Tuesday, 29 November 2022

मराठी बाणा फक्त

 *मारवाडी मित्राच्या दुकानाच्या उद्घाटनाला जाऊन आलो, सोबत Rs 300/- चा बुके घेऊन गेलो.*

 *पण.... तिथे आलेले सगळे मारवाडी रिकाम्या हाताने आले होते.*

 *आणि जाताना गल्यात 300-200-500 Rs टाकून जात होते, मी विचारलं मित्राला असं का❓*

*तो बोलला एक दो महिना दुकान चले ना चले भाडा तो इसीसे निकल जायेगा!*


 निशब्द झालो ऐकून मराठी माणूस दुकान टाकलं तर दुसऱ्याच्या डोक्यात विचार येतो लवकर बंद करील हा दुकान...


*हा विचार बदलण्याचा संकल्प करा...मराठी उद्योग आणि उद्योजक वाढविण्यासाठी एक मेकांना मदत करा... खड्ड्यात टाकण्यासाठी प्रयत्न करू नका...*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार


            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले.


            रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी पदभरती होणार आहे. यासंदर्भातील जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार आहे. या अनुषंगाने १५ डिसेंबर पर्यंत सर्व विभागांनी आपली मागणीपत्र आयोगाकडे पाठवलीच पाहिजेत, असे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            रिक्त पदांची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत. आकृतीबंध अंतिम झालेल्या विभागांना सरळसेवा कोट्यातील १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृतीबंध अंतिम नसलेल्या विभागांना सरळसेवा कोट्यातील ८० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे अराजपत्रित गट-ब, गट- क व गट-ड मधील पदे टीसीएस व आयबीपीएस या कंपन्यांमार्फत परीक्षा घेऊन भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            सध्या सर्व प्रशासकीय विभागांना पदभरती लवकर करण्याच्या अनुषंगाने निर्देश आले असून आढावाही घेण्यात येत आहे. बिंदूनामावली प्रमाणित नसल्याने होणारा विलंब टाळण्यासाठी सर्व विभागीय कार्यालये, मागासवर्ग कक्ष यांना व्हीसीव्दारे बिंदूनामावली तात्काळ तपासून देण्यास सांगितले आहे.



भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक

 भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

            मुंबई, दि. २९ : भारत व रशिया राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध शेकडो वर्षे जुने आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाण भारत रशिया संबंधाला पूरक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

            रशिया - भारत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील रॉयल ऑपेरा हाऊस येथे सोमवारी (दि. २८) रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी रशियातील ५० कोसॅक कलाकारांच्या चमूने 'क्रिनित्साहे संगीतलोककला व युद्धकला यावर आधारित नृत्य सादर केले.  

            भारत व रशिया यांच्यात घनिष्ठ राजनैतिक संबंध आहेत. सांस्कृतिक संबंध वाढल्याने हे बंध आणखी दृढ होतीलअसे मत राज्यपालांनी मांडले. त्याचपद्धतीने आज भारतीय योग रशियात लोकप्रिय असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलेक्सी सुरोवत्सेव यांनी हिंदी भाषेत स्वागतपर भाषण केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.

            कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह,  रशियाचे मुंबईतील उपवाणिज्य दूत जॉर्जी ड्रीअरभारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पश्चिम विभागीय अधिकारी अनुराग सिंहरॉयल ऑपेरा हाऊसचे संचालक आशिष दोशी व निमंत्रित उपस्थित होते.     

            रशियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मुंबईतील रशियन वाणिज्य दूतावासभारतीय सांस्कृतिक संबंध परिषद पश्चिम विभाग व रॉयल ऑपेरा हाऊस यांच्या सहकार्याने केले होते.  महोत्सवानिमित्त दिल्ली व कोलकाता येथे देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वाणिज्यदूतांनी सांगितले.

००००


 

 

Governor inaugurates Russian Cultural Festival in Mumbai;

Describes Tolstoy, Gorky, Chekhov as all time great writers

 

            Mumbai 29 : Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Festival of Russian Culture in India on the occasion of the completion of 75 years to the establishment of diplomatic relations between India and Russia at Royal Opera House in Mumbai on Monday (28 Nov).

            A Music, Dance and Marshal skills ensemble 'Krinitsa' was presented by a group of Russian folk artists Cossacks on the occasion.   

            Governor Koshyari said even though the diplomatic relations between Russia and India are 75 years old, the two countries have had cultural and trade exchanges dating back to several centuries. He said he had read the works of Russian writers Maxim Gorky, Leo Tolstoy and Anton Chekhov and described their literary work as all time great, comparable to Ramcharit Manas and Gyaneshwari.

            The Governor said India and Russia share a strong bond of political, economic and strategic partnerships and added that growing cultural exchanges will further strengthen these relations. The Governor said he was happy that Raj Kapur was popular in Russia and in the present era, Yoga is gaining popularity in Russia.

            The Governor complimented the Russian Consul General in Mumbai Aleksei Surovtsev for making his entire welcome speech in Hindi.

            The Governor complimented the Director and artists of the dance ensemble 'Krinitsa' for the beautiful presentation and invited them to Raj Bhavan.

            The Russian Festival of Culture was organised by the Ministry of Culture of Russia, Consulate General of Russia in Mumbai in association with the Indian Council of Cultural Relations and the Royal Opera House Mumbai.

            

सूचना

 किसी से पैसे प्राप्त करने के लिए आपको OTP देने या बारकोड/QR कोड स्कैन करने या MPIN दर्ज करने की आवश्यकता नहीं है। कभी कोई ऐसा करने को कहे या मेसेज भेजे, तो सावधानी बरतें। -RBI

हा खडक म्हणे देवीने नखाने कोरला .

 हा खडक म्हणे देवीने नखाने कोरला .

कोणी म्हणतं हा खडक देवीने नखाने कोरून ही कुंडं तयार केली... कोणी म्हणतं ही कुंडं इतकी खोल आहेत की त्याचा ठाव लागत नाही... तर कोणी आणखी काही म्हणतं!

एखाद्या गोष्टीचा नेमका अर्थ लागत नाही, तेव्हा कशा कहाण्या तयार होतात याची ही उदहरणं! अशी खोल खोल कुडं आणि रांजणखळगे महाराष्ट्रात जागोजागी सापडतात. त्यांचं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे कुकडी नदीवरील निघोज किंवा हाजी टाकळी. मग यांचा नेमका अर्थ काय?... तो आहे पाण्याशी आणि पाणी वाहत असताना करत असलेल्या करामतींशी! पाण्याच्या आणि खडकाच्या या करामती समजून घेण्यासाठी ‘भवताल’ प्रस्तुत,

वंडर्स ऑफ जिऑलॉजी !

- अनोखा महाराष्ट्र एक्सप्लोर करणारी फिल्ड टूर

माहिती व नावनोंदणीसाठी:

https://bhavatal.com/EcoTours/Geology

संपर्कासाठी :

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

विशेष आकर्षण:

· ६.५० कोटी वर्षे जुना खडक, त्यातील पुराव्यांची ओळख

· लाव्हारसामुळे तयार झालेल्या नैसर्गिक बोगद्यात प्रवेश

· सत्तर हजार वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या राखेचा शोध

· आशियातील सर्वांत मोठ्या रांजणखळग्यांचा अनुभव

· इतिहास घडवणाऱ्या दगडी भिंतीची (डाईक) ओळख

· प्राचीन हवामानबदलाची कहाणी सांगणाऱ्या दगडाचा शोध

· ठिबकणाऱ्या पाण्याने घडवलेल्या लवणस्तंभांची गोष्ट


· नदीकाठी आदिमानवाच्या दगडी हत्यारांच्या खाणाखुणा

· प्राचीन हिमयुगाच्या नदीपात्रातील पुराव्यांची हाताळणी

· आणि खडकात दडलेल्या बऱ्याच रहस्यमय गोष्टी...


(महाराष्ट्र एक्सप्लोर करणारा ‘भवताल’चा उपक्रम...)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

जिवन हसत खेळत


*जबरदस्त* 


👸: अय्या फोन किती छान.! 

🧏: भावाने घेतला, ४० हजाराला पडला.. 


👸: नेकलेस मस्त गं.! 

 🙋: यांनी घेतला, दिड लाखाला पडला.



👸: खरच ? नवरा छानच तुझा.! 

🤦: वडिलांनी घेतला, चाळीस लाखात पडला.. 


😃🤣😄😂😜

 *बाबा नेहमीच मागे का असतात*.??? हे माहित नाही. 🤔


◆ आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात. दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही... *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही. 


◆ आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. दोघांचे प्रयत्न समान आहेत. तरीही... *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.


◆ आई आपल्याला पाहिजे ते शिजवते. बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात. दोघांचे प्रेम समान आहे, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते. *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.


◆ जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असेच ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही, की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. पिढ्यानपिढ्या मुलांचे प्रेम मिळवतांना आपण पाहतो, की *बाबा नेहमीच मागे पडतात* का...??? हे माहित नाही.


◆ कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरलेले असतात, परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे असतात. कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नसते. तरी... *बाबा अजूनही मागे का आहेत* ??? हे माहित नाही.


◆ आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात, पण वडिलांकडे एकच रिंग असते, कदाचित ती ही नसते. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते, आणि बाबा कधीच करत नाहीत. तरी अजूनही *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही.


◆ आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात. पण घरातच जेव्हा जेव्हा ओळख मिळते, तेव्हा *बाबा नेहमीच का मागे पडतात*??? हे माहित नाही. 


◆ आई म्हणते, ह्या महिन्यात मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका, परंतु वडिल स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही. तरीही... *बाबा का मागे पडतात* ??? हे माहित नाही.


◆ आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीत कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा निरुपयोगी आहेत. *बाबा मागे का पडतात*..??? हे माहित नाही.


●●● वडील *मागे, ‘मागच्या बाजूला’* आहेत. कारण *ते कुटुंबाचा कणा आहेत.* त्यांच्यामुळेच आपण सगळे उभे आहोत.

म्हणून तर ते... *मागे* आहेत.


●●● *आई श्रेष्ठ आहे.* पण, म्हणून... *बाबा कनिष्ठ नाहीत,* एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, ...

*❤️...कुठलाही मोठेपणा न मिरवणारा बाबा आमचा भक्कम आधार आहे.*❤


🙏🙏 🙏*सर्व बाबांना समर्पित..* 🙏🙏🙏

: *

जिंदगी

 आज़ की जिंदगी सिर्फ दो चीज पर टिकी है ...


एक तो पापी पेट,,,,

aur

दूसरा कॉपी पेस्ट,,,,


ऐसे ही और ज्ञान के लिए मुझे फॉलो करे 🙏😁😁 _😃😃आज तक मैंने किसी का दिल नहीं चुराया...!!.._ 🥺🥺😫


_ये अलग बात है की पोस्ट हर ग्रुप से चुरा लाता हूँ...!!!!_


 🤫😁😅😂🤣

Featured post

Lakshvedhi