Saturday, 31 July 2021

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

 
            मुंबई,दि. ३१ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळाचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेकापचे गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

            विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या श्री. देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

 
 

Governor Koshyari condoles the demise of Ganpatrao Deshmukh

 
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has condoled the demise of veteran PWP leader Shri Ganpatrao Deshmukh. In a condolence message, the Governor said:

 
“I was saddened to know about the demise of the senior most leader of the Peasants and Workers party and the longest term member of the State Legislature Shri Ganpatrao Deshmukh. A model People’s representative, Shri Deshmukh maintained his chord with farmers, workers and ordinary citizens all his life. He was an epitome of simple living and high thinking. A man of peace and restraint, Shri Deshmukh was a fearless leader, having friends across the political spectrum. In his demise the State has lost an institution in State legislature.”

0000

 [31/07, 14:32] Baby: राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला लग्नात ३ कोटींची हिऱ्यांची अंगठी घातली. ५० लाखांचा लग्नाचा शालू नेसवला. लग्नाच्या वाढदिवसाला दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये १९ व्या मजल्यावरील ५० कोटींचा फ्लॅट गिफ्ट केला. लंडनमध्ये १०० कोटींचा राजमहल नावाचा व्हिला गिफ्ट केला. मुंबईत जुहू बिचवर किनारा नावाचा १०० कोटींचा आलिशान व्हिला गिफ्ट केला. नोएडामध्ये ७ कोटींची सुपरनोवा नावाची ८० मजल्यांची अख्खी अपार्टमेंट गिफ्ट केली. २ कोटींची रेंजरोवर वोग, ८० लाखांची बीएमडब्ल्यू झेड फोर, ५ कोटींची लॅम्बोर्गिनी असे सगळे गिफ्ट केले आहे.


आता ही ४६ वर्षांची बया राज कुंद्राला म्हणते “तुझ्यामुळे बॉलिवूडमधील माझं करिअर संपलं, माझं आर्थिक नुकसान झालं...” 😀😅



शेवटी moral of the स्टोरी :


नवरा बायकोच्या आणि बायको नवऱ्याच्या पापात भागीदार नसते हे वाल्या कोळ्या पासून सत्य आहे. म्हणून गिफ्ट देताना आणि पाप करताना सावध रहा. 


सुख के सब साथी, पाप मे ना कोई.

[31/07, 14:33] Baby: धडा डेबिट कार्डचा -  नवरा - बायको एकमेकांचे कार्ड वापरू शकतात का ? कायदा काय म्हणतो..


ऍड. रोहित एरंडे ©


एटीएम मधून पैसे काढण्यासाठी   स्वतःहून आपले डेबिट कार्ड   आपल्या वैवाहिक जोडीदाराला देणे  ही    वरकरणी साधी  वाटणारी  गोष्ट चांगलीच महागात पडू शकते हे बेंगलोर येथे   घडलेल्या एका केस वरून  आपलयाला लक्षात येईल.  सुमारे २०१४ चे हे प्रकरण दिसत असले, तरी त्याची बातमी नुकतीच सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल  झाली होती.  बाळंतपणाच्या रजेवर असलेल्या वंदना नामक एका महिलेने तिच्या स्टेट बँकेमधील खात्यामधून  रू.२५,०००/- काढण्यासाठी तिच्या नवऱ्याला, राजेशला, स्वतःचे डेबिट कार्ड अर्थातच पिन नंबरसह दिले.  राजेशने जवळच्या एटीएम मध्ये जाऊन कार्ड स्वाईप केले आणि त्याला रू. २५,०००/- खात्यातून वर्ग झाल्याची   स्लिप देखील मिळाली, परंतु प्रत्यक्षात पैसे मात्र काही मिळाले नाही. त्यामुळे राजेशने लगेचच बँकेच्या कॉल सेन्टरला  फोन करून तक्रार नोंदवली आणि त्याला सांगण्यात  आले कि एटीएम मशीन सदोष असल्यामुळे असा प्रकार घडला आहे, तरी २४ तासांत  पैसे अकाउंटला  जमा होतील. परंतु प्रत्यक्षात बँकेकडून कोणतीच हालचाल झाली नाही आणि पैसेहि  परत मिळाले नाहीत. त्यामुळे खातेदाराने बँकेकडे पाठपुरावा सुरु केला आणि  खातेदाराला पैसे मिळाले आहेत, असे आधी  सांगून बँकेने तक्रार बंद केली. शेवटी खातेदाराने बँकेविरुद्ध  ग्राहक न्यायालयात दाद मागितली. खातेदाराने त्या दिवशीचे  सीसीटीव्ही  रेकॉर्डिंगही दाखल केले  ज्यात हे   स्पष्ट दिसून आले कि राजेशला पैसे मिळाले नाहीत. तसेच माहिती  अधिकारात देखील अर्ज केल्यावर खातेदाराला  कॅश व्हेरिफिकेशन रिपोर्ट बद्दल अशी माहिती मिळाली कि त्या दिवशीच्य हिशोबामध्ये रु.  २५,०००/- एटीएम मशीन  मध्ये जादा  होते. अर्थात हा रिपोर्ट बँकेने कोर्टात अमान्य केला आणि असा  बचाव घेतला कि  एकतर  डेबिट कार्ड हे "अहस्तांतरणीय" असते  आणि त्यातील  पिन नंबर सारखी माहिती कोणासहि सांगणे हे एटीएम कार्ड नियमांच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे खातेदाराने स्वतःच्या कार्डाचा  पिन नंबर तिच्या नवऱ्याला सांगणे हे  नियमाचे उल्लंघन  होत असल्यामुळे  बँक कोणतेही पैसे देणे लागत नाही. अखेर २०१८ मध्ये केसचा निकाल लागला आणि ग्राहक न्यायालायने तक्रार फेटाळताना नमूद केले कि पिन नंबर त्रयस्थ व्यक्तीस सांगणे हे नियमांचे उल्लंघन आहे,  त्या ऐवजी वंदनाने स्वतः सही केलेला  चेक किंवा पैसे काढण्याची स्लिप भरून दिली असती तरी चालले असते.  ह्या केस मध्ये पुढे अपील झाले की नाही हे समजून येत नाही.


आता आपल्या लक्षात येईल किती तरी वेळा आपल्या पैकी अनेकांनी आपले कार्ड आपल्या वैवाहिक जोडीदाराला किंवा मुलाला-मुलीला वापरण्यास दिले असेल, कारण काहीही असो. तुमचे नाते कितीही जवळचे असले तरी नियमाप्रमाणे अशी दुसरी व्यक्तीहि त्रयस्थच ठरते.   प्रत्येक बँकेची एटीम बाबतचे वेगळी नियमावली असते, त्याची माहिती करून घेणे इष्ट. तसेच  बहुतेक ठिकाणी एटीएम कार्डची माहिती कोणाशी देऊ नये असे लिहिलेलं आढळतेच. त्यामध्ये ग्राहकांची सुरक्षितता हेच ध्येय असते.  वरील केस बद्दल बोलायचे झाल्यास ही केस  सकृत  दर्शनी 'फेल्ड ट्रँजॅक्शन' मध्ये मोडते. अश्या  फेल्ड ट्रँजॅक्शन  बाबतीत आरबीआय ने २०/०९/२०१९ रोजीच्या एका  परिपत्रकामध्ये एसओपी   नमूद केली  आहे, परंतु त्यामध्ये ह्या वरील केस सारखेच   फेल्ड ट्रँजॅक्शन झाले तर बँक पैसे देणे लागत नाही असे स्पष्टपणे नमूद  केल्याचे आढळून येत  नाही. त्याचप्रमाणे ०६/०७/२०१७ रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे बेकायदेशीर इलेट्रॉनिक बँकिंग व्यवहार झाल्यास बँकेचे  आणि ग्राहकाचे हक्क आणि कर्तव्ये कोणती, ह्यांचा परामर्श घेतला आहे आणि त्या प्रमाणे, ग्राहकाने बेकायदेशीर इलेट्रॉनिक बँकिंग व्यवहार केला हे सिद्ध करण्याची  जबाबदारी बँकेवर आहे. थोडक्यात अश्या केसेस साठी एकच आणि स्पष्ट नियमावली करणे गरजेचे आहे.


वरील केसमध्ये  समजा जॉईंट अकॉउंट असते , तर प्रश्न आला नसता.  येथे विधिज्ञांची मतमतांतरे  आहेत. काहींच्या मते बँक नियमाप्रमाणे वागली आहे तर काहींच्या मते    बँकेने पैसे परत करायला पाहिजे होते कारण प्रत्यक्षात बँकेने पैसे कोणालाच दिले नव्हते किंवा सायबर  फ्रॉड देखील झाले  नव्हते आणि पैसे दिले नाही, हे सीसीटीव्ही मध्ये पण दिसत होते. काहींच्या मते आरबीआय च्या नियमाप्रमाणे जर  समजा बायकोने तक्रार केली असती कि नवऱ्याने माझ्या संमतीविरुद्ध कार्ड वापरून  पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तर  बेकायदेशीर इलेट्रॉनिक बँकिंग व्यवहार झाला म्हणून  बँकेने कदाचित पैसे दिले असते. असो. सध्याच्या ऑनलाईन घोटाळ्यांच्या ह्या जमान्यात जास्तीत जास्त काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. सोयी तितक्या गैरसोयी हे आपल्याला दिसून येईल.  ह्या विषयाचा  अजून एका  कंगोऱ्याबद्दल सांगावेसे वाटते. एकमेकांचे  अकाउंट डिटेल्स, अकॉउंट / फोन पासवर्ड इ. जोडीदाराला माहित असावेत कि नाही, ह्या बद्दल असलेली  अगदी टोकाची मते वकीली व्यवसायात आम्हाला  दिसून येतात. घटस्फोटांच्या केसेस मध्ये किंवा जोडीदार मयत झाल्यावर असे  प्रश्न ठळकपणे समोर येतात . 


https://vedhkaydyacha.blogspot.com/2020/11/blog-post_16.html


धन्यवाद. काळजी घ्या. God is Great 🙏🙏..


ऍड. रोहीत  एरंडे. 


पुणे.©

 [30/07, 20:46] Baby: *या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे)


1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.

2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा.                                     

3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले.

4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे)

5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा.

6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी.

7. लग्न तर आहेच, पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च.   

8. कर्जांचे व्याज फेडणे.

9. खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी, तणाव तणाव तणाव.

10.लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा.

11. पार्टी दारु कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. (उदा. घड्याळ घेतलं-द्या पार्टी, गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी, कपडे, दागिने, वस्तू घेतली-द्या पार्टी, 2-5शे रुपये पगार वाढला-द्या पार्टी,)


*🙏अनावश्यक खर्च कमी करा! गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि इच्छा स्वप्नं अनंत... आहेत त्यांचा अंत..... नाही... !*✍


 *लिमिटेड होतं तेच बरं होतं* ...


पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा..... 


टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर *छान गप्पा मारायची*.... 😊😃😁


दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. *प्रवासाचा आनंद मिळायचा* .... 😄


गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे *स्थूलतेचे प्रमाण कमी होते*.....😉


शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक *जडण घडण नीट व्ह्यायची*... 💪👍


बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून *कुटुंबासाठी वेळ द्यायची*...... 👏💞


अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले *आयुष्य खूप सुखी होते*......


........... पण आता सगळंच *अनलिमिटेड* झालंय.... 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच *लिमिटेड* झालंय !!😧😩

बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?


बेटा काळ खूप बदलला बघ...


तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.


तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.


तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.


तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.


तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी *गोड* लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.


तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.


मुळात काय की,


*तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं*


            आता


बरंच काही मिळत असूनही *आनंदी जीवन कसे जगावे* यांवरील *सेमिनर्स' अटेंड* करावे लागतात.


(कुणी लिहिलंय माहित नाही, पण तथ्य आहे)

[30/07, 20:49] Baby: 'देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी '... हे गाणं सगळ्यांनाच परिचित असेल. आपल्यापैकी किती जण यावर विश्वास ठेवतात? मी तर या ओळींशी पूर्णपणे सहमत आहे. 

मी लहानपणी परीक्षेला जाताना अगदी मनोभावे देवाला हात जोडून प्रार्थना करून जायचे. पण त्यानंतर आई पप्पाना नमस्कार करायला कधीच विसरायचे नाही. तेव्हापासूनच आई वडिलांना मी देवाच्या जागी मानत आलेय. माझे आई आणि पप्पा हे मला या आयुष्यात भेटलेले पहिले 'देव'. बाहेरच्या जगाशी ओळख झाल्यावर तर पावलोपावली नाही म्हणता येणार पण जिथे जिथे मला नितांत गरज होती तेव्हा तेव्हा हा देवबाप्पा कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने मला भेटायचा आणि चुटकी सरशी माझ्या अडचणी सोडवून जायचा. 

कधी कधी अशक्य गोष्टीदेखील आपल्या नकळत शक्य होऊन जातात. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपली जिद्द, परिश्रम आणि अथक प्रयत्न हे तर आवश्यक असतातच परंतु त्यापलीकडे जाऊन आशीर्वाद किंवा सकारात्मक ऊर्जा देखील गरजेची असते. आणि हे सगळं सगळं ज्याला मिळतं त्याला आपण नशीबवान म्हणतो. 

भर मुसळधार पावसात जेव्हा रिक्षा मिळत नसते, प्रत्येक रिक्षावाला नकार देत असतो, अशातच अचानक एक रिक्षावाला कुठून तरी येतो आणि चक्क आपल्याला इच्छित स्थळी पोचवतो त्याला मी देव समजते. अतिशय कठीण गेलेला एखाद्या परीक्षेचा पेपर, ज्यात केटी किंवा नापास होण्याची शक्यता असते अशा विषयात पास करणारा परीक्षक मला देव वाटतो. 

कुठेतरी वेळेवर पोचायचं असते, घाई घाई मध्ये रस्त्यातून चालत असताना अचानक चप्पल तुटते,  अशा वेळी अचानक थोडया अंतरावर दिसणारा मोची मला देवासमान वाटतो. करियर च्या एखाद्या वळणावर नोकरीची नितांत गरज असताना,  हातात एकही ऑफर नसताना, डोक्यावर EMI नावाचे भूत बसलेले असताना समोर interview  घेणारा परीक्षक आणि त्यानंतरच्या HR राऊंड चे परीक्षक देखील मला देवासमान भासतात. अशा कठीण परीक्षेच्या वेळी आपल्या मदतीला धावून आलेल्या व्यक्तीस आपण अगदी सहजपणे बोलून जातो, 'अगदी देवासारखा माझ्या मदतीला धावून आलास'. कधी कधी ही कृतज्ञता व्यक्त करणे सुद्धा राहून जाते. कितीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, जातात. काहींशी जुजबी ओळख होते, तर काही लोकांशी जिवाभावाची  मैत्री होते. प्रत्येका बरोबर आपले काही ना काही ऋणानुबंध असतातच. अगदी आपले सख्खे भाऊ बहीण,  जोडीदार,  मुलं, इतर अनेक नातेवाईक तसेच मित्रमैत्रिणी या प्रत्येकाचा आपल्या आयुष्यावर ठसा उमटलेला असतो. या सर्वांच्या रूपाने देव आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. 

थोडक्यात काय तर देव मानला तर सगळीकडे आहे. अगदी कुठे नाही दिसला तरी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा, आपल्याला तो नक्कीच दिसेल. 


--- कविता संकेत नाईक.

 [31/07, 09:42] Baby: *१० वी च्या ढकलपास योजनेत उत्तीर्ण झालेल्या 'ढ' मुलाने मुख्यमंत्री कार्यालयाला ला फोन करून विचारले* - 






*तुम्ही असेच अजून २ वर्ष चालू ठेवणार असाल तर सायन्स घेऊ का ??*


🙈😂🤪

[31/07, 09:42] Baby: #कर्माचा_सिद्धांत


कोणाची ही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परीनाम भोगावे लागतात.


काही लोकांना नाही पटणार हा विषय, 

पण ज्यांनी  अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, ....


अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...


जसे की शारिरीक, मानसिक, आर्थिक,.....

अपमानास्पद वागणुक,...

कोणांचे मन दुखावले असू शकते....,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, .....

कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,.....

छळ केलेला असेल,

कोणाची हक्काची प्रॉपर्टी हडपली असेल...

कोणाला अनीती करायला बळ दिल असेल.... 

शारिरीक दुखापत केलेली असेल, .......

किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ......

किव्वा ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्था साठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल.....

त्रासाचे कुठलेही कारण असो...


वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते,  पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो, 

जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, 


 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा  देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन  अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळटळाट अस म्हटले जाते,


मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे घरात आजारपण येणे काही ही घटणा घडू शकतात,....


आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे जगात फक्त दोनच व्यक्तिंना माहित असते,एक म्हणजे 


"आंतरात्मा"


दुसरा 


"परमात्मा"


समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परत फेड याच जन्मात करावी लागते, 


 तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा अगर नका ठेऊ  तुम्ही अस्तिक असा किंवा नास्तिक,


 चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,


मी  ऐका पुस्तकात वाचले होते,


राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले,

तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?

 माझ्या संबंध जिवनात मी असे कोणते ही महान पातक केलेलं नाही,

की ज्याच्या परीनाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यु  आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुखः सोसणे माझ्या नशिबी  यावे? 


तुव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली, 


धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी  तो ऐक पारधी होता, आणी पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले  मात्र आगिची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षाची शंभरएक लाहान पिल्ले  उडू न शकल्याने आगित होरपळून मृत्युमुखी पडली, धृतराष्ट्र राजाची त्या वेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले, 


कर्म हे फल देऊनच शांत होते,


प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 

हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे, 

चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते  फक्त वेळ आणी काळ पुढे माघे होऊ शकतो,

हाच कर्माचा सिद्धांत आहे,


आता आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे, 


"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 


क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट"

 बाढ़ के कारण नुकसान ना हो इसलिए कठोर निर्णय लेने की आवश्यकता

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       भविष्य में नदी तट के ब्लू और रेड लाइन के निर्माण में सख्त भूमिका

·       शहर में नदियोंनालों और खाड़ियों में अतिक्रमण ग्रस्त निर्माण कार्यों को हटाना होगा

·       हाईवे पर जहां जलजमाव होता है वहां फ्लाईओवर बनाना जरूरी

·       सड़कें उखड़नाभूस्खलन से प्रभावित होनेवाले गांवों का बड़े पैमाने पर पुनर्वास करना होगा।

 

          कोल्हापूरदि. 30 : बाढ़ प्रभावित क्षेत्रों के गांवों इसीतरह संभावित भूस्खलन वाले खतरनाक क्षेत्रों की बस्तियों को का अच्छी तरह से पुनर्वास करने पर राज्य सरकार का बल रहेगा। यह कहते हुए भविष्य में बाढ़ की स्थिति में नागरिकों का नुकसान न हो इसके लिए अब कठोर निर्णय लेने होंगे ऐसा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने दिया है।

             कोल्हापुर जिले के नृसिंहवाडीशिरोलशाहूपुरीपंचगंगा अस्पतालशिवाजी पुल आदि स्थानों के बाढ़ प्रभावित इलाकों का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने जायजा लिया।  इसके बाद बाढ़ की स्थितियों को लेकर सर्किट हाउस राजर्षी शाहू सभागृह में मुख्यमंत्री की अध्यक्षता में समीक्षा बैठक हुई इस अवसर पर मुख्यमंत्री बोल रहे थे। 

             मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ने कहा कि  राज्य में कोल्हापुरसांगली सहित राज्य के कुछ जिलों में अतिवृष्टि के कारण बाढ़ का संकट आया। नदीनालेखाड़ियों पर नागरिकों द्वारा अतिक्रमण करने के कारण यह स्थिति निर्माण हो रही है।  रेड - ब्लू लाइन में हुए निर्माणकार्य के कारण यह स्थिति निर्माण हुई है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने सख्त से सख्त निर्देश दिया कि भविष्य में इस तरह के निर्माण की अनुमति नहीं दी जानी चाहिए और इस क्षेत्र में अतिक्रमण हटाया जाना चाहिए।

            बाढ़ से हुई क्षति, 'मैं देख रहा हूंनिश्चित रूप से कोई रास्ता निकालेगा। स्थलांतरित करके लाखों नागरिकों की जान बचाने के लिए प्रशासन को धन्यवाद। राज्य के सामने सबसे बड़ी चुनौती बाढ़ और बाढ़ से हुए नुकसान को नियंत्रित करना है और राज्य सरकार साहस के साथ इससे निपटेगी। राज्य सरकार ने निसर्ग व तोकते चक्रवात के पीड़ितों को सहायता प्रदान की है। मुख्यमंत्री ने स्पष्ट किया कि बाढ़ से हुए नुकसान के पंचनामे की समीक्षा करके राज्य सरकार बाढ़ पीड़ितों को पर्याप्त सहायता प्रदान करेगी। इसके लिए राज्य सरकार ने केंद्र सरकार से भी वित्तीय सहायता मांगी जाएगी।

          मुख्यमंत्री श्री ठाकरे ने अपील की कि जिले में चार चीनी मिलों ने पशुधन को बचाने की पहल की हैबाकी चीनी मिलें इस कार्य में पहल करें‌।  बाढ़ की स्थिति से निपटने के लिए राष्ट्रीय राजमार्गों पर फ्लाईओवर की योजना बनानी होगी। जहां आवश्यक हो वहां पंचनामों के लिए ड्रोन का इस्तेमाल किया जाना चाहिए। उन्होंने कहा कि राज्य सरकार कोल्हापुर शहर की बेहतरी के लिए निगम को आवश्यक धन मुहैया कराएगीलेकिन इसका सही इस्तेमाल किया जाना चाहिए.

            ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ ने कहा कि राज्य में भारी बारिश से हुए नुकसान का निरीक्षण करने के लिए एक केंद्रीय दल आना चाहिए। इस भीषण बाढ़ की स्थिति में केंद्र को राज्य की मदद करनी चाहिए।      

            कोल्हापुर के सभी लोगों की ओर से पालक मंत्री सतेज पाटिल ने कोल्हापुर जिले के बाढ़ प्रभावित शहरों और ग्रामीण क्षेत्रों का निरीक्षण करने के लिए समय निकालने के लिए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का आभार माना।

            इससे पहले जिला कलेक्टर राहुल रेखावर ने जिले में भारी बारिश से हुए नुकसान की जानकारी दी। मनपा आयुक्त  डॉ. बालकवडे ने प्रेजेंटेशन के जरिए शहर को हुए नुकसान की इस अवसर पर जानकारी दी।

0000



किसान अब मोबाइल एप के माध्यम से अपनी फसल का करा सकेंगे पंजीकरण

15 अगस्त से प्रदेश भर में राजस्व विभाग का ई-फसल निरीक्षण परियोजना की होगी शुरूआत

राजस्व मंत्री बालासाहेब थोरात

 

·       रियल टाइम पंजीकरण के माध्यम से प्राकृतिक आपदा के समय में किसानों को नुकसान का सटीक मुआवजा और सहायता मिल सकेगी

·       टाटा ट्रस्ट की मदद से बनाया गया एप्लिकेशन

            मुंबईदिनांक 30: खेती की भूमि के 7/12 इक्‌स्‍ट्रैक्‍ट्‌ यानी रिकार्ड (खसरा) में बुआई की गई फसलों को लिखने का सिस्टम है। इससे किसानों के उत्पादनकृषि भूमि की ग्रेडिंगसूखामूसलाधार वर्षा के कारण बाढ़ या तूफान से होने वाले नुकसान का अनुमान लगाना संभव हो जाता है। इस फसल पंजीकरण के आधार पर ही किसानों को फसल कर्ज (क्रॉप लोन) भी दिया जाता है। लेकिन दो या तीन गांवों को मिलाकर एक ही तलाठी (लेखपाल) होने के कारण सही ढंग से फ़सलों का पंजीकरण नहीं किया जाता हैऐसा आरोप किसानों का हमेशा होता था। अब राजस्व विभाग ने अपने फसल का रियल टाइम पंजीकरण करने की सुविधा सीधे किसानों को उपलब्ध कराया है। इस बाबत राजस्व विभाग ने एक स्वतंत्र ॲप्लिकेशन तैयार किया हैऐसी जानकारी राज्य के राजस्व मंत्री बालासाहेब थोरात ने दी है।

            टाटा ट्रस्ट की मदद से इस एप्लिकेशन को बनाया गया है। इस मोबाइल एप्लिकेशन में किसान फसलों की जानकारी भरेगा और तलाठी (लेखपाल) पंजीकरण कराए गए फसलों की जांच करेगा।

            इससे फसल की बुआई की रियल टाइम जानकारी अप्लिकेशन में संकलित किया जा सकेगा। उसी तरह इस जानकारी  के संग्रहित होने से पारदर्शिता भी आएगी। फसल निरीक्षण पंजीकरण में किसानों की भागीदारी बढ़ने से फसल बीमा और फसल निरीक्षण दावों (क्लेम्स) को सेटल (सुलझाने) की प्रक्रिया में आसानी होगी। इससे किसानों को क्रॉप लोन मिलना भी आसान हो जाएगा। श्री थोरात ने कहा कि प्राकृतिक आपदाओं के कारण फसलों का नुकसान होने की परिस्थिति में सटीक मुआवजा और मदद मुहैया कराना भी संभव होगा।

            ई-फसल सर्वेक्षण के माध्यम से राज्य में बुआई किए गए फसलों क्षेत्र की एक सटीक तस्वीर सामने होगी। इससे राज्य में आर्थिक सर्वेक्षण और कृषि योजना बनाना संभव हो जाएगा। ई-फसल पंजीकरण परियोजना को इससे पहले बीस तहसीलों (तालुकाओं) में प्रायोगिक आधार (पायलट प्रोजेक्ट के आधार) पर लागू किया गया था। इसमें सफलता मिलने के बाद राजस्व मंत्री बालासाहेब थोरात ने इसे पूरे राज्य में लागू करने का फैसला किया है। इस संबंध में राज्य सरकार ने शासनादेश (जीआर) भी जारी किया है।

            इसके अलावाई-फसल निरीक्षण परियोजना के सफल कार्यान्वयन के लिए राज्य स्तरविभागीय जिला स्तर और तहसील स्तर की निगरानी समितियों का गठन किया गया है। इसके अतिरिक्त भूमि अभिलेखपुणे के निदेशक के मताहत पूर्णकालिक परियोजना कार्यान्वयन कक्ष भी शुरू किया गया है।

0000

 


 

Farmers will now be able to register their crops through the mobile app

Revenue department's e-crop survey project will implement across the

state from 15 August

- Revenue Minister Balasaheb Thorat

·       Real time registration will enable accurate compensation and assistance to farmers in case of natural calamity

·       Application developed with the help of Tata Trust

 

            Mumbai, 30.July.21: “There is a method of recording crops on agricultural 7/12 extract. This makes it possible to estimate the damage caused by farmers' crop production, grading of farm land, drought, excess rainfall or storms. Crop loans are also given to farmers based on this crop registration. However, as there was only one Talathi in two or three villages, the farmers always complain that the crop inspection was not accurately recorded. The revenue department has created a separate application named ‘e-crop survey mobile app’ for crop registration” informed Revenue Minister Balasaheb Thorat.

            He further stated that this application has been developed with the help of Tata Trust. In this mobile application, farmers would fill up information about their crop and Talathi could check the crop registration.  This causes the real time information of crop sowing

would be compiled in the application. It would also bring transparency in the collection of information. Increasing the participation of farmers in crop survey registration will facilitate the process of settling crop insurance and crop inspection claims. This process can make it easier for farmers to get crop loans. It would also be possible to provide accurate compensation and assistance in case of crop damage due to natural calamities.

            The e-crop survey will provide an accurate picture of the area under crops in the state, making it possible to conduct economic surveys and agricultural planning in the state. The e-crop registration project was earlier implemented on an experimental basis in twenty talukas.

After its success, Revenue Minister Balasaheb Thorat decided to implement it across the state. The state government has issued a government order in this regard. State level, divisional district level and taluka level monitoring committees have been constituted for the successful implementation of e-crop survey project. Apart from this full time project implementation cell has been started under the control of Director Land Records, Pune.

 स्वीप कार्यक्रमांतर्गत

 मतदारयादीत तृतीयपंथीयांची नावे समाविष्ट करण्यासाठी

सर्व स्तरावर प्रयत्न करावेत

                  - दिलीप शिंदे

             मुंबई, दि.30 : स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारयादीत तृतीयपंथीयांची नावे समाविष्ट करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत,अशा सूचना राज्य सल्लागार (स्वीप) दिलीप शिंदे यांनी केल्या आहेत.

            यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई उपनगर येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            यावेळी जिल्हाधिकारी, मुंबई शहर राजीव निवतकरजिल्हाधिकारीमुंबई उपनगर मिलींद बोरीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपनगर व शहर अनुक्रमे अजित साखरेमाधव पाटील,तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मतदानाच्या हक्कापासून कोणीही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील तथा आग्रही आहे. त्यासाठी सर्वांनी जागरूकतेने प्रयत्न करावेत असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी स्वीप कार्यक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

            श्री.निवतकर व श्री. बोरीकर यांनी तृतीयपंथीयांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांना सूचित करण्यात आलेले असून मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या ठिकाणी तर मुंबई उपनगर जिल्हयात 26 मतदारसंघांच्या ठिकाणी सर्व माहिती व फॉर्म्स उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. याबाबत त्यांचेशी संपर्क साधण्यात यावा.तसेच तृतीयपंथीयांची नावे मतदारयादीत समाविष्ट करणेबाबत तृतीयपंथी यांचे प्रतिनिधी यांनीही त्यांच्या स्तरावरुन प्रयत्न करावेत, असेही आवाहन केले.

            उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदारयादीत तृतीयपंथीयांचा समावेश करणे सहज सुलभ व्हावेयासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची माहिती दिली.

            बैठकीसाठी  समाधान इंगळेसहाय्यक आयुक्तसामाजिक न्याय विभागमुंबई,संभाजी जाधवकक्ष अधिकारीमुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय,स्वीप सदस्य  पल्लवी जाधव, साधना गोरेतसेच सलमा खान व इतर सदस्यकिन्नर ट्रस्ट,वर्षा विद्या विलाससरचिटणीसमहाराष्ट्र नशाबंदी मंडळमुंबई आदी उपस्थित होते.

००००


Friday, 30 July 2021

 50 पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना

सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे

वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी

 

       मुंबईदि. 30 : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्व धारण सभा  ऑनलाईन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करुन आता 50 पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी असल्याचे आदेश सहकार विभागाने निर्गमित केले आहेत.

            तसेच 50 पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी व्हीसी अथवा ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे.  संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांकवेळठिकाण व ऑनलाईन लिंक याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस,मेलवॉटसअॅपद्वारे कळविण्यात यावे.

            वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डवरसंस्थेच्या शाखांची कार्यालये या ठिकाणी लावण्यात यावीत. तसेच  ज्या सभासदांचे ईमेलपत्ता किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकीत चर्चेसाठी असणा-या विषयाबाबतची माहिती सात दिवसात पत्राद्वारे पोहोच करावी. सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेवूनकिमान एक स्थानिक वर्तमानपत्रएक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात यावी.

वर्तमानपत्रात जाहिरात देताना त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात यावा

·       वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी व्हीसी किवा ओएव्हिएम (Other Audio Visual Means) यापैकी कोणत्या माध्यमाद्वारे घेण्यात येणार आहे.

·       सभेचा दिनांक व वेळ.

·       ज्या सभासदांनी आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक याबाबतची माहिती संबंधित सहकारी संस्थेकडे नोंद केली नसेल त्याबाबतची माहिती कोठे सादर करावी याबाबतचा तपशील नमूद करावा.

            सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या व्हीसी किंवा ओएव्हिएम (Other Audio Visual Means) द्वारे घेण्यासाठी संबंधित सहकारी संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध असणा-या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने अथवा एजन्सीची निवड करून त्यांच्यामार्फत सभेचे कामकाज पार पाडावे. तसेच एजन्सीची निवड करताना मराठी सॉफ्टवेअर वापरणा-या एजन्सीचा प्राधान्याने विचार करावावार्षिक सर्वसाधारण सभेस सदस्यांच्या उपस्थितीबाबत योग्य नोंद ठेवून सभेबाबतचे अभिलेख प्रचलीत तरतूदीनुसार जतन करावे. या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून संस्थांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची कार्यवाही तात्काळ करावी. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi