*पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना :*
*THE PERFECT LIFESTYLE"*
हे पाळल्यास तुमच्यापासून आजारपण खूप लांब राहील.... आपण *स्लिम अँड फिट राहाल....*
*कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ....*
1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे *9.30 ते 10.00* ला झोपणे.
2. सकाळी *5.00 -5.30* अगदी *उशिरा 6* बाजता किंवा त्याच्या आत उठणे.
3. ब्रश करायच्या *आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.*
4. 10 मिनिटे *वज्रासनात* बसणे.
5. कमीत कमी फक्त *10 सूर्यनमस्कार* जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे.
5. फक्त *10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे*
6. रोज न चुकता एक *आवळा किंवा आवळ्याचा रस.*
7. *8.00-9.00 वाजता भरपूर नाष्टा* (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
8. 12.30 ते 1.30 ला थोडे *हलके जेवण.*
9. ऑफिसमध्येच दर *1 तासांनी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.*
10. संध्याकाळी *7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.*
11. कंपल्सरी *15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.*
12. 9 ते 9.30 वाजता *1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 9.30 ते जास्तीत जास्त10.00 ला झोप.*
★ *खबरदारी घ्या...*
*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,*
किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
*म्हणजे शंभर पावले चालणे....*
लोकं 5-5 किलोमीटर घाम गाळत चालून येतात रात्री....
* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण *नंतर एक तासाने पाणी पिणे,*
*पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास, जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.*
* रोज कमीत कमी *3 लिटर पाणी प्यावे.*
* फक्त *सिजनल* फळेच खावीत.
* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि, *कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.*
* *दररोज डाव्या कुशीवर* झोपावे.
* *सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.*
*एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही*
आणि
वर दिलेले सर्वच्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यांसाठीच आहेत.
संकलन व् प्रसारण
।।क्रीडाभारती पुणे।।
*health शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
(१) ९०% आजार हे *पोटातून* होतात, पोटात *अॕसिडीटी, कब्ज* नसला पाहिजे, पोट *स्वच्छ, साफ* तो आरोग्याचा *राजा*.
(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) *१६० प्रकारचे रोग ❌फक्त "मांसाहाराने" होतात हे लक्षात ठेवा.*
(४) ८० प्रकारचे आजार❓❌ *नुसत्या चहा पिण्याने* होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला *विषारी डोस* आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग *अॕल्युमिनियम भांडी* वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.
(६) तसेच *दारू, कोल्ड्रिंक, चहा* याच्या अति सेवनाने *हदय रोग* होऊ शकतो.
(७) *मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे "सडते."*
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये, यामुळे *पाचनशक्ती मंद होते,* शरीर *कमजोर* होते.
(९) *केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.*
(१०) *गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते.*
गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये, *डोळे कमजोर* होतात.
(११) स्नान करताना कधीही *पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका.* कारण, *पॅरालिसिसचा, हदयाचा अॕटक* येऊ शकतो. प्रथम *पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर,* पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) *उभ्याने कधीही पाणी पिऊ नये..* टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही *मीठ घेऊ नये.* त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
(१४) कधीही *जोराने शिंकू नये,* नाही तर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी *तुळशीचे पाने* खावीत, कधीच *सर्दी, ताप, मलेरिया* होणार नाही.
(१६) जेवणानंतर रोज *जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॕसिडिटी होत नाही.*
(१७) सतत कफ होत असेल, तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी *ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले,* *बाटलीबंद, फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत* त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग *यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग* या पासून *लिंबू* आपल्याला वाचवते.
(२०) *गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.*
(२२) *स्वयंपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा, नाही तर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.*
(२३) *मातीच्या भांडयात* स्वयंपाक केल्यास *१००%* पोषक, काशाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९७% पोषक, पितळेच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९३% पोषक, *अॕल्युमिनियमच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते.*
(२४) *गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.*
(२५) *१४ वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नयेत.*
(२६) खाण्यास *सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ*
त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण, हे मीठ फार *विषारी* असते.
(२७) भाजलेल्या ठिकाणी *बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी*, यातील काही लावले, तर थंड वाटते व व्रण पडत नाही
(२८) *पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.*
(२९) *खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.*
(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच *हळद* लावा.
(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल, तेव्हा दात घासू नये.
(३२) *फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते.* पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
(३३) *सकाळचे भोजन राजकुमारा सारखे* तर *दुपारचे भोजन राजासारखे* आणि *रात्रीचे भोजन भिकाऱ्या सारखे असावे*
*जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.*
*आपलं जीवन म्हणजे अनमोल ठेवा आहे. त्याचा उत्तम सांभाळ करूया.*
*जनहितार्थ*