयार करण्यात यावेअसे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi