Friday, 16 February 2024

राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे जुन्नर येथे आयोजन पराक्रमांची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील अभेद किल्ल्यांच्या विकासावर शासनाचा भर

 राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या

भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे जुन्नर येथे आयोजन

पराक्रमांची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील

अभेद किल्ल्यांच्या विकासावर शासनाचा भर

 

            श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि आदर्श विचाराने  कार्यक्षम, प्रगतीशील प्रशासन स्थापन करून मराठी साम्राज्याचा पाया घातला. युद्धशास्त्रात अनेक नवनवीन संकल्पना रुजविल्या. आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली विकसित केली. असे महान राजाअवघ्या मराठी मनाची अस्मिता,आपले अराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९४ वी जयंती आपण  दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी  करत आहोत त्याचबरोबर श्री  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्षे साजरे  करत आहोत. दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४  दि.१७ ते १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत आहे यानिमित्त  ... .........

राज्यातील गड - किल्ले विकासाला चालना देणार : पर्यटन मंत्री गिरीश महाजन

            पर्यटनमंत्री गिरीश महाजन म्हणालेमराठी साम्राज्याचा इतिहास आणि आपली संस्कृती राज्यातील 400 पेक्षा जास्त असलेल्या गड-किल्ल्यांच्या अवतीभोवतीच आहे. आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने, ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ साजरा करत आहोत. तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला सर्वांनी जरूर यावे.

            राज्यात असलेले गिरीदुर्गभूदुर्गजलदुर्ग यांच्या जतन आणि संवर्धनासाठी  केंद्र शासन व राज्य शासनाचे वेगवेगळे कायदे आहेत. केंद्र व राज्य शासनाकडे नोंद असलेल्या आणि खासगी मालक असलेली ठिकाणे वगळून किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर नोंद न झालेल्या किल्ल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. राज्यातील किल्ल्यांच्या विकासकामांना शासन प्राधान्य देत आहे. गड -किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्यालगत पर्यटकांसाठी कॅराव्हॅन कॅम्पिंगटेन्ट कॅम्पिंगव्हर्च्युअल रियालिटी च्या माध्यमातून पर्यटकांना गडकिल्ल्यांचा इतिहास सांगता येईल. शिल्प स्वरूपात इतिहास प्रदर्शन उभारणे ही कामे केली जात आहेत. किल्ले पर्यटन धोरण अंतर्गत ही विविध कामेही करण्यात येत आहेत. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये अकरा गड - किल्ले आहे. तर जगभरातील पर्यटक आपल्या देशात येऊन पर्यटनात वाढ होईल. पर्यटनासाठी जिल्हा वार्षिक योजनासीएसआर आणि प्रादेशिक पर्यटन योजनांच्या माध्यमातून गड किल्ले विकासाला चालना देण्यात येत असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे भव्य आयोजन

           पर्यटन विभाग पर्यटनाला चालना देण्यासाठी कॅलेंडरवर आधारित विविध पर्यटन उपक्रम राबवत आहे. याच उपक्रमातंर्गत शिवजयंती देखील उपक्रम घेतला असून गेल्या वर्षी  शिवजयंतीला तीन दिवस 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३मोठ्या उत्साहात साजरा केला.

           यंदाही 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४मध्ये तीन टेन्ट सिटीसांस्कृतिक कार्यक्रमकुस्ती व रांगोळी स्पर्धागिर्यारोहण प्रदर्शनहस्तकला प्रदर्शन,खाद्य महोत्सव विविध स्पर्धा,मंदिर दर्शन,सरोवर निवासमंदिर दर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून  आपला इतिहास आणि संस्कृती याची माहितीआपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 

राज्यातील गड व किल्ले जतन आणि संवर्धन

            मराठा शासन काळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला,या पराक्रमांची साक्ष देणारे महाराष्ट्रातील अभेद्य किल्ले आजही आपल्याला त्यांच्या अस्तित्वातून आपल्या गतवैभवाची साक्ष देतात. सह्याद्रीकोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिकसांस्कृतिक महत्त्व आहे. गडकिल्ले हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. राज्यात जवळपास ४०० किल्ले  आहेत यामध्ये गिरीदुर्गभुदुर्गजलदुर्ग आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे ४७ किल्ल्यांची नोंद आहे. तर राज्य पुरातत्व विभागाकडे ५१ किल्ल्यांची नोंद आहे या व्यतिरिक्त महसूल व वन विभागाकडे दोन्ही वगळून ३३७ किल्ल्यांची नोंद आहे यामध्ये काही खासगी मालकीचे पण किल्ले आहेत.किल्ल्यांचे जतन आणि संवर्धंन व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य यांचे स्वतंत्र कायदे आहेत. केंद्र शासनाने राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी राज्याला परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

            केंद्र व राज्य शासनाकडे नोंद असलेल्या आणि खासगी मालक असलेली ठिकाणे वगळून किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर नोंद न झालेल्या किल्ल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. राज्यातील किल्ल्यांच्या पायथ्यालगत पोहोच रस्तापर्यटकांसाठी माहिती केंद्र,पार्किंगमाहिती फलक, स्वच्छता गृहपर्यटन स्थळ माहिती केंद्रपरिसर सुशोभीकरण, स्थानिक खाद्य पदार्थ  व वस्तू विक्री केंद्र या कामांना प्राधान्य देण्याचा  शासनाचा मानस आहे. पर्यटनासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर आणि प्रादेशिक पर्यटन योजनांच्या माध्यमातून गड किल्ले विकासाला चालना देण्यात येत आहे.

किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी प्रयत्न करणार

            पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत पर्यटन विभागाने किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. या परिसरातील कृषी पर्यटन केंद्राना नोंदणी प्रमाणपत्रही दिले आहे. जुन्नर तालुका हा २१ मार्च २०१८ मध्ये विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे पर्यटन धारेण २०१६ अंतर्गत विशेष पर्यटन क्षेत्रांना  विविध सवलती दिल्या जातात.

            किल्ले शिवनेरीवरील विकासासाठी भविष्यात केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींमध्ये बदल करून रायगड किल्ल्याप्रमाणे या किल्लाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच भविष्यात किल्ल्याच्या पायथ्यालगत पोहोच रस्तापर्यटकांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित माहिती केंद्रपार्किंगमाहिती फलकस्वच्छता गृह लाईट आणि साऊंड शोपरिसर सुशोभीकरण ही कामे करण्यात येणार आहेत.

गड - किल्ल्यांसाठी भविष्यकालीन योजना

            नव्या पिढीपर्यंत किल्ले आणि इतिहास पोहोचावा यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या सहली आयोजित करणे. एनसीसीएनएसएस आणि एमसीसी या विद्यार्थ्यांचे कॅम्प गडकिल्ले ठिकाणी आयोजित करणेस्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने वनसंवर्धन करणेस्थानिक ठिकाणी निवास न्याहरी योजनांना प्रोत्साहन देणे. राज्यातील किल्ल्यांची आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी करणे यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने गाजलेले गडकिल्ले येणार

 जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

             श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले महाराष्ट्रातील ११ गडकिल्ले युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये किल्ले रायगडशिवनेरीलोहगडसाल्हेरखांदेरीराजगडप्रतापगडसुवर्णदुर्गपन्हाळाविजयदुर्गसिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे रणझुंजार कर्तृत्व आणि त्यांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले हे सर्व किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तुत्वावर आधारीत

संग्रहालय आणि थीम पार्क

            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वर्ष साजरे करण्यात येत असल्याने सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ठिकाणी पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तुत्वावर आधारित संग्रहालय आणि थीम पार्क  उभारण्याची घोषणा केली होती. यामध्ये गोराईबुलढाणाछत्रपती संभाजी नगरनाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान (थीमपार्क) आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

            गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली असून आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालयछत्रपती संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालयनाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालयरामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.

            या शिवसृष्टीउद्यान आणि म्युझिअमथीमपार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊछत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवसृष्टी उभारणे

            राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतोहेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटक व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मौ. वडजता.जुन्नरजि.पुणे येथे जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन १६.८९ हेक्टर आर् मध्ये हे काम होणार असून या माध्यामातून त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाची माहिती त्यांनी केलेल्या  कार्याची संक्षिप्त माहिती पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे.

            छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती नव्या पिढीला व्हावीयासाठी  महाराष्ट्र शासनाचा  पर्यटन विभाग स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर चलाइतिहासाच्या घटनांचा साक्षीदार असलेला हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024’ मध्ये तीन दिवस चालणाऱ्या  महोत्सवाच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होऊया...

शब्दांकन : संध्या गरवारे - खंडारे,

विभागीय संपर्क अधिकारीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय

****


 

विशेष लेख हिंदी :-

राज्य के प्रेरक इतिहास को दर्शानेवाले

‘भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024’ का जुन्नर में आयोजन

महाराष्ट्र में पराक्रमों के गवाह अनूठे किलों के विकास करने पर सरकार का जोर

            श्री छत्रपति शिवाजी महाराज ने अपनी अनुशासित और आदर्श सोच से एक कुशल प्रगतिशील प्रशासन की स्थापना करके मराठी साम्राज्य की नींव रखी. उनके द्वारा युद्ध शास्त्र में कई नई अवधारणाएँ पेश की गईं. साथ ही 'गनिमी कावाकी एक नई शैली भी विकसित की. ऐसे महान राजामराठी मानस की अस्मिताहमारे आराध्य देवताश्री छत्रपति शिवाजी महाराज की 394वीं जयंती हम इस वर्ष 19 फरवरी को मना रहे हैं. इस अवसर पर राज्य में विभिन्न कार्यक्रम आयोजित किये गये हैं. 19 फरवरी को श्री छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर पुणे जिले के जुन्नर शहर में महाराष्ट्र सरकार के पर्यटन विभाग और पुणे जिला प्रशासन की ओर से 17 से 19 फरवरी 2024 तक 'हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024मनाया जा रहा है... इस परिप्रेक्ष्य में...

राज्य में गड़-किलों के विकास को बढ़ावा मिलेगा - पर्यटन मंत्री गिरीश महाजन

            पर्यटन मंत्री गिरीश महाजन ने कहामराठी साम्राज्य और हमारी संस्कृति का इतिहास राज्य के 400 से अधिक गड़ किलों के ईर्द गिर्द है. हमारे समृद्ध इतिहास और संस्कृति को संरक्षित और बढ़ावा देने के लिए 19 फरवरी को श्री छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर हम 'हिंदवी स्वराज्य महोत्सवमना रहे हैं. तीन दिनों तक विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया है. इस उत्सव में सभी को अवश्य आना चाहिए. राज्य में गिरिदुर्गभूदुर्गजलदुर्ग के संरक्षण और संवर्धन के लिए केंद्र सरकार और राज्य सरकार के अलग-अलग कानून हैं. किलों के संरक्षण के साथ-साथ उन स्थानों को छोड़करजो केंद्र और राज्य सरकार के साथ पंजीकृत हैं और निजी स्वामित्व वाले हैंअपंजीकृत किलों का विकास करना आवश्यक है. सरकार राज्य में किलों के विकास को प्राथमिकता दे रही है. गड़ किला पर्यटन को बढ़ावा देने के लिए पर्यटकों को किले के नीचे में कॅराव्हॅन कॅम्पिंगटेन्ट कॅम्पिंगवर्चुअल रियलिटी के माध्यम से किलों का इतिहास बताया जा सकता है. शिल्प के रूप में इतिहास प्रदर्शनी का निर्माण किया जा रहा है. दुर्ग पर्यटन नीति के तहत भी विभिन्न कार्य किये जा रहे हैं. विश्व धरोहर स्थलों की सूची में ग्यारह किले शामिल हैं. दुनिया भर से पर्यटक हमारे देश में आएंगे और पर्यटन बढ़ेगा. मंत्री गिरीश महाजन ने बताया कि पर्यटन के लिए जिला वार्षिक योजनासीएसआर और क्षेत्रीय पर्यटन योजनाओं के माध्यम से किलों के विकास को बढ़ावा दिया जा रहा है.

हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 का भव्य आयोजन

            पर्यटन विभाग के द्वारा पर्यटन को बढ़ावा देने के लिए कैलेंडर के आधार पर विभिन्न पर्यटन गतिविधियां संचालित की जा रही है. इसी पहल के तहतशिव जयंती भी शुरू की गई और पिछले साल शिव जयंती तीन दिनों तक 'हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023बड़े उत्साह के साथ मनाई गई थी.

            इस वर्ष भी 'हिन्दवी स्वराज्य महोत्सव 2024में थ्री टेंट सिटीसांस्कृतिक कार्यक्रमकुश्ती एवं रंगोली प्रतियोगितागिर्यारोहण प्रदर्शनीहस्तशिल्प प्रदर्शनीफूड फेस्टिवल विभिन्न प्रतियोगिताएंमंदिर दर्शनसरोवर निवासमंदिर दर्शन जैसी विभिन्न गतिविधियों का आयोजन किया गया है. इन गतिविधियों के माध्यम से सरकार नई पीढ़ी तक हमारे इतिहास और संस्कृति की जानकारीहमारे गौरव को पहुंचाने का प्रयास कर रही है.

राज्य में गड़ एवं किलों का संरक्षण और संवर्धन

            मराठा शासन काल के दौरानउस समय के शासकों ने अद्वितीय उपलब्धि हासिल कीइन उपलब्धियों की गवाही देने वाले महाराष्ट्र के अभेद्य किले आज भी हमें अपने अस्तित्व के माध्यम से उनके अतीत के गौरव का प्रमाण देते हैं. सह्याद्रिकोंकण तट और दख्खन पठार पर स्थित इन किलों का भौगोलिकसांस्कृतिक महत्व है. यह गड़ किले मुख्य पर्यटक आकर्षण है. राज्य में गिरिदुर्गभूदुर्गजलदुर्ग सहित लगभग 400 किले हैं. केंद्रीय पुरातत्व विभाग के पास 47 किलों का रिकार्ड है. जबकि राज्य पुरातत्व विभाग के पास 51 किलों का रिकॉर्ड हैराजस्व और वन दोनों विभागों के अलावा337 किले हैंजिनमें कुछ निजी स्वामित्व वाले किले भी शामिल हैं. किलों के संरक्षण और विकास के लिए केंद्र और राज्य के अलग-अलग कानून हैं . प्रदेश में किलों के संरक्षण के लिए केन्द्र सरकार से राज्य को अनुमति दिलाने के प्रयास किये जा रहे हैं.

            केंद्र एवं राज्य सरकार से पंजीकृत और नीजी मालिकाना स्थानों को छोड़कर किलों के संरक्षण के साथ-साथ अपंजीकृत किलों का विकास करना आवश्यक है. राज्य में किलों के तलहटी में पहुंच मार्गपर्यटकों के लिए सूचना केंद्रपार्किंगसूचना बोर्डस्वच्छता गृह पर्यटन स्थल सूचना केंद्रक्षेत्र का सौंदर्यीकरणस्थानीय खाद्य एवं सामान विक्रय केंद्रों के कार्यों को प्राथमिकता देने की सरकार की मंशा है. पर्यटन के लिए जिला वार्षिक योजनासीएसआर एवं क्षेत्रीय पर्यटन योजनाओं के माध्यम से किले के विकास को बढ़ावा दिया जा रहा है.

शिवनेरी किले के विकास के लिए प्रयास करेंगे

            पर्यटन नीति 2016 के तहत पर्यटन विभाग ने शिवनेरी किले के विकास के लिए कई फैसले लिए हैं. इस क्षेत्र में कृषि पर्यटन केन्द्रों को पंजीकरण प्रमाण पत्र भी दिया गया है. पर्यटन अध्यादेश 2016 के तहत 21 मार्च 2018 को जुन्नर तालुका को विशेष पर्यटन क्षेत्र घोषित किया गया है. विशेष पर्यटन क्षेत्रों को विभिन्न रियायतें दी गई हैं.

            शिवनेरी किले के विकास के लिए केंद्र सरकार के अधिनियम के प्रावधानों में बदलाव कर किले को रायगढ़ किले की तरह विकसित करने का प्रयास किया जा रहा है. साथ ही भविष्य में किले के तलहटी तक पहुंच मार्गपर्यटकों के लिए श्री छत्रपति शिवाजी महाराज के जीवन पर आधारित सूचना केंद्रपार्किंगसूचना बोर्डस्वच्छता गृह लाइट एंड साउंड शोसौंदर्यीकरण को प्राथमिकता देने की मंशा है.

गड़- किलों के लिए भविष्यकालीन योजनाएँ

            गड़ किलों और इतिहास को नई पीढ़ी तक पहुँचाने के लिए स्कूलों और कॉलेजों में पर्यटन का आयोजन करना. गडकिल्ले में एनसीसीएनएसएस और एमसीसी छात्रों के शिविरों का आयोजनस्थानीय निकायों की मदद से वन संरक्षणस्थानीय स्थानों पर निवास योजनाओं को बढ़ावा देना. सरकार राज्य के किलों को अंतरराज्यीय और अंतरराष्ट्रीय स्तर पर बढ़ावा देने जैसी गतिविधियों को बढ़ावा देने का प्रयास सरकार की ओर से किया जा रहा है.

श्री छत्रपति शिवाजी महाराज की वीरता के लिए प्रसिद्ध गड़ किले होंगे विश्व धरोहर

            श्री छत्रपति शिवाजी महाराज की वीरता के गवाह रहे महाराष्ट्र के 11 किलों को यूनेस्को द्वारा विश्व धरोहर स्थलों की सूची में शामिल करने का केंद्र सरकार ने यूनेस्को को प्रस्ताव दिया है. इसमें महाराष्ट्र के 11 किले शामिल हैंरायगड़शिवनेरीलोहगढ़साल्हेरखांदेरीराजगढ़प्रतापगढ़सुवर्णदुर्गपन्हालाविजयदुर्गसिंधुदुर्ग आदि महाराष्ट्र के 11 किलों का समावेश है. छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम और वीरता के गवाह ये सभी किले विश्व धरोहर स्थलों की सूची में शामिल होने की प्रक्रिया में है.

छत्रपति शिवाजी महाराज के कार्य पर आधारित एक संग्रहालय और थीम पार्क

            छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक का 350 वां वर्ष मनाया जा रहा हैउपमुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस ने वर्ष 2023-24 के अपने बजट भाषण में महाराष्ट्र में पांच स्थानों पर छत्रपति शिवाजी महाराज की गतिविधियों पर आधारित संग्रहालय और थीम पार्क के निर्माण की घोषणा कीय इसमें गोराईबुलढाणाछत्रपति संभाजी नगरनासिक और रामटेक में 5 स्थानों पर छत्रपति शिवाजी महाराज संकल्पना उद्यान (थीम पार्क) और संग्रहालय स्थापित किया जाएगा.

            गोराई (मुंबई) में महाराष्ट्र पर्यटन विकास निगम की जगह पर किया गया अनधिकृत निर्माण हटा दिया गया है और अब छत्रपति शिवाजी महाराज के 25 एकड़ क्षेत्र में उनके युद्ध कौशल के संबंध में एक युद्ध संग्रहालय (युद्ध संग्रहालय) स्थापित किया जा रहा है.  बुलढाणा में सिंदखेड राजा में राजमाता जिजाऊ संग्रहालयछत्रपति संभाजीनगर में धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज संग्रहालयनासिक में छत्रपति शिवाजी महाराज रॉयल आर्ट संग्रहालयरामटेक में छत्रपति शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालय के लिए प्रत्येक को 50 करोड़ रुपये देने का प्रावधान किया गया हैं.

            इस शिव सृष्टिउद्यान और संग्रहालयथीम पार्क के माध्यम से आने वाली पीढ़ियाँ राजमाता जिजाऊछत्रपति शिवाजी महाराज और धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के गौरवशाली इतिहास के साथ-साथ महाराष्ट्र के गौरवशाली इतिहास का अनुभव कर सकेंगी.

छत्रपति शिवाजी महाराज के जन्मस्थल पर शिव सृष्टि की स्थापना

            राज्य में आने वाला हर पर्यटक छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास का अनुभव करना चाहता है,इस बात को ध्यान में रखते हुए  इस शिव सृष्टि से पर्यटकों और शिव प्रेमियों को छत्रपति शिवाजी के इतिहास के बारे में सारी जानकारी प्राप्त करने में मदद मिलेगी. शिवनेरी में छत्रपति शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय स्थापित किया जाएगा. ग्राम वडजतहसील जुन्नारजिला पुणे में स्थल का प्रत्यक्ष निरीक्षण कर 16.89 हेक्टेयर क्षेत्र में यह निर्माण किया जाएगा. इस माध्यम से उनकी संपूर्ण जीवन यात्रा की जानकारी तथा उनके द्वारा किए गए कार्यों की संक्षिप्त जानकारी पर्यटकों को दिखाई जाएगी

            श्री छत्रपति शिवराय के पराक्रममराठा साम्राज्य के किलों और किलों तथा उनके समृद्ध इतिहास से नई पीढ़ी को अवगत कराने के लिए महाराष्ट्र सरकार के पर्यटन विभाग द्वारा स्थानीय प्रशासन के माध्यम से विभिन्न गतिविधियाँ क्रियान्वित की जा रही हैं. तो आइए हम सब इतिहास की घटनाओं को देखते हुए 'हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024में भाग लें और महोत्सव के अविस्मरणीय क्षण के साक्षी बनें.

शब्दांकन : संध्या गरवारे - खंडारे,

विभागीय संपर्क अधिकारीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय

0000

विशेष लेख इंग्रजी :-

*Hindavi Swarajya Mahotsav 2024, big festival depicting*

*inspiring history of the state to be held at Junnar*

 

*The state Government’s thrust on development of Forts in Maharashtra*

*which are testimony to the valour*

 

            Shri Chhatrapati Shivaji Maharaj laid the foundation of the Maratha empire by establishing efficient progressive administration with his discipline and ideals. He implemented and created innovative concepts in war strategy and defence science. It was great Shivaji Maharaj who invented Guerrilla warfare, a new warfare style. We are celebrating 394th birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj who is an idol of Maharashtra who is worshipped like a deity on February 19th. This day also marks 350th year of coronation of Shivaji Maharaj and various events are being organized throughout the state to celebrate it. To mark the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj on February 19th 2024, the tourism department of the Maharashtra Government along with Pune district administration has organized celebrations in Junnar city between February 17th and 19th 2024.

*Would provide a boost to development of Forts – Tourism Minister Girish Mahajan*

            Tourism Minister Girish Mahajan said that history of Marathi empire and culture is around more than 400 forts in the state. To conserve this rich heritage and culture we are celebrating Hindavi Swarajya Mahotsav on February 19th with various events for three days. Appealing people of the state to participate in these events, Minister Mahajan informed that there are forts on hills, forts on plane land and forts in sea which have different set of rules and laws of the state government and the Union Government. He expressed the need for development of forts which have not been registered, recorded and documented other than those which have been registered with the state and the Union Government as well as those which are under the custody of private owners. Stating that the state government is giving priority to fort development related works, he said that to boost fort tourism, Caravan camping along with tent camping and virtual reality aided presentation about the history of forts would be provided at the foothills of all the forts. There are works related to creating history exhibitions with the help of sculpture are also being undertaken and all these works are done under tourism policy. Pointing out that there are 11 forts and hills in the state which are in the list of World heritage he said that the tourists all over the world would visit Maharashtra which would boost tourism in the state. He informed that through district annual plan, CSR funds and regional tourism schemes a boost would be provided to forts development.

*Hindavi Swarajya Mahotsav big celebration*

            Tourism department is organizing various events based on the calendar to boost tourism and last year 3-day Hindavi Swarajya Mahotsav 2023 was celebrated in a big way.

            This year also various events such as cultural programs, tent cities, wrestling and Rangoli competition, trekking exhibition, food festival along with temple visit, lake stay is also organized in Hindavi Swarajya Mahotsav 2024. Through these events, the state government is making an effort to take our glorious history and rich culture to coming generations.  

*Conservation and development of forts in the state*

            The rulers in the Maratha empire created history with their valour and there are many forts giving the evidence of past glory in various parts of the state including Sahyadri ranges, the Deccan Plateau as well as Konkan coastline which carry geographic and cultural importance. There are 400 historical forts and all these forts are big tourist attractions since they are built on plain land as well as on hill ranges and even in the sea. The Archaeological Survey of India has 47 forts in its custody while the state archaeological survey department has 51 forts with it. Other than these forts, there are 337 forts registered with the revenue and forest department of the state government and it also includes a few forts which are owned by private owners. There are separate sets of rules and laws of the state and the Union Government regarding conservation and development on these forts. Efforts are being made to avail permissions for the conservation of forts in the state from the Union Government.        

            There is a need for development of forts which are out of this list of forts registered with the state and the Union Government as well as those of private owners. Various developments including the approach road till the foothill of the fort, information centre for the tourists, parking facility, toilet blocks beautification and a centre for selling local products and food items would be given priority by the state government. The fort development would be provided a fillip through district annual plan, CSR and regional development plan.

*Efforts to be made for development of Fort Shivneri*

            Many decisions have been taken under Tourism Policy 2016 for the developments at Fort Shivneri which is the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj. The agricultural tourism Centres have been given registration certificates. Under tourism policy 2016, various concessions are given to special tourism areas and Junnar Taluka is declared as a special tourism area on March 21, 2018.

            There are efforts being made so that amendments would be made in laws of the Union Government to enable development at Fort Sinhgad on the lines of Fort Raigad. The state government is considering giving priority to works like approach road till the foothill of Fort Shivneri along with information centre giving information on life and work of Chhatrapati Shivaji Maharaj, display boards giving detailed information, toile blocks, light and sound show, beautification of the adjoining areas. 

*Future plans for forts*

            The state government is making efforts to organize picnics of school and college students so that the new generations are given information about forts and history. Organizing NCC, NSS and MCC camps at forts, afforestation with the help of local bodies, promoting homestay near forts and publicity of forts at National and international level is also being planned.

*The forts which witnessed valour of Sri Chhatrapati Shivaji Maharaj

would become world heritage*

            UNESCO has been requested to recommend inclusion of 11 forts which witnessed the valour of Sri Chhatrapati Shivaji Maharaj in the World Heritage list. The proposal by the state government in this regard has been accepted by the Union Government and has recommended the same to UNESCO. It includes forts Raigad, Shivneri, Lohgad, Salher, Khanderi, Rajgad, Pratapgad, Suvarnadurg, Panhala, Vijay Durg, Sindhu Durg and these forts which are witness to valour and leadership of Chhtarapati Shivaji Maharaj are underway in the process of coming in the list of World Heritage.

*Museum and Theme Park based on Shri Chhatrapati Shivaji Maharaj life and work*

            Since it is the 350th year of coronation of Chhatrapati Shivaji Maharaj, the deputy chief minister and finance minister of the state Devendra Fadnavis in his budget speech of 2023-24 had announced setting up museum and theme park at five places giving information about life and work of Chhatrapati Shivaji Maharaj. It includes Chhtrapati Shivaji Maharaj Theme Park and museum at Gorai, Buldhana, Chhatrapati Sambhaji Nagar, Nashik and Ramtek.   

            The unauthorized structures at Gorai in Mumbai on MTDC lands have been removed and at this place, on the 25 acres of land, a war museum depicting war strategy along with the Navy of Chhatrapati Shivaji Maharaj would be built. Rajmata Jijau Museum at Buldhana, Dharmaveer Sambhaji Maharaj Museum at Sambhaji Nagar, Chhatrapti Shivaji Maharaj Museum giving diplomatic prowess of Shivaji Maharaj at Nashik and Chhatrapati Shivaji Maharaj Hindavi Swarajya museum at Ramtek have been provided with allocation of Rs. 50 crores each.  

            These museums, Shiv Srushti, gardens and Theme Parks would provide a rich experience to coming generations about the glorious history of Rajmata Jijau, Chhatrapati Shivaji Maharaj and Dharmaveer Sambhaji Maharaj. 

*Creating Shiv Srushti at the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj*

            Taking the fact in to account that every tourist visiting Maharashtra wants to know about and experience history of Chharapati Shivaji Maharaj, the Shiv Srushti would be designed and at Shivneri a museum named Chhatrapati Shivaji Maharaj Bal Sanskar Museum would be built which would provide information about the values inculcated during the childhood. The Shiv Srushti would be created on 16.89 hectares R of land at Mauje Vadaj, Taluka Junnar District Pune and the entire life and work of Chhatrapti Shivaji Maharaj would be given to the tourists. 

            Various activities are undertaken through the tourism department of the state government along with local administration so that new generations come to know about the valour of Chhatrapati Shivaji Maharaj and historic forts of Maratha empire along with its history. So, let’s become a participant of Hindavi Swarajya Mahotsav 2024 celebrations and let’s become witness to the unforgettable moments of this festival.

*Sandhya Garaware Khandare*

Department Liasoning Officer

Directorate General of Information and

Public Relations (DGIPR)

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi