*भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा
◆ *फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध..?*
पण आहे.
◆ दुधापासुन दही
◆ बटर पर्यंत
◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,
◆ पोहे,
◆ रवा,
◆ लोणचे,
◆ पापड,
◆ मसाले,
◆ सुकामेवा,
◆ भाजीपाला
जे असेल ते
*कोंबा फ्रीजमध्ये,*
ही महिलांची वृत्ती.
इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ,
◆ कालची शिल्लक राहिलेली
■ डाळ,
■ भाजी,
■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली
■ मसालावाटण,
■ सर्वप्रकारची कडधान्ये,
■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी,
■ उरलेली शितपेये,
■ मिठाया,
एक ना धड भाराभर वस्तू!
या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.
पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत.
अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही.
पण *१००० व्यक्तींचा* अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील *५३८ जणांना कॅन्सरची लागण* झाली असून, यात *स्त्रियांचं प्रमाण अधिक* आहे
आणि आश्चर्य म्हणजे या *५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार* चालू होता.
■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, *लागते तेवढेच आणा.*
■ इडली, डोसा,
■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज करण्यापुरतं..
आठ आठ दिवसाच नाही.
■ चणा डाळीचं पीठ,
■ जोंधळा पीठ,
■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.
फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा.
दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या. ! ठेवू नका.
*साभार : डॉ. मकरंद करमरकर*
टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई
*एक विनंती हा मेसेज प्रत्येक घरात व घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोंचवा.*🙏*ही कळकळीची विनंती*🙏💞🙏🌷🌷