सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 10 March 2024
मुंबई अहमदाबाद महामार्गावर होणार एकमेव धनकुबेर मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा
मुंबई अहमदाबाद महामार्गावर होणार एकमेव धनकुबेर मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा
श्री गौमतेश्वरी अंबाधाम आश्रम येथे धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा
पालघर. (प्रतिनिधी) – मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे पहिले प्रभु श्री. धनकुबेर यांची मूर्ती तसेच माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा साधु, संत, मान्यवर यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. दि. 11 मार्च ते 13 मार्च 2024 रोजी असे तीन दिवस भव्य प्राणप्रतिष्ठा उत्सव चालणार असल्याचे अंबाधाम आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सिंग यांनी सांगितले आहे.
पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यातून पहिल्यांदाच धन कुबेर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने मूर्ती प्राणप्रतिष्ठा साठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे श्री. अंबामाता, महादेव, श्रीकृष्ण, राममंदिर, श्री विठ्ठल, श्री.परशुराम, श्री.लक्ष्मी नारायण, श्री महालक्ष्मी, श्री संतोषी, यांची मंदिरे आहेत. याच परिसरात श्री. धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दि. 11 व 12 मार्च 2024 मुर्ती पुजन भजन उत्सव आयोजित करण्यात आला असून आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंग, हवालदार दुबे, ओमप्रकाश शर्मा (अध्यक्ष परशुराम सेना), प्रतीक (गुड्डू) राय, दिलीप सिंग, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी यांच्याकडे नियोजन असणार आहे. दि. 13 मार्च 2024 रोजी प्राण प्रतिष्ठा दुपारी 12 वाजेनंतर मुर्ती अभिषेक करता येणार आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती मंच, सनातन संस्था, मुस्लिम राष्ट्रीय मंच, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, परशुराम सेना, ब्राह्मण महासंघ आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Saturday, 9 March 2024
हर्णे मच्छीबंदराचा विकास करणे कामाचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ
हर्णे मच्छीबंदराचा विकास करणे कामाचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ
२०५. २५ कोटी इतक्या किमतीच्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील मच्छी बंदराचा विकास करणे या कामाचा शुभारंभ खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी मंत्री रामदास कदम, बाबाजी जाधव उपस्थित होते. या बंदरामुळे स्थानिक ५५० व बाहेरील ८०० नौका लावता येणार आहेत. दापोली तालुक्यातील २३ मच्छीमार संस्थांना याचा फायदा होणार आहे.
०००
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया महत्त्वाकांक्षी परियोजना का उद्घाटन गादमुक्त तालाब गादयुक्त शिवार योजना का शुभारंभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया महत्त्वाकांक्षी परियोजना का उद्घाटन
गादमुक्त तालाब गादयुक्त शिवार योजना का शुभारंभ
सातारा दि.9:- मौजे दरे स्थित बांस मूल्यवर्धन केंद्र (‘बांबू मूल्यवर्धन केंद्र’) और ‘टसर रेशम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन परियोजना’ का लोकार्
दरे तहसील महाबलेश्वर में
मुख्यमंत्री श्री. शिंदे की संकल्पना से जिले किसानों को बांस रोपण और रेशम उत्पादन में वृद्धि करने को लेकर प्रोत्साहन देने के लिए महाबलेश्वर तहसील के मौजे दरे तर्फ तांब में बांस मूल्यवर्धन केंद्र और टसर रेशम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन परियोजना शुरू की गई है. किसान, महिला और युवाओं को कृषि व वनउपज उत्पादन के लिए अनुकूल रोजगार के बड़े अवसर इससे उपलब्ध होंगे. गादमुक्त ता
सह्याद्री लाईन के किसानों के लिए टरस रेशम खेती वरदान साबित होगी
टरस (वन्य) रेशम शाश्वत रोजगार व संवर्धन परियोजना के उद्घाटन अवसर पर मुख्यमंत्री शिंदे ने कहा कि जंगल क्षेत्र के किसान, महिला और युवाओं को टरस रेशम खेती नवीनतम शाश्वत उद्योग है. (ऐन झाडाची लागवड) रोजगार हमी योजना से पौधे की रोपाई की जा सकती है. कहीं पर भी मिट्टी की खुदाई नहीं, पानी की आवश्यकता नहीं, दवाइयों के छिडकावं की आवश्यकता नहीं, जिससे सह्याद्री पर्वत के किसानों के लिए टरस रेशम खेती एक वरदान के रूप में साबित होगी, यह विश्वास भी उन्होंने इस दौरान व्यक्त किया.
इस कार्यक्रम के अवसर पर जिलाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज एवं आदि उपस्थित थे.
000
कोयना जल पर्यटन का शुभारंभ जल पर्यटन परियोजना के माध्यम से पर्यावरण अनुकूल विकास और स्थानीकों रोजगार की प्राथमिकता
कोयना जल पर्यटन का शुभारंभ
जल पर्यटन परियोजना के माध्यम से
पर्यावरण अनुकूल विकास और स्थानीकों रोजगार की प्राथमिकता
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा दि.9 : कोयना जल पर्यटन केंद्र यह देश के मीठे (गोड्या पाण्यातील) पानी का सबसे बड़ा जल पर्यटन केंद्र है और इस माध्यम से पर्यावरण अनुकूल विकास और स्थानीकों को रोजगार इन बिन्दुओं को प्राथमिकता दी जाएगी, यह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया.
सातारा जिले के जावळी तहसील के मुनावळे में कोयना जलाशय (शिव सागर) तीर में महाराष्ट्र सरकार के पर्यटन विकास महामंडल के कोयना जल पर्यटन का शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया, इस कार्यक्रम में उन्होने संबोधित किया. कार्यक्रम में उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री एवं सातारा जिले के पालकमंत्री शंभूराजे देसाई, ज्येष्ठ फिल्म अभिनेता पद्मश्री नाना पाटेकर, विधायक शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधायक मकरंद पाटील, जिलाधिकारी जितेंद्र डुडी, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुलिस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसी की व्यवस्थापक श्रध्दा जोशी शर्मा, जलसंपदा विभाग के अरुण नाईक और जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल के सलाहकार सारंग कुलकर्णी उपस्थित थे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि सह्याद्री की गोद में विशाल निसर्ग सौंदर्य है, उसे गति देने के लिए पहल करने की आवश्यकता थी. उसके लिए ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट निकालने से इस परिसर के विकास को गति मिली है. यह मछली पकड़ने, बोटिंग, जल पर्यटन के लिए फायदेमंद होगा. विकास करते समय वह हर हाल में पर्यावरण अनुकूल होना चाहिए. जल प्रदूषित नहीं होना चाहिए. साथ ही स्थानीय लोगों को यहाँ पर रोजगार मिलना चाहिए, इस तरह की सूचना पर्यटन विभाग को देने की बात भी मुख्यमंत्री ने इस दौरान कही. उन्होंने कहा कि जल पर्यटन के माध्यम से स्थानीय लोगों के लिए रोजगार के अवसर निर्माण करने गुंजाइश अधिक होती है.
स्थानीय नाव व्यावसायिकों को नावों की खरीद के लिए अण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडल के माध्यम से ब्याज मुक्त ऋण (बिनव्याजी) उपलब्ध कराया जाएगा, यह बताते मुख्यमंत्री ने आगे कहा कि, इस क्षेत्र के विकास के लिए मुख्यमंत्री स्वयंरोजगार परियोजनाएं शुरू की गई हैं. आपटी से तापोळा, कोंकण और पश्चिमी महाराष्ट्र से जोड़नेवाले रघुवीर घाट सड़क को भी प्राथमिकता से पूरा किया जा रहा है.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि, युवाओं को आजीविका के लिए अपने माता-पिता, परिवार और गांव से दूर जाना पड़ता है. उन्हें रोजगार के लिए गांव छोड़कर न जाना पड़े, बल्कि जो लोग गांव छोड़कर चले गए हैं, वे अपने घर वापस आएं और उन्हें स्थानीय स्तर पर रोजगार उपलब्ध हों, यहीं हमारा उद्देश्य है. विकासात्मक काम करनेवाली यह सरकार होने की वजह राज्य में कई बुनियादी ढांचागत परियोजनाएं चल रही हैं. एक लाख 37 हजार करोड़ रुपये की परियोजनाओं के समझौतें दावोस में हुई उद्योग परिषद में हुए है. राज्य में तीन लाख 93 हजार करोड़ के उद्योग आ रहे हैं. हमने राज्य के विकास के लिए पांच लाख करोड़ का निवेश लाया है. उद्योग के विकास एवं वृद्धि के लिए उद्योगों को सभी बुनियादी सुविधाएं उपलब्ध करायी जा रही हैं.
कार्यक्रम में विधायक श्रीमंत छत्रपति शिवेंद्रसिंह राजे भोसले ने कहा कि जल पर्यटन परियोजना में स्थानीय लोगों को ही रोजगार मिलें, इसके लिए उन्हें प्रशिक्षण दिया जाए. मुनावळे गाँव के सातबारे खातेदार के नाम किये जाए, अन्य उर्वरित लंबित परियोजनाओं को भी पूरा किया जाए, जलाशय में मछली पकड़ने के लाइसेंस भी दिए जाए.
कार्यक्रम की शुरुआत में पर्यटन विकास विभाग के कोयना जल पर्यटन केंद्र का उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों हुआ. इस दौरान अन्य मान्यवरों ने काउंटर पर टिकट खरीदी भी किया. इस कार्यक्रम में स्थानीय युवाओं को प्रातिनिधिक स्वरूप पर रोजगार के नियुक्तिपत्र भी दी गई.
कार्यक्रम के लिए उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, सरपंच श्री. भोसले, विविध विभागों के अधिकारी, पदाधिकारी, गाँव के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे.
000
राज्यपालांच्या हस्ते लहानग्या दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप वृद्ध, दिव्यांगांची वाढती संख्या विचारात घेऊन दिव्यांग पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे
राज्यपालांच्या हस्ते लहानग्या दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप
वृद्ध, दिव्यांगांची वाढती संख्या विचारात घेऊन
दिव्यांग पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे
मुंबई दि.9 रस्त्यावरील अपघातांमुळे मज्जासंस्थेला इजा होऊन देशात अनेक लोकांना कायमचे अपंगत्व येते. आगामी काळात देशातील वरिष्ठ नागरिकांची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. गंभीर अपघात तसेच वृद्धत्वामुळे येणारी गतिशीलतेवरील बंधने विचारात घेऊन आरोग्य सुविधा आणि दिव्यांग पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल भारतीय भौतिक उपचार व पुनर्वसन संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने हाजी अली येथे संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये राज्यपाल बैस यांच्या हस्ते विकलांग लहान मुलामुलींना आज व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध मज्जा विकार तज्ज्ञ डॉ प्रेमानंद रमाणी, अखिल भारतीय भौतिक चिकित्सा व पुनर्वसन संस्थेचे संचालक डॉ. अनिल कुमार गौर, शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ.तुषार रेगे, मानद सचिव भूषण जॅक, डॉ अंजना नेगलूर तसेच संस्थेचे पदाधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.
देशात 2016 साली तयार करण्यात आलेल्या दिव्यांग विधेयकासाठी स्थापन केलेल्या संसदीय समितीचे आपण अध्यक्ष होतो, त्यावेळी आपण देशभरातील दिव्यांग व्यक्तींच्या अनेक संस्थांना भेट दिली होती. देशात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग लोक आहेत याची आपल्याला तोवर कल्पना देखील नव्हती असे सांगून लहान मुलांमधील अपंगत्व चिंतेचा विषय असला पाहिजे तसेच त्यांना मुलांना सामान्य जीवन जगण्यासाठी सर्वतोपरी मदत केली गेली पाहिजे असे राज्यपाल यांनी सांगितले.
वाहतूक नियम न पाळल्यामुळे तसेच रेल्वे मार्ग ओलांडताना अनेक लोकांना गंभीर अपघात होऊन कायमचे अपंगत्व येते. नियमांचे पालन केल्यास अपंगत्व येणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होईल असे राज्यपालांनी सांगितले.
दिव्यांग पुनर्वसनासाठी शांता सिद्धि चैरिटेबल ट्रस्ट सारख्या अनेक संस्थांची तसेच डॉ रमाणी सारख्या लोकांची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्यामुळे लहान मुले व मोठ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होईल असे सांगून राज्यपालांनी शांता सिद्धी ट्रस्टचे तसेच अध्यक्ष डॉ रमाणी यांचे अभिनंदन केले.
Governor distributes Wheelchairs to Divyang children
Mumbai 9: Governor Ramesh Bais distributed Wheel Chairs to divyang children and youths at a programme organised by Shanta Siddhi Charitable Trust in Mumbai today. The programme was organised by the Trust in association with the All India Institute of Physical Medicine and Rehabilitation (AIIPMR) at the campus of AIIPMR at Haji Ali, Mumbai.
Speaking on the occasion Governor Bais said observance of traffic rules will help reduce the fatal accidents in the country that affects the mobility of a large number of persons. He expressed the need to strengthen institutions like All India Institute of Physical Medicine and Rehabilitation to cope up with the rising number of the elderly people in the country.
President of the Trust and well known Neurosurgeon Dr P S Ramani, Director of AIIPMR Dr Anil Kumar Gaur, Trustee of Shanta Siddhi Charitable Trust Dr Tushar Rege, Honorary Secretary Bhushan Jack, Head of Medical Social Work Wing Dr Anjana Negalur and officials and invitees were present.
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...