Tuesday, 3 June 2025

CM Devendra Fadnavis Reviews Law and Order Ahead of Eid Festivities

 CM Devendra Fadnavis Reviews Law and Order Ahead of Eid Festivities

Mumbai, June 2: Ahead of the upcoming Eid festival, Chief Minister Devendra Fadnavis conducted a review meeting to assess the law and order situation not only in Mumbai but across the entire state of Maharashtra.

The review meeting was held at Sahyadri Guest House under the chairmanship of CM Fadnavis. Present at the meeting were Skill Development, Employment, Entrepreneurship, and Innovation Minister Mangal Prabhat Lodha; MLAs Aslam Shaikh, Abu Azmi, Amin Patel, Rais Shaikh, and Mrs. Sana Malik; Chief Secretary Sujata Saunik; Additional Chief Secretary of the Home Department Iqbal Singh Chahal; Additional Chief Secretary to the CM Vikas Kharge; BMC Commissioner and Administrator Bhushan Gagrani; Director General of Police Rashmi Shukla; Police Commissioner Deven Bharti, along with senior officials from various departments.

CM Fadnavis noted that Maharashtra has consistently maintained excellent law and order during festivals and public celebrations. He emphasized that similar preparations and coordination should be ensured for the upcoming Eid celebrations. He instructed all concerned departments and agencies to work in close coordination to ensure a peaceful and orderly environment during the festival.

During the meeting, the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) and Mumbai Police also presented the preventive measures and preparations they have undertaken for the occasion of Eid.

Mumbai, June 2: Ahead of the upcoming Eid festival, Chief Minister Devendra Fadnavis conducted a review meeting to assess the law and order situation not only in Mumbai but across the entire state of Maharashtra.

The review meeting was held at Sahyadri Guest House under the chairmanship of CM Fadnavis. Present at the meeting were Skill Development, Employment, Entrepreneurship, and Innovation Minister Mangal Prabhat Lodha; MLAs Aslam Shaikh, Abu Azmi, Amin Patel, Rais Shaikh, and Mrs. Sana Malik; Chief Secretary Sujata Saunik; Additional Chief Secretary of the Home Department Iqbal Singh Chahal; Additional Chief Secretary to the CM Vikas Kharge; BMC Commissioner and Administrator Bhushan Gagrani; Director General of Police Rashmi Shukla; Police Commissioner Deven Bharti, along with senior officials from various departments.

CM Fadnavis noted that Maharashtra has consistently maintained excellent law and order during festivals and public celebrations. He emphasized that similar preparations and coordination should be ensured for the upcoming Eid celebrations. He instructed all concerned departments and agencies to work in close coordination to ensure a peaceful and orderly environment during the festival.

During the meeting, the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) and Mumbai Police also presented the preventive measures and preparations they have undertaken for the occasion of Eid.

एम्स नागपुर में पहले बोन मैरो ट्रांसप्लांट केंद्र की स्थापना में एनटीपीसी का महत्वपूर्ण योगदान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की संकल्पना से प्रेरित होकर एनटीपीसी ने एम्स नागपुर में बोन मैरो ट्रांसप्लांट यूनिट के लिए सीएसआर के तहत दी आर्थिक सहायता

• एम्स नागपुर में पहले बोन मैरो ट्रांसप्लांट केंद्र की स्थापना में एनटीपीसी का महत्वपूर्ण योगदान

 

मुंबई, 2 जून : विदर्भ क्षेत्र के सिकल सेल और थैलेसीमिया से पीड़ित मरीजों को स्थानीय स्तर पर उपचार की सुविधा उपलब्ध कराने और मुंबई पर उनकी निर्भरता कम करने के उद्देश्य से नागपुर के एम्स में बोन मैरो ट्रांसप्लांट (बीएमटी) यूनिट की स्थापना की जा रही है। इस महत्वपूर्ण पहल की संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने की थीजिसे एनटीपीसी ने सकारात्मक प्रतिसाद देते हुए अपने कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआरके तहत आर्थिक सहायता प्रदान की है।

इस संबंध में एम्स नागपुर और एनटीपीसी के बीच एक समझौता ज्ञापन (MoU) पर हस्ताक्षर किए गए हैं। इस समझौते के अंतर्गतएनटीपीसी बीएमटी यूनिट की आधारभूत संरचना और ज़रूरतमंद मरीजों के उपचार के लिए आर्थिक सहयोग प्रदान करेगा। यह सुविधा विशेष रूप से विदर्भ क्षेत्र के बच्चों और ग्रामीण निवासियों को लाभ पहुंचाएगी।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एम्स नागपुर में पहले बीएमटी केंद्र की स्थापना के लिए एनटीपीसी द्वारा दिए गए सहयोग के लिए कंपनी का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि यह केंद्र मध्य भारत की जनताविशेष रूप से बच्चोंआदिवासी समुदायों और ग्रामीण इलाकों के लोगों के लिए एक अत्यंत महत्वपूर्ण चिकित्सा सुविधा सिद्ध होगा। मुख्यमंत्री ने यह भी कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सिकल सेल और अन्य आनुवंशिक रोगों के उन्मूलन को राष्ट्रीय लक्ष्य घोषित किया हैऔर इस दिशा में यह पहल एक बड़ी उपलब्धि है।

उन्होंने आगे कहा कि एनटीपीसी की पहल से इस परियोजना के लिए आवश्यक धनराशि उपलब्ध हो गई हैजिससे ज़रूरतमंद मरीजों को बड़ा राहत मिलेगा।

सहायता का विवरण : बोन मैरो ट्रांसप्लांट यूनिट के लिए आधारभूत संरचनामरीजों के उपचार और दवाओं की व्यवस्था हेतु सहायता प्रदान की जाएगी।

प्रोजेक्ट की विशेषताएं : यह यूनिट एम्स नागपुर के मिहान परिसर में स्थापित की जाएगी। इसमें इंफ्रास्ट्रक्चर डेवेलपमेंट के साथ-साथ प्रत्यारोपण से पूर्व आवश्यक जांचेंदवाएंबाहरी विशेषज्ञों की सेवाएं और संपूर्ण उपचार लागत शामिल होगी। एनटीपीसी के सीएसआर दिशा-निर्देशों के अनुसारइस यूनिट में एनटीपीसी का लोगो और सीएसआर अंतर्गत प्राप्त सहायता का स्पष्ट उल्लेख किया जाएगा।

एनटीपीसी पिछले कई वर्षों से स्वास्थ्यशिक्षा और सामाजिक विकास के क्षेत्र में सीएसआर के तहत विभिन्न परियोजनाएं चला रहा है। एम्स नागपुर जैसी सरकारी मेडिकल संस्था के साथ साझेदारी करयह पहल समाज के वंचित वर्गों तक उन्नत चिकित्सा सेवाएं पहुंचाने का प्रयास है।

एम्स नागपुर उन्नत चिकित्सा सेवा और अनुसंधान के क्षेत्र में तेजी से प्रतिष्ठा प्राप्त कर रहा है। बीएमटी यूनिट की स्थापना से ब्लड कैंसर और अन्य गंभीर रोगों के उपचार की सुविधा नागपुर सहित पूरे विदर्भ क्षेत्र के मरीजों को स्थानीय स्तर पर मिलेगीऔर उन्हें दिल्ली या मुंबई जैसे बड़े शहरों में जाने की आवश्यकता नहीं पड़ेगी।

NTPC Supports Establishment of Bone Marrow Transplant Unit at AIIMS Nagpur under CSR, Conceptualized by CM Devendra Fadnavis

 NTPC Supports Establishment of Bone Marrow Transplant Unit at AIIMS Nagpur under CSR, Conceptualized by CM Devendra Fadnavis

• NTPC plays a key role in launching the first Bone Marrow Transplant Centre at AIIMS Nagpur

 

Mumbai, June 2 :- In a significant healthcare initiative for the Vidarbha region, a Bone Marrow Transplant (BMT) Unit will be set up at AIIMS Nagpur with financial support from NTPC under its Corporate Social Responsibility (CSR) fund. This initiative, conceptualized by Chief Minister Devendra Fadnavis, aims to provide treatment for patients suffering from sickle cell anemia and thalassemia locally, thereby reducing their dependency on treatment facilities in Mumbai.

A Memorandum of Understanding (MoU) has been signed between NTPC and AIIMS Nagpur for this purpose. Under the agreement, NTPC will provide CSR funds to support the infrastructure development and treatment of needy patients at the BMT unit. This facility is expected to particularly benefit children and residents of the Vidarbha region.

Chief Minister Devendra Fadnavis expressed his gratitude to NTPC for their support in setting up the first BMT centre at AIIMS Nagpur. He emphasized that this unit would become a vital medical facility for people across Central India, especially for children, tribal communities, and those from rural areas. Highlighting the high prevalence of sickle cell disease and other genetic disorders in Central India, CM Fadnavis noted that Prime Minister Narendra Modi has declared the eradication of such diseases as a national mission.

He added that with NTPC stepping forward to fund the project, the necessary financial resources for setting up the BMT unit at AIIMS Nagpur have been secured, which will bring much-needed relief to underprivileged patients.

Details of Assistance :

The aid will cover the development of basic infrastructure for the Bone Marrow Transplant Unit, along with costs associated with patient treatment and medication.

