Wednesday, 12 June 2024

पाण्याबद्दल एक माहितीचा लेख वाचनात आला. तो पाठवतो आहे. *डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

 पाण्याबद्दल एक माहितीचा लेख वाचनात आला. तो पाठवतो आहे.

*डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 


1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 


2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. *एक मृत साठ्याचे पाणी*

*दुसरे जिवंत साठ्याचे पाणी* 


       मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 


       तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 


3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात. 


4)  एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 


5) एक लिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब,चिंच,जांबळ,अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 


6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 


      एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 


      *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 


         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. 


           कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगारावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 


6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 


           हवा ही ऊर्जा आहे.

           पाणी हे अमृत आहे

          तर माती ही जननी आहे.

        तर झाडं हे जीवनदायी आहेत. 


झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

         

7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या.... 


       या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. 


          झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 


8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या 

वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.


🌳🌴🪴🍀🌿🌱🌳🙏 Copy paste Kara pan kiman 10 lokana pathava

Governor felicitates Padma awardees from Maharashtra Ram Naik, filmmaker Rajdutt, Mallakhamb guru Uday Deshpande, Hormusji Cama, Kudan Vyas honoured Bal Shaurya Awardee Aditya Vijay Brahmane honored posthumously

 Governor felicitates Padma awardees from Maharashtra

Ram Naik, filmmaker Rajdutt, Mallakhamb guru Uday Deshpande,

Hormusji Cama, Kudan Vyas honoured

Bal Shaurya Awardee Aditya Vijay Brahmane honored posthumously

            Mumbai, 11th June : Maharashtra Governor Ramesh Bais felicitated the Padma Awardees from the State at a felicitation held at Raj Bhavan Mumbai on Tue (11 Jun).

            The felicitation function was organized by the Vasantrao Naik Agricultural Research and Rural Development Foundation.

            Former Governor of Uttar Pradesh Ram Naik (Padma Bhushan), Film Producer - Director Raj Dutt (Padma Bhushan), President of 'Mumbai Samachar' Hormusji N. Cama (Padma Bhushan), 'Janmabhoomi' Chief Editor Kundan Vyas (Padma Bhushan), Mallakhamba Guru and promoter Uday Deshpande (Padma Shri), Ophthalmic surgeon Dr. Manohar Dole (Padma Shri), President of Anjuman I Islam Institute Dr. Zaheer Kazi (Padma Shri) and Neurologist from Nagpur Dr Chandrasekhar Meshram were felicitated by the Governor.

            Twelve year-old recipient of the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar from Maharashtra Aaditya Vijay Brahmane, who sacrificed his life after saving the lives of his cousins in Nandurbar, was honoured posthumously. Late Aaditya's younger brother was felicitated by the Governor on the occasion.

            The Governor garlanded the portrait of former Chief Minister Vasantrao Naik and released a souvenir on the occasion.

            President of the Vasantrao Naik Foundation Rajendra Barwale, Working President Avinash Naik, MLA Nilay Naik, MLC Indranil Naik, Trustee Mushtaq Antule, Deepak Patil and invitees were present.

0000


Chief Minister Attends Commission for Agricultural Costs & Prices (CACP) Meeting Crops Should Get Good Minimum Support

 Chief Minister Attends Commission for Agricultural Costs & Prices (CACP) Meeting

Crops Should Get Good Minimum Support Price - Chief Minister Eknath Shinde

            Mumbai Dt. 11 :- Following Narendra Modi's swearing-in as the Prime Minister for the third consecutive term, the hopes and expectations of farmers have risen even higher. In line with this, Chief Minister Eknath Shinde emphasized that the Maharashtra state government is making decisions in the interest of farmers. He expressed hope that farmers will receive a good minimum support price (MSP) for their crops through the Commission for Agricultural Costs & Prices (CACP).

            Representatives from various states who attended today's meeting of the CACP applauded Chief Minister Shinde for his commitment to farmers. This meeting was organized to determine the minimum support price for rabi crops in western India.

            A meeting of representatives and farmers from Gujarat, Rajasthan, Madhya Pradesh, Goa, Diu and Daman, as well as Maharashtra, was held today at Sahyadri Guest House under the chairmanship of Vijay Pal Sharma, Chairman of the Commission for Agricultural Costs & Prices (CACP). The meeting was inaugurated by Chief Minister Eknath Shinde and Agriculture Minister Dhananjay Munde.

            Speaking on the occasion, Chief Minister Shinde emphasized that the interests of farmers are the highest priority. He mentioned that he has recently presented his views to the Prime Minister to secure good prices and markets for agricultural produce.

Will meet Union Agriculture Minister soon

            Chief Minister Eknath Shinde announced plans to meet the Union Agriculture Minister soon to advocate for a good support price for agricultural products such as soybean, onion, and cotton, and to discuss other farmer-related issues. The state government is actively promoting the cultivation of millets on a large scale, and the Chief Minister emphasized that to encourage farmers, micro millets should also receive a minimum support price.

            The Chief Minister highlighted the shared ideology between the Center and the state, crediting Prime Minister Modi for the positive developments in agriculture over the past ten years. He noted that after being sworn in, Prime Minister Modi’s first action was to sign the PM Kisan Samman Nidhi file.

            The Maharashtra state government has also made significant decisions in favor of farmers, providing fifteen thousand crore rupees in compensation over the past year, Shinde added.

Plantation of Bamboo to Complement the Environment

            During the meeting, Chief Minister Eknath Shinde expressed his concerns over increasing pollution and rising temperatures. He stated, "As a farmer's son, I often engage with relevant experts on these issues. Whenever I visit villages, I make it a point to plant trees and cultivate various crops." He highlighted the state’s mission mode initiative, started last year, to cultivate bamboo, which benefits the environment. Maharashtra is leading the country in this effort, offering a subsidy of Rs. 7 lakh per hectare for bamboo cultivation and setting a target of one million hectares. "There are many species of bamboo with different benefits, and through our task force, we are taking all necessary steps to protect the environment for the future," he added.

            The Chief Minister also mentioned that Maharashtra is striving to contribute one trillion dollars to the country's five trillion dollar economy, with agriculture playing a major role in this effort.

            The Commission for Agricultural Costs & Prices (CACP) - Rabi Season 2025-26 Central Agricultural Commission meeting on pricing policy was held at Sahyadri Guest House. The meeting was attended by Agriculture Minister Dhananjay Munde, MLA Bharat Gogawle, Chairman of the Commission for Agricultural Costs & Prices Vijay Pal Sharma, State Agricultural Value Commission Chairman Pasha Patel, Nanaji Deshmukh, Project Director of Krishi Sanjeevani Prakalp (Pokra) Parimal Singh, and members of the Central and State Agricultural Value Commission. Representatives from western India, including Maharashtra, Gujarat, Rajasthan, Madhya Pradesh, Goa, and Daman, were also present.

            The CACP recommends minimum support prices (MSP) for various crops to the Central Government, which then fixes and announces these support prices at the national level. The prices announced by the Central Government apply to all states.


मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री ने पानी की उपलब्धता और बारिश को लेकर की समीक्षा खरीफ फसल के लिए बीज एवं खाद उर्वरक की कमी न होने पाए इस बात का रखें ख्याल

 मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री ने पानी की उपलब्धता और बारिश को लेकर की समीक्षा

खरीफ फसल के लिए बीज एवं खाद उर्वरक की

कमी न होने पाए इस बात का रखें ख्याल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

             मुंबईदिनांक: 11 जून : राज्य में बारिश शुरू हो गई है। इस वर्ष अनुमान है कि अच्छी बारिश होगी और 1 से 11 जून तक राज्य में पूरे जून महीने की औसत बारिश का 36 फीसदी बरसात हो चुकी है। इसी के मद्देनजर कृषि विभाग खरीफ फसल (सीजन) की योजना बनाए। कृषि विभाग इस बात का भी ध्यान रखें कि किसानों को बीज एवं खाद की कमी न होने पाए। जिन स्थानों पर पानी की कमी हैवहां पर जिला प्रशासन को उन क्षेत्रों में टैंकरों और चारा छावनियों (कैम्पों) के माध्यम से पानी की आपूर्ति को प्राथमिकता दें। संकटकाल के दौरान सभी विभाग समन्वय के साथ काम करेंताकि नागरिकों को समय पर मदद मुहैया कराई जा सकेंइस दृष्टि से काम करेंऐसा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिया है।

पानी की कमी वाले क्षेत्रों में टैंकर भरने के लिए सोलर पंप का करें इस्तेमाल

             मुख्यमंत्री ने कहा कि पानी की कमी वाले क्षेत्रों में पीने वाले पानी के टैंकरों को भरने के लिए बिजली की आपूर्ति उपलब्ध न होने की स्थिति में उन जगहों पर जिला विकास निधि से सौर पंप स्थापित करने और  जल भंडारण के लिए प्लास्टिक टाकी (टंकी) खरीदने का अधिकार जिला अधिकारी (कलेक्टर) को  दिया गया है।

            सह्याद्री अतिथि गृह में राज्य में पानी उपलब्धता एवं बारिश की वर्तमान स्थिति को लेकर समीक्षा बैठक बुलाई गई थी। इस बैठक की अध्यक्षता  मुख्यमंत्री श्री शिंदे ने की। इस बैठक में  उप-मुख्यमंत्री अजित पवारमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटिलमंत्री श्रीअनिल पाटिलमंत्री श्री संजय बनसोडेमंत्री श्री शंभुराज देसाईमंत्री श्री धनंजय मुंडेमंत्री श्री दादा भुसेराज्य के मुख्य सचिव डाॅ. नितिन करीर और अन्य उपस्थित थे।

            जिलों को राहत (मदद) राशि वितरित कर दी गयी है। इस राहत राशि के वितरण की प्रक्रिया में तेजी लाई जाए। उन्होंने कहा कि केवाईसी के अभाव में बैंक में यह निधि (फंड) पड़ी न रहे। भारी बारिश से हुए क्षतिग्रस्त मकानों व खेतों का पंचनामा तत्काल कराया जाए। जहां अपर्याप्त बरसात हुई हो वहां पर टैंकरचारा छावनियां शुरु रखें। इस बैठक में मुख्यमंत्री ने जिला और तालुका प्रशासन को फिल्ड (क्षेत्र) में जा कर और काम में गति लाने का भी निर्देश दिया है।

0000

मुलुंड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

 मुलुंड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

 

             मुंबई, दि. ११ : मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी केले आहे.

                 प्रवेशित विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था, भोजनरुपये ९००-मासिक निर्वाह भत्तास्टेशनरी रक्कमग्रंथालय सुविधादैनंदिनी वर्तमानपत्र इत्यादी मोफत सोयी-सुविधा दिल्या जातात. या वसतिगृहात ११ वी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल.

            प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे. प्रवेशासाठी ५५% पेक्षा जास्त गुण असावेत. ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी. या वसतिगृहाचा पत्ता : गृहपाल मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहडी-१० पार्श्वनाथ कॉ. हौसिंग सोसायटीसर्वोदय नगर मुलुंडमुंबई-४०००८० असा आहे.

राज्यातील पाणीटंचाईचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा

 राज्यातील पाणीटंचाईचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा

 

            मुंबईदि. ११ : राज्यातील धरणे तसेच तलावात अत्यल्प जलसाठा आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात आजपर्यंत पर्जन्यमान अपुरे झालेले आहेयाअनुषंगाने पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

               या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेजल जीवन मिशनचे अभियान संचालक आर. रवींद्र तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                मंत्री श्री.पाटील म्हणालेपाणी टंचाईच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जलदगतीने कार्यवाही करावी. याबाबतचे कोणतेही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रीत करून स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांनी टँकरबाबत निर्णय घ्यावे.

               महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत व जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांचाही आढावा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी घेतला. जल जीवन मिशनच्या विहिरीबांधकामे यासारखी कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी. ज्या गावातील योजनेचे किरकोळ काम शिल्लक आहेअशी कामे तात्काळ पूर्ण करावीत. भूवैज्ञानिकभूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्चात भूजलपातळी याबाबतचा  आराखडा तयार करावा. जलस्रोत बळकटीकरण,भूजल पुनर्भरण होणे आवश्यक आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापनेच्या कामाला गती

 राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र

स्थापनेच्या कामाला गती

मंत्री शंभुराज देसाई

  

            मुंबईदि. 11 : पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात वारंवार उद्भवत असलेली पूर परिस्थितीभूकंप प्रवण क्षेत्रात येत असलेला पाटण तालुका व रायगडरत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत असलेला चक्रीवादळाचा फटका या आपत्तीजनक परिस्थितीमुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण केंद्र व मुख्यालय कोयनानगर येथे करण्यात येत आहे. कामाची निकड लक्षात घेता या कामाला यंत्रणांनी प्राधान्य देवून गती द्यावीअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

            मंत्रालयात कोयनानगरता. पाटणजि. सातारा येथे राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणेबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस अति. पोलीस महासंचालक अर्चना त्यागीअतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखेअतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण) राजकुमार व्हटकरराज्य राखीव पोलीस दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखेगृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भटअवर सचिव नारायण मानेतर  दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. गलांडेजिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

            केंद्रासाठी जमीन मिळून बराच कालावधी झाला असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणालेया कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. पर्यावरणीय परवानग्यांचा प्रस्तावाचा संबंधित विभागाने पाठपुरावा करावा. या कामासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. हे प्रशिक्षण केंद्र जागतिक दर्जाचे झाले पाहिजे.प्रशिक्षण केंद्राची निवडलेली जागा मौजे गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) ही निसर्गरम्य व पर्यटनीय ठिकाण आहे. त्यामुळे प्रशिक्षण केंद्र पर्वतीय स्टेशनमधील इमारतीप्रमाणे करण्यात यावे. प्रशिक्षण केंद्राला पर्यटकांनीही भेटी दिल्या पाहिजेअशा दर्जाचे बनविण्यात यावे,  अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

              मंत्री श्री. देसाई पुढे म्हणालेया केंद्रासाठी अंदाजपत्रक तयार करून निधी मागणी प्रस्ताव सादर करावा. पुढील दोन महिन्यात काम निविदा प्रक्रियेवर आणण्याची दक्षता घ्यावी. पोलीस गृहनिर्माण महामंडळाने आपल्या प्राधान्य क्रमाच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश करावा. या प्रकल्पासाठी वास्तू विशारद नियुक्त करून विस्तृत प्रकल्प तयार अहवाल तयार करावा. स्थानिक प्रशासनाने राज्यस्तरावरील संबंधित विभागराज्य राखीव पोलीस दल यांच्याशी संमन्वय ठेवून काम गतीने पुढे न्यावे, अशाही सूचना केल्या.

००००

Featured post

Lakshvedhi