Wednesday, 8 January 2025

भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा* *पिढी-गुणसुत्र आणि नातं*

 *भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा* 

*पिढी-गुणसुत्र आणि नातं*


1) नवरा बायको --- पहिली पिढी

2) मुलं (सख्खी भावण्डं) --- दुसरी पिढी --- आई  50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसुत्रे share करतात.

3) तिसरी पिढी --- नातवंडे --- पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसुत्रे share करतात.

4) चौथी पिढी --- पहिल्या पिढीचे 12.5% गुणसुत्रे share करतात.

5) पाचवी पिढी --- पहिल्या पिढीचे 6.25% गुणसुत्रे share करतात.

6) सहावी पिढी --- पहिल्या पिढीचे 3.12 % गुणसुत्रे share करतात.

7) सातवी पिढी -- पहिल्या पिढीचे 1.56% chromosome share करतात.

8) आठवी पिढी ---पहिल्या पिढीचे < 1% share गुणसुत्रे करतात.


म्हणून मुळ पुरुष, जोडप्यापासून  सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्मजात गुणसुत्रीय आजारांची शक्यता असते. 


*आठव्या पिढीपासुन नातं, भाऊबंदकी मानत नाहीत, म्हणून पती-पत्नीचं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.*


तीन पिढ्या सपिण्ड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.

आणि *सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात !*


*खरंच आपले पुर्वज किती ज्ञानी होते याचा आपल्याला अभिमान पाहिजे*


*सात पिढ्यांचा उल्लेख नेहमी केला जातो पण त्याच्या मागचे कारण आज समजले.*👌🏻

अग्रेषित

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi