Friday, 3 June 2022

वटवृक्ष

 मराठा साम्राज्याच्या मूक साक्षीदारांची गोष्ट!

- साताऱ्यातील ३०० वर्षे जुन्या वृक्षांचे काय होणार?
(भवतालाच्या गोष्टी २४)

सातारा! छत्रपतींची थोरली गादी. मराठ्यांची राजधानी डोंगरी किल्ल्यावरून पहिल्यांदा सपाटीवर आली ती याच ठिकाणी. ती आणली छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी. हा ३०० वर्षांपूर्वीचा काळ. शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे येथे पाण्याच्या ऐतिहासिक व्यवस्था, फळे-फुलांच्या बागा, राज्यकारभाराच्या वास्तूंची निर्मिती झाली. आणि सातारा विकसित होत गेला. शाहूंनी रचलेल्या पायावर पुढे प्रतापसिंह महाराजांनी कळस चढवला. या सर्व घटनांचे जिवंत, पण मूक साक्षीदार म्हणजे बुधवार बागेतील चिंचेचे महाकाय वृक्ष. पण आता हे वृक्ष दुर्लक्षित बनले, कोसळू लागले आहेत. छत्रपतींच्या घराण्याने जोपासलेला हा वारसा आपण जपायचा की नुसताच इतिहासाचा पोकळ अभिमान मिरवायचा?

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Satara-Heritage-Trees

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही चोवीसावी गोष्ट)
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी -  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi