Friday, 19 July 2024

आज आपल्यासाठी ५ वेगवेगळ्या विषयावर आरोग्यदायीक माहिती* *आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।*

 *आज आपल्यासाठी ५ वेगवेगळ्या विषयावर आरोग्यदायीक माहिती*


*आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।* 


*भगरीचे आरोग्यासाठी फायदे...❗*


 भगर म्हणजेच *‘वरीचे तांदूळ’* हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.


सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.


पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.

आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.


खरंतर भगर हे काही धान्य नाही. भगर म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया.


हिंदीमध्ये याला ‘सामा चावल’ म्हणतात.

शिजलेल्या भगरीची चव सुद्धा काहीशी भातासारखीच असते.


भगर हे पटापट वाढणारे पीक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ‘बी’ पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात भगरीचे पीक तयार होते.

भगर हे अख्या भारतभर उपासाच्या दिवशी केले जाते, पण ते केवळ उपासापुरते मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आता बघणार आहोत.


जाणून घेऊयात भगरीत असलेली पोषकद्रवे आणि त्याचा आपल्या शरीराला होणारा उपयोग

*१. जास्त प्रमाणात प्रोटीन*


भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.

कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.


*२. फायबर रिच फूड*

भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात. 

आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते.

म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.

भगर पचायला हलकी असते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो दूर होतो, गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते.

आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळासाठी टिकून राहते. त्यामुळे जेवण कमी जाते पण पोट भरते 

या कारणामुळेच वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.


*३. लो ग्लायसेमिक इंडेक्स*


भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.

यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर फायदेशीर आहे.

*‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’* असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

अर्थातच मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते.


*४. ग्लूटेन फ्री*


भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन म्हणजे आपण खातो त्या धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ.

आपण ज्या धन्याच्या पिठाला मळतो त्यात ग्लूटेन असते, उदाहरणार्थ गव्हाचे पीठ. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते.

ग्लूटेनमध्ये काही पोषक द्रव्ये नसतात, काही लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी सुद्धा असते.

ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखणे, अपचन यासारखे त्रास होतात.

अशांसाठी भगर जे पूर्णपणे ग्लूटेन फ्री आहे हा एक उत्तम पर्याय आहे, जो पचायला हलका आहे हे आपण वर बघितलेच आहे.


*५. जास्त प्रमाणात आयर्न*


भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) सरल तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.

इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयर्न भगरीतून मिळते.

साधारण १०० ग्राम भगरीतून १८.५ एमजी आयर्न मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा आयर्नचा सर्वोत्तम स्रोत आहे.


*६. व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त*


भगरीत व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ जास्त प्रमाणात असतात.

तसेच भगरीत खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.


*७. सोडियम फ्री फूड*


भगरीत सोडियम नसते ज्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.


*८. भरपूर अँटिऑक्सिडंट्स*


साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.

अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक मॉलिक्यूल पासून संरक्षण करतात.


मोठी माणसे भगर जरी उपसाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना, अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो.

कारण ती पचायला अतिशय हलकी असते.

भगरीसारखे इतके सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे.

======================

*पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय :*


केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !

आरोय टीप्स

 पांढरी किंवा पिवळी कावीळ वर उपाय केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !


मेडिकल सायन्सने कितीही जरी प्रगती केलेली असली तरी कावीळ हा रोग आहे तो आयुर्वेदिक उपायाने जेवढ्या लवकर बरा होतो तेवढ्या लवकर दवाखान्यामध्ये तो कधीही बरा होत नाही.


कावीळ साठी तुम्हाला माहीत असेल की ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे औषध तुम्हाला दिली जातात काही ठिकाणी नाका मध्ये ड्रॉप टाकले जातात काही ठिकाणी तुम्हाला दह्यामध्ये औषध दिल जात तर काही ठिकाणी केळीमध्ये औषध दिलं जातं.


तर हे केळी मधल औषध आहे ते  तुम्हाला सांगणार आहे केळी मधलं औषधे सगळ्यात सोप आहे आणि सर्वांना करता येईल अस आहे आणि सहज उपलब्ध होणार आहे म्हणून हा उपाय कोण घेणार आहोत


पावसाळ्याचे दिवस आहेत तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कावीळ होण्याचं जास्त प्रमाणामध्ये जाणवते. कारण कावीळ पाण्यामधून जास्त प्रमाणामध्ये होत असते. रक्तामधील बिलिरुबिन पातळी वाढली तर आपली त्वचा रंग बदलून ती पिवळसर दिसायला लागते आणि आपण त्याला कावीळ झाली असे म्हणतो.


कावीळ ही ही दोन प्रकारची असते. एक पांढरी कावीळ  आणि दुसरी पिवळी कावीळ. कोणतीही कावीळ असू देत या औषधाने ती सहज रित्या निघून जाते.


त्याची लक्षणे काय असतात तर खूप अशक्‍तपणा जाणवतो डोकेदुखी ताप भूक कमी होणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे मळमळ होणे त्याचबरोबर तुमचे डोळे आणि तुमची जीभ पिवळसर रंगाची होणे ही काविळीची सामान्य लक्षण असतात.  पित्तरस रक्तामध्ये मिसळला तर आपल्या त्वचेला जास्त पिवळा रंग येत असतो आणि जीवाणूंचा संसर्ग होऊन यकृताला सूज येते आणि तेव्हा आपल्याला या आजाराचे स्वरूप आहे ते गंभीर होत असत.


त्याला इंग्रजीमध्ये हिपॅटायटीस असं म्हणतात टायफाईड होऊन या आजारामुळे त्याला बाधा होऊन कावीळ होऊ शकते. तर कावीळ एक सामान्य आजार आहे सर्वांना होऊ शकतो त्याचा वेळेवर जर उपाय केला तर कावीळ कुठल्याही प्रकारची असली तरी ती सहजपणे बरी होते.


कावेळीसाठी केळीमध्ये दिले जाणारे औषध सर्वत्र प्रसिद्ध औषध असते. हे औषध कसं करायचं आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला औषध दिलं जातं औषध देणारा कडे जातो आणि हे औषध काय आहे ते दोन-तीन दिवस आपण घेऊन येतो केळीमध्ये आणि आपण खात असतो तर हे इतकं सामान्य औषध आहे की तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढ्या सामान्य गोष्टींमधून कावीळ आहे सहजपणे बरी होते.


 या उपायासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. केळीच्या बऱ्याच जाती आहेत गावठी आणि जवारी. त्याच्यामध्ये  कुठलीही केळीची जात या उपायासाठी चालते तुम्हाला जर  गावठी केळी असेल तर अतिउत्तम. तरी त्यासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. हे केळ पिकलेले असावा


 या उपायासाठी आपण अर्ध केळी घेऊया तुम्ही पाहिले असेल ज्या ठिकाणी तुम्ही हे औषध घेतलेल आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अर्ध्या केळीमध्ये औषध दिलं जातं. तर अर्धी केळी आपल्याला मधून कापून घ्यायचे आहे यामध्ये एक ग्रॅम चुना घालायचा आहे एक ग्राम म्हणजे एका गव्हाच्या धान्यात दाण्या एवढा घालायचा आहे.


केळ सोलून ते मधोमध कापून त्यामध्ये चुना लावल्यानंतर याची चव असते ती थोडीशी कडसर लागते. तेव्हा आपल्याला ते चांगल्या पद्धतीने असो मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या माणसाला काविळ  झालेली आहे त्या माणसाला उपाशी सकाळी उपाशीपोटी खायला द्यायच आहे.


अशा पद्धतीने तुम्ही औषधे घेतलेल असेल. केळीमध्ये दिलं जाणारं कावीळचे औषध सलग जर तुम्ही पाच दिवस घ्यायचं आहे हे उपाय उपाशीपोटी करायचा आहे तर कितीही प्रमाणात तुम्हाला कावीळ झालेली असेल तर ती  सहजरीत्या उतरते.


कावीळ झाली असेल तर सलग पाच दिवसांमध्ये या पद्धतीने औषध तुम्ही घेऊन पहा. तुम्ही एखाद्या ठिकाणी केळी मध्ये दिलेले औषध  पाहिला असेल तर या पद्धतीने तुम्ही कावीळ वर उपाय करा. कावीळ सहजरीत्या उतरून जाते. हे सहज रित्या उपलब्ध होणार आणि सर्वांना करता येणारा साध सोप औषध आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा फरक जाणवेल


 यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळायची आहेत. तुम्हाला पूर्ण  विश्रांती घ्यायची आहे आणि विश्रांती घेत असताना तुम्हाला तिखट वगैरे पदार्थ तेलकट आहे तूपकट हे पदार्थ खायच टाळायचे आहे. दारू पूर्णपणे टाळायची. त्याचबरोबर मांसाहार करणे पूर्णपणे टाळायच आहे. जरी कावीळ पाच दिवसांमध्ये उतरली तरी21 दिवसांपर्यंत तुम्हाला हे पथ्य पाळायचे आहेत.


कोणत्याही प्रकारची काय वेळ झाली असेल तर अर्धा केळी मध्ये चुना घालून सलग पाच दिवस हा उपाय केला तर कावीळ सहजरित्या उतरून जाईल. तर हा उपाय अवश्य करून बघा आणि याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर द्या.


.. अतिशय मौल्यवान माहिती.. 👆

=========================

*महत्वाची माहिती.*


खालील पदार्थाना एकत्र 

खाऊ नका.

अ )  १  दूधाबरोबर आंबट पदार्थ. तळलेले पदार्थ व फळे हानिकारक

असतात. दूधाबरोबर दही, मीठ,चिंच,कलिंगड,

दोडका,आंबट पदार्थ खाऊ नका.

२  दह्या बरोबर खीर,पनीर, दूध, कलिंगड,केळे,मुळा,गरम

पदार्थ अथवा गरम जेवण

नुकसान करते.

३ मधाबरोबर मुळा,कलिंगड, द्राक्षे, पावसाचे पाणी, गरम पाणी हे पदार्थ हानीकारक असतात. तूप

व मध कधीही समप्रमाणात खाऊ नये.

४  खीरीबरोबर खिचडी,

आंबट पदार्थ, फणस, सातू, दारु वगैरे घेऊ नये.

५  कलिंगडाबरोबर लसुण

मुळा, मुळ्याची पाने,दूध, दही हानीकारक असतात.

६  टरबुजाबरोबर पुदिना, 

गार पाणी चेऊ नये.

७  थंड पाण्याबऱबर शेंगा,

तूप,तेल,कलिंगड,पेरु,

जांभूळ, काकडी किंवा

गरम जेवण करु नये.

८  चहाबरोबर काकडी,

खिरा खाऊ नये.

९  मुळ्याबरोबर गूळ 

नुकसान करते.

१०  तांदळाबरोबर व्हिनेगर हानी करते.


आ)  कंबर किंवा सांध्त्राच्या दुखण्यात केळी,पालक, टोमॅटो,

तांदूळ, दही,त्याचप्रमाणे

आंबट पदार्थ खाऊ नयेत.

ते रोग वाढवतात.


इ)  चैत्र महिन्यात गुळ,

वैशाख महिन्यात तेल,

सेवन करु नये.

ज्येष्ट महिन्यात उन्हात फिरणे,आषाढ महिन्यात

बेलाचे सेवन, श्रावण महिन्यात पालेभाजी 

सेवन,कार्तिक महिन्यात

दह्याचे सेवन,भाद्रपद आणि आश्विन महिन्यात

कारल्याचे सेवन.मार्गशीर्ष

महिन्यात जिर्याचे सेवन, पौष महिन्यात स्त्रीचा संग,फाल्गुन महिन्यात

चण्याचे सेवन हानिकारक

असते.


ई )  प्लॅस्टिकच्या भांड्यात द्रव पदार्थ ठवणे

त्यात ते उकळणे आणि

खाण्यापिण्याने विविध

रोग उत्पन्न होतात. यांचा 

उपयोग खाण्यापिण्याच्या

कामासाठी करु नये.


उ)  या व्यतिरिक्त कास्य,

तांबे किंवा पितळ्याच्या

भांड्यात ठेवलेल्या वस्तू

जसे तूप,तेल,आंबट वस्तू, 

दही,ताक,दूध,लोणी,रसदार डाळी,भाज्या इ. विषयुक्त होतात. या भांड्यात पदार्थ जास्त

वेळापर्यंत ठेवू नयेत.

=======================

*क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना.*


किडनी संबधीत आजारात हे प्रमाण वाढले की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो यासाठी उपाययोजना

१) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या.

२) कोथिंबीर रस घ्या.

३) कोबीचा रस घ्या.

४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे.

५) प्लंबम ३०या होमिओपॅथी च्या चार चार गोळ्या रोज सकाळी घेणे.

६) पाणी भरपूर पिणे, (३ ते ४ लिटर)

७) हलका व्यायाम करणे.

८) मासाहार टाळावा.

९) केमोमाईनच्या पानांचा काढा घेणे

१०) नेटल लीफ टी घेणे.

११) मुळ्याच्या पानांचा रस एक चमचा घ्या. (रोज)

१२) रोज उशीरासव घेणे तीन वेळा दोन चमचे समभाग पाण्यात.

१३) चंद्रप्रभा वटी व मुत्रदोष नाशक वटी घेणे.

१४) ब्राम्ही च्या पानांचा रस व काळीमिरी एकत्र घेणे.

१५) जेवणातील प्रोटीन मात्रा बंद करून प्रोटीन फ्री डायट देणे.

१६) उच्च रक्तदाब कंट्रोल मध्ये आणणे.

१७) नशा, चहा, काँफी बंद करणे.

१८) पुनर्नवासव घेणे.

( ९ व १० मध्ये नमूद केलेली केमोमाईन व नेटल लिफ ही झाडे नर्सरीतून मिळतील)


*किडनीचे आजार.* 

किडनी फेल्युअर विकारांवर अथवा किडनी अंशतः काम करते किंवा डायलेसिस सुरू असलेली मंडळी ही हे उपाय करु शकतात. ही संपुर्ण पणे आयुर्वेदिक पध्दती असून याचे साईड इफेक्ट्स नाहीत.


१) चार लिटर पाणी उकळून पाव म्हणजे एक लिटर झाल्यावर ते पाजणे थंड करून आर ओ चे पाजू नका. एक लिटर पाणी दिवसभरात

२) क्रियेटीनीन वाढलेल, ब्लड युरीया वाढलेला आहे, डायलेसिस चालू आहे, पोटँशियम ची मात्रा अधिक झालेली आहे, ज्यांची किडनी हे पदार्थ मुत्रमार्गातून रिमुव्ह न करत असल्याने अंगावर एक प्रकारची सूज येते अशा सर्वांना गीलोय, गोखरू, पुनर्नवा पंचांग यांना घरी आणून चांगले कुटून दहा ग्रँमच्या प्रमाणात एकत्रितपणे एक कप पाण्यात उकळून पाव कप झाल्यावर ते देणे. नर्सरीमध्ये ही झाडे सुध्दा मिळतात ती घरी लावून ही रस काढता येतो किंवा अनेक आयुर्वेदिक दुकानात हा रस मिळतो. ते न मिळाल्यास तिघांचे काढे बाजारात मिळतात. ते दोन दोन चमचे या प्रमाणात द्या पंधरा दिवसात रिपोर्ट मध्ये फरक दिसेल. दिवसात दोनदा देणे.

३) क्रियेटीनीन वाढलेल्याना मसालेदार पदार्थ, हेवी जेवण देऊ नका. जी गोष्ट वाढलेय ते कंटेन्ट असलेले पदार्थ देऊ नका. उदा. सोडियम, पोटँशीयम, युरिया वाढलेल्या मंडळींनी हे कंटेन्ट असलेले  पदार्थ देऊ नका. 

४) कपालभारती, अनुलोम, विलोम भसरीका दहा मिनिटे करायला सांगा.

५) हातावरील, पायावरील किडनीचे अँक्युप्रेशर  पाँइंट दाबत जा.

तीन पेक्षा कमी क्रियेटीनीन असलेले मेंबर्स, तीन ते पाचमधील पेशंट ज्यांची किडनी सत्तर टक्के काम करते.अशा पेशंट यांना याचा लवकर रिझल्ट येतो.पण ही औषधे घेताना ही तुमच्या डॉक्टर ना अथवा स्थानिक वैद्याचा सल्ला घ्या. पण अनेक लोकांची डायलेसीस याने बंद होऊ शकतील हा विश्वास आहे.

===================

*तुमच्या कोणत्याही आरोग्य विषयक समस्यांसाठी एकवेळ जरूर संपर्क साधा...👇🏻*

*अधिक माहिती आणि नॅचरल औषधासाठी संपर्क:-*

*पद्मावती हेल्थ केअर*

*9594881581*

*8208426494*

*8799853299*

*सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|*

*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||*

*------------------------------*

         *दवा ना खाना*

*सही समय पर सही खाना, खाना.....*

*👉🏻मो*

*8208426494*

*9594881581*

*वरील नंबर सर्वांनी सेव करावा*

ग्रुप जॉईन करण्यासाठी या नंबर *नमस्कार* असे पाठवा.

*------------------------*

*आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi