Tuesday, 3 December 2024

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. २१

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी

३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईदि. ३ : राज्यांतर्गत अन्नधान्यकडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनामिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍तीमनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन  अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना  होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश  ठेऊन राज्यांतर्गत  पीकस्पर्धा  योजना राबविण्यात येत आहे.

      पिकस्‍पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुकाजिल्‍हा व राज्‍य पातळीवर राबविण्‍यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारीगहूहरभराकरडई व जवस  या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके - ज्वारीगहूहरभराकरडई व जवस (एकूण ०५ पिके)

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या  स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन७/१२८-अ चा उताराजात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा अर्जासोबत सादर करावा.

      रब्‍बी  हंगामामध्ये ज्वारीगहूहरभराकरडई व जवस पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. तालुकास्तरजिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल - प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५०/- राहील.

तालुका पातळी :  पहिले बक्षिस पाच हजार रुपयेदुसरे बक्षिस तीन हजार रुपयेतिसरे बक्षिस दोन हजार रुपये.

जिल्हा पातळी  : पहिले बक्षिस दहा हजार रुपयेदुसरे बक्षिस सात हजार रुपयेतिसरे बक्षिस  पाच हजार रुपये

राज्य पातळी : पहिले बक्षिस ५० हजार रुपयेदुसरे बक्षिस ४० हजार रुपयेतिसरे बक्षिस  ३० हजार रुपये

 नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  पिकस्‍पर्धेत सहभागी व्‍हावेअसे आवाहन कृषी विभागामार्फत करण्‍यात येत आहे. पिकस्‍पर्धेबाबत अधिक माहितीसाठी  शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावातसेच महाराष्ट्र  शासन कृषी  विभागाचे संकेतस्‍थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी खालील QR कोड स्कॅन करावा.

image.png


                   

शासन निर्णय                                       


image.png

मार्गदर्शक सुचना.

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. २१

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी

३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईदि. ३ : राज्यांतर्गत अन्नधान्यकडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनामिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍तीमनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन  अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना  होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश  ठेऊन राज्यांतर्गत  पीकस्पर्धा  योजना राबविण्यात येत आहे.

      पिकस्‍पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुकाजिल्‍हा व राज्‍य पातळीवर राबविण्‍यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारीगहूहरभराकरडई व जवस  या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके - ज्वारीगहूहरभराकरडई व जवस (एकूण ०५ पिके)

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या  स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन७/१२८-अ चा उताराजात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा अर्जासोबत सादर करावा.

      रब्‍बी  हंगामामध्ये ज्वारीगहूहरभराकरडई व जवस पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. तालुकास्तरजिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल - प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५०/- राहील.

तालुका पातळी :  पहिले बक्षिस पाच हजार रुपयेदुसरे बक्षिस तीन हजार रुपयेतिसरे बक्षिस दोन हजार रुपये.

जिल्हा पातळी  : पहिले बक्षिस दहा हजार रुपयेदुसरे बक्षिस सात हजार रुपयेतिसरे बक्षिस  पाच हजार रुपये

राज्य पातळी : पहिले बक्षिस ५० हजार रुपयेदुसरे बक्षिस ४० हजार रुपयेतिसरे बक्षिस  ३० हजार रुपये

 नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  पिकस्‍पर्धेत सहभागी व्‍हावेअसे आवाहन कृषी विभागामार्फत करण्‍यात येत आहे. पिकस्‍पर्धेबाबत अधिक माहितीसाठी  शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावातसेच महाराष्ट्र  शासन कृषी  विभागाचे संकेतस्‍थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी खालील QR कोड स्कॅन करावा.

image.png

बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची

 बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य

शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची

- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

 मुंबई, दि. ३ : भारतात सन २०५० पर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिकम्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. यादृष्टीने राज्यांनी आरोग्य सेवाशिक्षण व कौशल्य प्रशिक्षणनोकरीच्या समन्यायी संधी निर्माण करणे व तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करणे गरजेचे असून या क्षेत्रात अधिक गुंतवणूकीवर भर द्यावाअसे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.          

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते युनिसेफच्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट - २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्यया विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन, मुंबई येथे करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले, महाराष्ट्रासह आसामओडिशाप. बंगाल व इतर काही राज्यांना पर्यावरण विषयक आव्हानांना सामोरे जावे लागेल. पर्यावरण बदल तसेच जैवविविधता व नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेलअसे ‘युनिसेफ’च्या अहवालात म्हटले आहे.

 पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून राज्यपालांनी महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन आणि ग्रीन क्लब या पर्यावरण उपक्रमांना तसेच पर्यावरण योद्ध्यांना त्यांच्या कामाबद्दल कौतुकाची थाप दिली. पर्यावरण विषयक अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये सुरु करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये पर्यावरण विषयक अभ्यासक्रम राबविण्याची विनंती केली.

महाविद्यालयीन पर्यावरण योद्धे गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

0000

 

Maharashtra Governor releases 

UNICEF State of World's Children Report

 

Mumbai, 3rd Dec : Maharashtra Governor  C. P. Radhakrishnan released the UNICEF 'State of the World's Children Report – 2024 : The Future of Childhood in a Changing World' in presence of two young climate champions at Raj Bhavan Mumbai on Mon (2 Dec). 

This year’s report presents a perspective on how three major factors - demographic changes, climate and environmental crises, and breakthrough technologies - are likely to impact children’s lives by 2050 and beyond.

Chief of UNICEF Maharashtra Sanjay Singh, UNICEF officers Yusuf Kabir and Swati Mahapatra and climate champions Gurpreet Kaur and Pooja Vishwakarma were present..

*देशी गायीच्या दुधा पासून बनवलेले तूप एक आयुर्वेदिक वरदान* *देशी गायीच्या तुपाचे फायदे*

 *देशी गायीच्या दुधा पासून बनवलेले तूप एक आयुर्वेदिक वरदान*

*देशी गायीच्या तुपाचे फायदे*

🧉आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

🧉डोळ्याच्या सर्व समस्या नाहीशा होतात.

🧉लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत होते. शरीरात जमलेल्या, हट्टी चरबीला वितळवून मेटाबॉल्जिम वाढविण्यास मदत करते.

🧉जर तुम्ही दररोज तूपाचा आपल्या आहारात समाविष्ट केला तर हाडे मजबूत होतील.

🧉तूप कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखण्यास मदत करते. ज्यामुळे हृदय निरोगी राखण्यास मदत मिळते.

🧉कॅन्सर होऊ नये यासाठी तुपाचे सेवन करण्यात येते.

🧉दुपारच्या जेवणात नक्की तुपाचा समावेश करून घ्यायला हवा. यामुळे शरीर निरोगी राहते.

🧉आयुर्वेदानुसार, तूप हे पचनक्रियेसाठी उपयुक्त (Digestion)

🧉प्रतिकारशक्ती वाढण्यास मिळते मदत (Immune Power)

🧉तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अलर्जी असेल त्यावर तूप गुणकारी आहे. तुम्ही नियमित नाकातून काही थेंब घातल्यास, तुम्हाला असणारी अलर्जी कमी होईल. इतकंच नाही तर तुमचे अनेक आजार यामुळे बरे होतील.

🧉शौचाची समस्या असल्यास, होते सुटका (Constipation)

🧉तुपामध्ये असे अनेक औषधीय गुण आहेत ज्याचे सेवन केल्याने गर्भवती महिला आणि बाळाला तुपाचे फायदे मिळतात.

🧉त्वरित केस गळती थांबते.

🧉केस पांढरे होत नाहीत.

🧉पांढरे केस काळे होतात (नियमित वापराने).

🧉नाकातील हाड वाढत नाही.

🧉कानांना ऐकायला व्यवस्थित येत.

🧉स्वर सुधारतात

🧉चेहऱ्यावर तेज येते.

🧉चेहऱ्या वरील मुरुम (पीपल्स) येणे बंद होत.

🧉ओठ फाटत नाहीत.

🧉पोटात गॅस होत नाही व पोट सुटत नाही.

🧉सांधेदुखी बंद होते.

🧉सांध्यांमध्ये वंगण तयार करते.

🧉स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते व पोटदुखी त्रास बंद होतो.

🧉फोलिपीयन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो व गर्भधारणा होण्यास मदत होते.

🧉थायरॉईड चा त्रास बंद होतो.

❇ रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बेंबी मध्ये 4 थेंब टाकल्यास शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतात आणि 40 आजारांपासून सुटका होते.

*नोट : वरील सर्व फायदे मिळवण्यासाठी फक्त भारतीय देशी गाईच्या संपूर्ण दुधापासून ( क्रीम पासून नाही ) शाश्त्रशुद्ध बिलोना पद्धतीने बनवलेल्या तुपाचा रोजच्या आहारात वापर करावा.

*रोज १ चमचा तुपाचे सेवन करून निरोगी आयुष्य जगा आणि हजारो रुपयांचा मेडिकलचा खर्च वाचवा*



राजा जनक को अष्टावक्र द्वारा आत्मज्ञान की प्राप्ति ?

 ।।श्रीगणेशाय नमः।।


राजा जनक को अष्टावक्र द्वारा आत्मज्ञान की प्राप्ति ?



मिथिला नामक देश में एक महाप्रतापी राजा हुए। उनका नाम महाराज जनक था। महाराज जनक को आत्मज्ञान के बारे में बहुत जिज्ञासा थी और इस पर चर्चा के लिए उनके दरबार में हमेशा विद्वानों की सभा लगी रहती थी। पर राजा जनक को जिस आत्मज्ञान की तलाश थी। उसके बारे में कोई विद्वान् उन्हें संतुष्ट नहीं कर पाता था।


उन्हीं दिनों की बात है कि राजा जनक ने एक रात में सोते हुए एक सपना देखा कि वो अपनी बहुत सारी सेना के साथ जंगल में शिकार खेलने के लिए गए हुए हैं। एक जंगली सूअर का पीछा करते-करते राजा जनक बहुत दूर तक निकल गए, उनकी सारी सेना पीछे छूट गयी। और वह सूअर घने जंगल में बहुत दूर जाकर अदृश्य हो गया। राजा जनक  थककर चूर हो चुके थे। उनकी पूरी सेना का कोई अता-पता नहीं था। अब राजा को बहुत तेज भूख-प्यास लगने लगी थी। बेचैन होकर राजा ने इधर-उधर नजर दौड़ाई, तो कुछ ही दूर पर उन्हें एक झोपड़ी नजर आई। जिसमें से धुआँ उठ रहा था। राजा ने सोचा कि वहाँ कुछ खाने-पीने के लिए मिल जायेगा।


वे झोपड़ी में गये तो देखा कि झोपड़ी के अन्दर एक वृद्ध स्त्री बैठी हुई थी। राजा ने कहा मैं एक राजा हूँ, और मुझे कुछ खाने की लिए दे दो, मैं बहुत भूखा हूँ। बुढिया ने कहा कि इस समय खाने के लिए कुछ नहीं है और मुझसे काम नहीं होता। लेकिन यदि तुम चाहो तो वहाँ थोड़े से चावल रखे हैं, तुम उनको पकाकर खा सकते हो। राजा ने सोचा इस समय इसके अतिरिक्त और कोई उपाय भी तो नहीं है। राजा ने बड़ी मुश्किल से चूल्हा जलाकर किसी तरह भात को पकाया। फिर जैसे ही राजा एक केले के पत्ते पर रखकर उस भात को खाने लगा-- तभी तेजी से दौड़ता हुआ एक साँड़ आया और पूरे भात पर धूल गिर गई। उसी समय राजा की आँख खुल गई, और वे आश्चर्यचकित होकर चारो और देखने लगे। उसके मन में ख्याल आया कि मैंने एक राजा होकर इस तरह का स्वप्न क्यों देखा ? यही सोचते हुए राजा को पूरी रात नींद नहीं आई।


दूसरी सुबह राजा ने दो सिंहासन बनवाकर अपने राज्य में यह धोषणा कर दी कि मेरे दो प्रश्न हैं। जो कोई मेरे पहले प्रश्न का उत्तर देगा उसे मैं अपना आधा राज्य दूँगा और यदि उसने उत्तर नहीं दिया तो  बदले में उसे आजीवन कारावास मिलेगा। तथा जो मेरे दूसरे प्रश्न का उत्तर देगा, उसे मैं पूरा राज्य दूँगा, और कोई वह उत्तर नहीं दे पाया तो उसे फाँसी की सजा होगी। राजा ने यह दोनों सजाएँ इसलिए तय कर दी थी कि ताकि वही लोग उसका उत्तर देने आएँ जिनको वास्तविक ज्ञान हो। ऐसा न करने पर व्यर्थ लोगों की काफी भीड़ हो सकती थी।


आगे की कहानी जानने से पहले हमें महान संत अष्टावक्र के बारे में जानना होगा। अष्टावक्र जी उन दिनों माँ के गर्भ में थे। और संत होने के कारण उन्हें गर्भ में भी ज्ञान हो गया था। एक दिन की बात है, जब अष्टावक्र के पिता शास्त्रों का अध्ययन कर रहे थे, तो अष्टावक्र ने कहा-- पिताजी आप जिस परमात्मा को खोज रहे हो वह शास्त्रों में नहीं है। अष्टावक्र के पिता शास्त्रों के ज्ञाता थे। उन्हें अपने गर्भ स्थिति पुत्र की बात सुनकर बहुत क्रोध आया। 


उन्होंने कहा--  तू मुझ जैसे ज्ञानी से ऐसी बात कहता है। जा मैं तुझे शाप देता हूँ कि तू आठ जगह से टेढा पैदा होगा। इस तरह ज्ञानी अष्टावक्र विकृत शरीर के साथ पैदा हुए थे। उधर अष्टावक्र के पिता को धन की कमी हो गई, तो वह राजा जनक के आधे राज्य के इनाम वाला उत्तर देने चले गए, और उत्तर ठीक से नहीं दे पाए। अतः आजीवन कारावास में डाल दिए गए। इस तरह 12 साल गुजर गए। अब अष्टावक्र 12 साल की आयु के हो गए थे और लगभग विकलांग जैसे थे। एक दिन जब अष्टावक्र अपने साथियों के साथ खेल रहे थे सब अपने-अपने पिता के बारे में बात करने लगे तो अष्टावक्र भी बात करने लगे। क्योंकि बच्चों ने उनके पिता को जेल में पड़े होने के कारण कभी देखा नहीं था, इसलिए सब बच्चों ने उन्हें झिड़क दिया कि झूठ बोलता है। तेरा पिता तो कोई है ही नहीं हमने उन्हें कभी नहीं देखा।


अष्टावक्र जी अपनी माँ के पास आये और बोले कि माँ आज तुम्हे बताना ही होगा कि मेरे पिता कहाँ गए हैं ? वास्तव में जब भी बालक अष्टावक्र अपने पिता के बारे में पूछता तो उसकी माँ उत्तर देती कि वे धन कमाने बाहर गए हुए हैं। आज अष्टावक्र जी हठ पकड़ गए कि उन्हें सच बताना ही होगा कि उनके पिता कहाँ हैं ?

तब हारकर उनकी माँ ने उन्हें बताया कि वे राजा जनक की जेल में पड़े हुए है। बालक अष्टावक्र ने कहा कि वे अपने पिता को छुडाने जायेंगे, और राजा के दोनों प्रश्नों का उत्तर भी देंगे। उनकी माँ ने बहुत कहा कि यदि राजा ने तुझे भी जेल में डाल दिया तो फिर मेरा कोई सहारा नहीं रहेगा। लेकिन अष्टावक्र जी ने उनकी एक न सुनी, और वे कुछ बालकों के साथ राजा जनक के महल के सामने पहुँच गए। एक बालक को महल की तरफ घुसते हुए देखकर दरबान ने उन्हें झिड़का।  ऐ बालक ! कहाँ जाता है ? 


 अष्टावक्र जी बोले-- मैं राजा जनक के प्रश्नों का उत्तर देने आया हूँ ;  मुझे अन्दर जाने दो। दरबान ने बालक जानकर उन्हें रोकने की बहुत कोशिश की। तब अष्टावक्र ने कहा कि वह राजा से उसकी शिकायत करेंगे। क्योंकि राजा ने यह घोषणा कराई है कि कोई भी उनके प्रश्नों का उत्तर दे सकता है। यह सुनकर दरबान डर गया वह समझ गया कि यह बालक तेजसी है। यदि इसने मेरी शिकायत कर दी तो राजा मुझे दंड दे सकता है। क्योंकि यह बालक सच कह रहा है। उसने अष्टावक्र को अन्दर जाने दिया अन्दर राजा की सभा जमी हुई थी, अष्टावक्र जी जाकर सीधे उस सिंहासन पर बैठ गए जिस पर बैठने बाले को राजा के दूसरे प्रश्न का उत्तर देना था  और इनाम में पूरा राज्य मिलता। तथा उत्तर न दे पाने की दशा में उन्हें फाँसी की सजा मिलती। 


एक विकलांग बालक को ऐसा करते देखकर सब आश्चर्यचकित रह गए , और फिर पूरी सभा जोर-जोर से हँसने लगे, उनके चुप हो जाने के बाद अष्टावक्र जोर से हँसे राजा जनक ने कहा कि सभा के विद्वान् क्यों हँसे ? यह तो मेरी समझ में आया। पर तुम क्यों हँसे  यह मेरी समझ में नहीं आया।

अष्टावक्र ने कहा हे राजा ! मैं इसलिए हँसा कि मैंने सुना था कि आपके यहाँ विद्वानों की सभा होती है, पर मुझे तो इनमें एक भी विद्वान् नजर नहीं आ रहा, यह सब तो चमड़े की परख करने वाले चर्मकार प्रतीत होतें हैं। अष्टावक्र के यह कहते ही राजा जनक समझ गए कि यह बालक कोई साधारण बालक नहीं हैं, लेकिन अष्टावक्र के द्वारा विद्वानों को चर्मकार कहते ही सभा में मौजूद विद्वान् भड़क उठे। उन्होंने कहा यह चपल बालक हमारा अपमान करता है। 


अष्टावक्र ने कहा  मैं किसी का अपमान नहीं करता, पर आप लोगों को मेरा विकलांग शरीर दिखाई देता है, विकलांग शरीर होने से क्या इसमें विराजमान आत्मा भी विकलांग हो गयी, क्या किसी भी ज्ञान का शरीर से कोई सम्बन्ध है ? उनकी यह बात सुनकर पूरी सभा में सन्नाटा छा गया। राजा जनक ने उनकी बात का समर्थन किया, राजा जनक समझ गए कि बालक के रूप में यह कोई महान् ज्ञानी आया है। यह बोध होते ही जनक अपने सिंहासन से उठकर कायदे से अष्टावक्र के पास पहुँचे और उन्हें प्रणाम किया और अष्टावक्र बोले-- पूछो क्या पूछना है ? जनक ने अपना पहला प्रश्न किया।


 उन्होंने अपने सूअर के शिकार वाला स्वप्न सुनाया। और कहा कि स्वप्न व्यक्ति की दशा और सोच पर आधारित होते हैं। कहाँ मैं एक चक्रवर्ती राजा और कहाँ वह  दीनदशा दर्शाता मेरा स्वप्न ? जिसमें मैं लाचारों की तरह परेशान था  इसमें क्या सच है, एक चक्रवर्ती राजा या वह स्वप्न ? अष्टावक्र हँसकर बोले-- न यह सच है ना वह  स्वप्न सच था। वह स्वप्न 15 मिनट का था ; और जो तू राजा है यह स्वप्न 100 या 125 साल का है। इन दोनों में कोई सच्चाई नहीं है। वह भी सपना था, यह जो तू राजा है यह भी एक सपना ही है। क्योंकि तेरे मरते ही ये सपना भी टूट जायेगा ? 


इस उत्तर से पूरी सभा दंग रह गई, इस उत्तर ने सीधे राजा की आत्मा को हिला दिया। और वे संतुष्ट हो गए, आधा राज्य अष्टावक्र जी को दे दिया गया। क्योंकि अष्टावक्र जी पूरे राज्य के इनाम वाली कुर्सी पर बैठे थे। इसलिए बोले बताओ  राजन् ! तुम्हारा दूसरा प्रश्न क्या है ? जनक ने कहा-- मैंने शास्त्रों में पढा है, और बहुतों से सुना है कि यदि कोई सच्चा संत मिल जाय। तो परमात्मा का ज्ञान इतनी देर में हो जाता है ?  


जितना घोड़े की एक रकाब से दूसरी रकाब में पैर रखने में समय लगता है, अष्टावक्र बोले-- बिलकुल सही सुना है राजा बोले ठीक है। फिर मुझे इतने समय में परमात्मा का अनुभव कराओ, अष्टावक्र जी बोले-- राजन् ! तैयार हो जाओ। लेकिन इसके बदले में मुझे क्या दोगे ? जनक बोले-- मेरा सारा राज्य आपका है। अष्टावक्र जी बोले--  राज्य तो तुझे भगवान् का दिया हुआ है। इसमें तेरा क्या है ? जनक बोले-- मेरा यह शरीर भी आपका है।


अष्टावक्र जी बोले-- तूने तन तो मुझे दे दिया, लेकिन तेरा मन अपनी चलाएगा तब ? राजा जनक बोले-- मेरा यह मन भी आपका हुआ। अष्टावक्र जी बोले– देख राजन् ! तुम मुझे अपना तन मन धन सब दे चुके हो अब मैं इसका स्वामी हूँ, तुम नहीं, तो मैं हुक्म करता हूँ कि तुम सबके जूतों में जाकर बैठ जाओ। यह बात सुनकर दरबार में सन्नाटा छा गया, मगर राजा जनक समझदार थे, वे जरा भी नहीं झुंझलाये, और जूतियों में जाकर बैठ गये। अष्टावक्र ने ऐसा इसलिए किया कि राजा से लोक-लाज छूट जाये। लोक-लाज रुकावट है बड़े-बड़े लोग यहाँ आकर रुक जाते हैं।


फिर अष्टावक्र ने कहा कि यह धन मेरा है मेरे धन में मन न लगाना।  राजा का ध्यान बार-बार अपने राज, धन की और जाता और वापस आ जाता कि नहीं यह तो अब अष्टावक्र जी का हो चुका है। मन की आदत है, वह बेकार और चुप नहीं बैठता, कुछ न कुछ सोचता ही रहता है। राजा के मन का यह खेल अष्टावक्र देख रहे थे, आखिर राजा आँखे बंद करके बैठ गया कि मैं बाहर न देखूं, न मेरा मन वैभव में फँसे। अष्टावक्र जी यही चाहते थे उन्होंने राजा जनक से कहा तुम कहाँ हो ?


राजा जनक बोले-- मैं यहाँ हूँ इस पर अष्टावक्र बोले-- तुम मुझे मन भी दे चुके हो, खबरदार जो उसमें कोई ख्याल भी उठाया तो राजा जनक समझदार थे समझ गये कि अब मेरे अपने मन पर भी मेरा कोई अधिकार नहीं है। समझने भर की देर थी कि मन रुक गया। जब ख्याल बंद हुआ तो अष्टावक्र ने अपनी अनुग्रह दृष्टि दे दी। आत्मा अंदर की यात्रा पर चल पड़ी आत्मिक मंजिल की सैर करने,  राजा को अंतर का आनंद होने लगा। घंटे भर पश्चात राजा जनक को अष्टावक्र ने आवाज दी, राजा ने अपनी आँखें खोली तो अष्टावक्र ने पूछा-- क्या तुमको ज्ञान हो गया राजा जनक ने उत्तर दिया-- हाँ हो गया तब अष्टावक्र ने कहा मैं तुम्हे तन, मन, धन वापिस देता हूँ इसे अपना न समझना। अब तुम राज्य भी करो और आत्मज्ञान का आनंद लो। इस तरह अष्टावक्र ने एक क्षण में मुक्ति और जीवनमुक्ति पाने की विधि बताई और ज्ञान दिया।


राजा जनक ने अष्टावक्र जी के पिता और सभी कैदियों को रिहा करवा दिया। राजा जनक ने उन्हे गुरु का स्थान दिया, और आत्मज्ञान प्राप्त किया।

महापरिनिर्वाणदिनी येणाऱ्या अनुयायांच्या सोयी-सुविधांचे नियोजन करावे

 महापरिनिर्वाणदिनी येणाऱ्या अनुयायांच्या

सोयी-सुविधांचे नियोजन करावे

- कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख

पूर्वतयारी आढावा बैठक

 

          मुंबई, दि. २ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांना आवश्यक त्या सोयी - सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावेअसे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झाली.

  या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादवकोकण विभागीय उपायुक्त विवेक गायकवाडडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेसमन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   विभागीय आयुक्त श्री. देशमुख म्हणाले कीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त नियंत्रण कक्षरुग्णवाहिकाबेस्टएसटी यांची परिवहन व्यवस्थासीसीटीव्हीची व्यवस्थाआरोग्य सेवापिण्याच्या पाण्याची व्यवस्थाभोजन व्यवस्था  इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छतासाफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत नियोजन करण्यात यावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील आपत्कालीन व्यवस्थेसहआरोग्य सुविधाचैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावटमहापरिनिर्वाण दिन मानवंदना शासकीय कार्यक्रम याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

'नीरी'चे अतुल वैद्य यांची एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

 'नीरी'चे अतुल वैद्य यांची एलआयटी 

विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

 

मुंबई, दि. २ : सीएसआयआर 'नीरी'चे संचालक डॉ अतुल नारायण वैद्य यांची नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी डॉ अतुल वैद्य यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल त्या तारखेपर्यंत) करण्यात आली आहे. 

डॉ अतुल वैद्य (जन्म ४ डिसेंबर १९६४) यांनी रसायन अभियांत्रिकी विषयात एलआयटी नागपूर येथून एम एस्सी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच डी प्राप्त केली आहे. सन १९९० पासून त्यांनी 'नीरीयेथे कनिष्ठ वैज्ञानिक पदापासून संचालक पदापर्यंत कार्य केले आहे.  डॉ वैद्य यांना संशोधनअध्यापन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.

एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरु पदावर नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ आशिष लेले, 'द इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी हैद्राबादचे माजी कुलगुरु प्रा ई. सुरेश कुमार तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.

0000

Featured post

Lakshvedhi