Project Highlights :

The BMT unit will be established at the MIHAN campus of AIIMS Nagpur. It will include infrastructure development, diagnostic testing for transplants, medicines, services of external specialists, and complete treatment coverage. As per NTPC’s CSR funding guidelines, the unit will display the NTPC logo and acknowledge the support provided under CSR.

NTPC has been implementing various CSR projects in the fields of healthcare, education, and social development for several years. Its collaboration with a government medical institution like AIIMS Nagpur is aimed at extending advanced medical services to the underprivileged sections of society.

AIIMS Nagpur is rapidly emerging as a centre of excellence in medical services and research. With the establishment of the Bone Marrow Transplant Unit, patients suffering from blood cancer and other serious diseases in Nagpur and the entire Vidarbha region will receive advanced treatment locally, without the need to travel to cities like Delhi or Mumbai.

0000

ई-अकरावी ऑनलाईन प्रवेशअकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत क्रमांक 8530955564 येथे संपर्क

 अकरावी ऑनलाईन प्रवेशअकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत


5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवली


 

मुंबईदि. 2 : इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. 6 मे 2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने 31 मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.

या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना 10 टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहरमुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.

या बदलाच्या अनुषंगाने संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोटामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक/ विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा यास्तव विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी सुधारित मुदतवाढीसह आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 पर्यंत करण्यात येत आहे.

इयत्ता 11 वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी/ पालक यांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावीअसे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणे राहीलअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

2 जूनपर्यंत 10 लाख 85 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

आज दिनांक 2 जून 2025 रोजी सायंकाळपर्यंत एकूण 10 लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून पुणे विभाग- 1,87,925; मुंबई विभाग- 2,65,900; कोल्हापूर विभाग- 1,07,012; छत्रपती संभाजीनगर विभाग- 1,00,040; नाशिक विभाग- 1,12,108; नागपूर विभाग- 95,210; अमरावती विभाग- 98,359; लातूर विभाग- 58,586 आणि इतर - 61,712 अशी नोंदणी झाली असल्याची माहिती डॉ.पानझाडे यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी ई-मेल आयडी – support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन क्रमांक 8530955564 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा मुंबई, दि. २ : आगामी ईद सणानिमित्त मुंबईबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री अस्लम शेख, अबू आझमी, अमीन पटेल, रईस शेख, श्रीमती सना मलिक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती, संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था नेहमीच उत्तम राखली जाते. त्याचप्रमाणे आगामी ईदसाठी देखील शासनाने योग्य नियोजन केले असून या काळात कायदा व सुव्यवस्था चोख राखत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी ईदनिमित्त केलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

 ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला

कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

 

मुंबईदि. २ : आगामी ईद सणानिमित्त मुंबईबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

            आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार सर्वश्री अस्लम शेखअबू आझमीअमीन पटेलरईस शेखश्रीमती सना मलिकमुख्य सचिव सुजाता सौनिकगृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबालसिंह चहलमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीपोलीस महासंचालक रश्मी शुक्लापोलीस आयुक्त देवेन भारतीसंबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था नेहमीच उत्तम राखली जाते. त्याचप्रमाणे आगामी ईदसाठी देखील शासनाने योग्य नियोजन केले असून या काळात कायदा व सुव्यवस्था चोख राखत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावेअसे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी ईदनिमित्त केलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

Monday, 2 June 2025

बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा

 बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा

- बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. २ : बंदरे विभागाने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या तीन विभागांमध्ये क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने काम करावे. तसेच अधिक लोकाभिमूख होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

            मंत्रालयात १५० दिवसांच्या अनुषंगाने बंदरे विभागाचा आढावा मंत्री श्री. राणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहनबंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीमहाराष्ट्र सागरी महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, १५० दिवसांच्या कार्यक्रमासाठी बंदरे विभागाने परिपूर्ण तयारी करावी. वेगवेगळ्या राज्यात बंदरे हाताळणीसाठी वापरण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा विभागाने अभ्यास करावा. बोटींना ट्रॅक करण्यासाठी ॲप विकसित करावे. बंदरे विकास आणि बोटींच्या नियंत्रणासाठी विभागाची स्वतःची अधुनिक व्यवस्था विकसीत करावी. या सर्व गोष्टींसाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करावे. सविस्तर अभ्यास करून त्याचा आराखडा तयार करावा. प्रलंबित असलेली पदभरती तसेच रिक्त पदांवरील नियुक्त्या मार्गी लावाव्यात. ‘आय गॉट’ नोंदणी करावीहरीत बंदर उभारणीवर भर द्यावाअशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे

 वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे

बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. २ : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

            वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहनबंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीनवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघलमहाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असूनयामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल,  असेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi