खट्टा-कट्टा


123 comments:

  1. ,*अवचित एखाद्या कातर क्षणी*
    *सहज ओळखीचे होते कोणी*

    *नसतो कुठलाही ऋणानुबंध*
    *तरीही बांधला जातो बंध*

    *आवडी निवडी जुळतात कधी*
    *मतमतांतरे ही घडतात कधी*

    *तरीही अलगद पडतात रेशीमगाठी*
    *गुणांदोशासह स्विकारावे मैत्रीसाठी*

    *मैत्रीत कसले आलेत राग लोभ*
    *मैत्रीत हक्काचे असावेत लोक*

    *न सांगता मनीचे गुज* *उमजते ती मैत्री*
    *न मागता सुखाची वाट* *दाखवते ती मैत्री*

    *इवल्याशा सुखात* *मनभर आनंद देते मैत्री*
    *नकळत चुकीला क्षमा* *करते ती मैत्री!!*
    !!🌹😊!!
    *२०२० वर्षाखेरच्या व नूतन २०२१ वर्ष शुभारंभाच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🏽🌹🙏🏽

    ReplyDelete
  2. ho 012 January 2021 at 02:56
    -ह्रदयस्पर्शी सुविचार ---
    💯१) मदत करणाऱ्याला कधीच धोका देवू नका, आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका...!!!💯*

    💯२) मुलगा आई- वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो...!!!💯*

    💯३) आयुष्यात कितीही मोठे बना ; पण माणुसकी सोडू नका...!!!💯*

    💯४) "मदत" एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात...!!!💯*

    💯५) रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ; त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते...!!!💯*

    💯६) पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते ; आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते...!!!💯*

    💯७) लहानपणी वाटायचे, परीक्षा फक्त शाळेतच असतात ; आज समजलं, आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात...!!!💯*

    💯८) वाईट दिवस अनुभवल्या शिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही...!!!💯*

    💯९) लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही...!!!💯*

    💯१०) घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात 🏠 किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे...!!!💯*

    💯११) आपल्यामधील विश्र्वास पर्वतालाही हलवू शकतो ; परंतु आपल्या मनामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो...!!!💯*

    💯१२) गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा...!!!💯*

    💯१३) कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले ; पण इमानदारी नाही घेतली...!!!💯*

    💯१४) स्त्रीच्या गर्भातून जन्म घेवून त्यानेच पाटी लिहिली, "स्त्रियांना येथे प्रवेश नाही". कमाल आहे माणसा तुझी...!!!💯*

    💯जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत...💯*

    💯"एक" आपण जन्मभर ज्या "मी" बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही...!!!💯*

    *💯"दोन" जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यांत येत नाही...!!!💯

    💯"तीन" क्षणोक्षणीं प्रपंचांत सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय!..!!!💯*

    💯मला कोणाची गरज नाही हा "अहंकार" आणि सर्वांना माझी गरज आहे हा "भ्रम" या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही...!!!💯*

    💯आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!💯*

    💯 स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!💯*जागृत रहा,

    ReplyDelete
  3. मळके कपडे घातलेला शेतकरी जेव्हा पोलिस ठाण्यात गेला - ठाण्यात असं काही घडलं की, संपूर्ण ठाणेच झाले निलंबित..*

    🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
    ही गोष्ट सन १९७९ ची आहे. अंदाजे संध्याकाळचे सहा वाजले असतील. इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस ठाण्यात एक शेतकरी आला होता, ज्याच्या अंगावर अतिशय मळके व चुरगळलेले कपडे होते. चेहऱ्यावर मात्र त्याच्या अतिशय तेज दिसून येत होते. पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी त्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नव्हता. कदाचित त्याला काहीतरी तक्रार दाखल करावयाची असेल. ठाण्यात चौकशी करत तो एका पोलिसाजवळ गेला व तक्रार करायची म्हणून सांगू लागला. पोलिसांनी त्याला कशाची तक्रार करायची म्हणून विचारलं असता, "माझा बैल चोरीला गेला आहे व त्याबद्दल मला तक्रार करायची आहे" असं त्या शेतकऱ्याने सांगितले.
    त्या शेतकऱ्याच्या एकंदरीत पेहरावाकडे पाहून, तो पोलिस त्याच्यावर संतापला व त्यालाच उलट-सुलट प्रश्न करू लागला. 'बैल कसा चोरीला गेला ? नीट सांभाळता येत नव्हता का ?' तू काय करत होतास ? यासारख्या प्रश्नांची सरबत्तीच त्या पोलिसाने लावली होती. बिचारा शेतकरी इतक्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देता देता थकला व आपली तक्रार घेण्यास त्याने कळकळीची विनंती केली. मात्र पोलिसाने अधिकच चिडून तक्रार घेण्यास नकार दिला. नाइलाजाने शेतकरी खाली मान घालून निघू लागला.

    पोलिस ठाण्याच्या गेटजवळ जाताच, शेतकऱ्याला मागून एका पोलिसाने आवाज दिला तसा तो थांबला, त्याने मागे वळुन पाहिले. पोलिस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला काही पैसे देत असशील तर तक्रार घेतो. तेव्हा शेतकऱ्याकडून ३५ रुपये लाच घेऊन त्या पोलिसाने तक्रार घ्यायची मान्य केली. तक्रार अर्ज लिहून झाल्यावर, सही करणार का अंगठा ? असं त्या पोलिसाने शेतकर्‍याला विचारले, तेव्हा शेतकऱ्याने टेबलावरील पेन व शाईचा पॅड असे दोन्हीही उचलले. पोलिसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, याने पेन व पॅड दोन्ही का उचलले असतील ? याला नेमकी सही करायची आहे का अंगठा ?

    पोलीसाने तक्रारीचा कागद समोर केल्यावर शेतकऱ्याने त्यावर आपल्या नावाची सही केली "चौधरी चरणसिंह" व आपल्या खिशातून शिक्का काढून त्यावर मारला "प्रधानमंत्री, भारत सरकार". आता मात्र सर्व पोलिस ठाण्याचीच पळापळ सुरू झाली. कारण तो शेतकरी म्हणजेच देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते चौधरी चरणसिंह होते ! हे पोलीस ठाणे शेतकऱ्यांच्या तक्रारी घेत नसल्याचं समजल्यावर, चरणसिंह मुद्दामहून मळके कपडे घालून तक्रार नोंदवायला आले होते. या सर्व प्रकाराबद्दल व शेतकऱ्यांच्या केलेल्या अडवणुकीबद्दल चरणसिंह यांनी संपूर्ण पोलिस ठाण्यालाच तात्काळ निलंबित केले होते.
    *देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे चौधरी चरणसिंह यांचा जन्म दिवस 23 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो.*

    ReplyDelete
  4. वक्तृत्व एक कला*

    बोलणाऱ्या माणसाचे पाणी देखील जळते आणि गप्प बसणाऱ्याचे तेलही जळत नाही, अस म्हटलं जातं. आजच्या स्पर्धेच्या युगात हे एक अर्थी हे खरंच आहे म्हणा. सादरीकरण किती सुंदर आहे या बाबीवर पुढील सर्व गोष्टी अवलंबून राहतात. एखाद्या गोष्टीचे ज्ञान किती आहे ? यापेक्षा ते प्रकट करण्याची कला जर आत्मसात असेल तर यश नक्कीच मिळते, प्रगती होते किंवा यशस्वी होण्यासाठी मदत जरूर होते. थोडक्यात काय तर वक्तृत्व गुण अंगी असणे हे किंवा अंगी बाणणे आवश्यक आहे.

    नात्यांमध्ये देखील सुसंवादाची गरज असते. व्यक्त न झाल्यास गैरसमज जास्त पसरतात. एक वेळ लिहिता नाही आलं तरी चालेल पण बोलता यायला हवंय. आई ही पहिली गुरू. तीच बोलण्याचे धडे देते आणि मग पुढील शिक्षण, मरेपर्यंत सुरूच राहते.

    ताणलेले संबंध, तुटायला आलेली नाती संवादामुळे किंवा संवादकाच्या सल्याने पुन्हा पूर्ववत होणार असतील तर यापेक्षा आनंदाची गोष्ट ती कोणती !

    आपलं मत समोरच्याला पटवून देणं, त्याच मतपरिवर्तन करणं, सदमार्गावर आणणं, चुकीचे पाऊल टाकण्यापासून परावृत्त करणं म्हणजेच वाकचातुर्य नव्हे का ?

    लाखोंच्या जमावाला संबोधित करताना आपली धैर्यधोरणं समजावून सांगणं, न्यायाच्या मंदिरात न्याय मागताना आपली बाजू खरी कशी आहे हे मांडणं, ज्ञान दानाच्या क्षेत्रात ज्ञानार्जनाच पुण्य कर्म करताना विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजणं हे सर्व वक्तृत्व गुणच आहेत की...

    न आवडलेली वस्तू देखील कशी उपयुक्त आहे दर्शवून ग्राहकाच्या गळी उतरवणं, मोठी स्वप्न दाखवून कुवतीपलीकडे खरेदी करण्यासाठी उद्युक्त करणं, स्वाभिमान जागवून लढण्यासाठी भाग पाडणं यामध्ये देखील वक्तृत्वाचा कस लागतो..

    मंत्रमुग्ध करणारा, भारावून टाकणारा आवाज, खिळवून ठेवणारे भाषण, विचार करायला भाग पाडणारे प्रवचन, सदमार्गावर चालण्याचा संदेश देणारे भारुड, कीर्तन, जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर उभे करणारे पोवाडे ही एक ना अनेक उदाहरण वक्तृत्व कलेची साक्ष देतात...

    लग्न होवुन सासरी निघालेल्या नवपरिणीत वधूला संसारातील शिकवण देणारे पालक, शूरवीरांची उदाहरणे देऊन नातवंडांवर उत्कृष्ट संस्कार करणारे आजी आजोबा, आपल्या गोड वाणीने समाजाला दिशा दर्शविणारे थोर समाजसेवक किंवा धर्मगुरु हे देखील व्याख्यातेच ठरतात.

    जो वाचनाचा भोक्ता असतो किंवा उत्तम श्रोता असतो तोच उत्तम वक्ता होऊ शकतो. चिंतन, मनन, श्रवण आणि वक्तव्य असे जर क्रमाने घडले तर उत्तमच. आपल्या संस्काराचे, विचारांचे आणि देहबोलीचा एकत्रित परिणाम वक्तृत्व गुण विकसित होण्यासाठी होतात. वक्तृत्व असे असावे की ज्यामुळे श्रोते देहभान विसरून वक्त्याशी एकरूप होवून जावेत.

    भगवान श्रीकृष्ण यांनी कुरुक्षेत्रावर हतलब झालेल्या अर्जुनाला आपल्या भगवत गीतेच्या माध्यमातून अधर्माविरुद्ध लढण्यासाठी उद्युक्त केले. असा वक्ता, त्रैलोक्यात होणे नाही. संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज यांनी तर रेड्याच्या मुखातुन वेद वर्तवले. संपूर्ण जगतामध्ये सर्वश्रेष्ठ योध्दा म्हणून गणल्या गेलेल्या लाडक्या शिवरायांनी आपल्या वाणीने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्र धर्म वाचवला आणि वाढवला. शिवरायांच्या केवळ गर्जनेने गवताच्या पात्यांचे देखील भाले झाले, हे वेगळं सांगायला नकोच..

    आत्मविश्वास, विषयाचे सखोल ज्ञान, टिपणं, क्रमवार सादरीकरण, धैर्य म्हणजेच सभाधिटपणा आणि उत्तम आरोग्य यामधून उत्तम वक्ता घडत जातो..

    शालेय जीवनात, गणेशोत्सवात वक्तृत्व स्पर्धेत सहभाग निश्चितपणे असायचा. काळाच्या ओघात स्पर्धा मागे राहुन गेली पण दैनंदिन जीवनात मात्र शासकीय कामकाज करताना, अवघड आणि किचकट कामात सहकाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी वक्तृत्व गुण नक्कीच कामी येत आहेत हे जाता जाता आवर्जून नमूद करेन...

    प्रत्येक व्यक्तीमध्ये एक उत्तम वक्ता दडलेला असतो, फक्त गरज असते ती त्या वक्त्याला पैलू पाडण्याची. मग करताय ना सुरुवात ...?

    ✒️✒️
    श्रीकांत कवळे
    नायब तहसीलदार
    ९८५०४८७७४८

    ReplyDelete
  5. 🔱🕉️🔱

    *बहूनामप्यसाराणां समवायो हि दुर्जयः।*
    *तृणैरावेष्ट्यते रज्जुर्यया नागोऽपि बद्ध्यते॥*

    कमकुवत का असेनात, पण अशा गोष्टींचा मोठा समूह झाला की, त्याला जिंकणे कठीण जाते. म्हणून तर गवताच्या काड्यांपासून बनविलेल्या दोरीने हत्तीलासुद्धा बांधून ठेवता येते.

    😊 *शुभदिनम्* 🙏

    ReplyDelete
  6. पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची लेखणी जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.

    अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक *चावून* झेललं होतं
    पास/ नापास हेच आम्हाला कळत होत % चा आमचा संबंध कधीच नव्हता .
    शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची कारण "ढ " अस हीनवल जायच .

    पुस्तकामध्ये *झाडाची पानं* आणि *मोरपिस* ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा *दृढ* विश्वास होता.

    कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा *शिरस्ता* हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं
    दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक *वार्षिक उत्सव* असायचा.

    आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी *फिकीर* नव्हती आणि ना हि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा *बोजा* होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या *शाळेकडे* वळत नव्हती.

    एका मित्राला सायकलच्या पुढच्या *दांड्यावर* व दुसऱ्याला मागच्या *carrier* वर बसवून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही. बस्सं!......काही *धूसर* आठवणी उरल्यात इतकंच.......!!

    शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा *'ईगो'* कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला *'ईगो'* काय असतो हेच माहीत नव्हतं.

    मार खाणं ही आमच्या *दैनंदिन* जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. *मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे.* मार खाणारा यासाठी की 'चला!,कालच्यापेक्षा तरी आज कमी *धोपटला* गेलो 'म्हणून आणि मारणारा 'आज पुन्हा *हात धुवून* घ्यायला मिळाले' म्हणून......

    आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आम्ही *तुमच्यावर किती प्रेम करतो,* कारण आम्हाला *'आय लव यू'* म्हणणं माहीतच नव्हतं.

    आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत *दुनियेचा एक हिस्सा झालोय.* काहींना जे हवं होतं ते त्यांनी *मिळवलंय* तर काही 'काय माहीत....?कुठे हरवलेत ते ...??!

    आम्ही जगात कुठेही असू पण हे *सत्य* आहे की आम्ही *वास्तव दुनियेत जगलो,* आणि *वास्तवात* वाढलो.

    कपड्यांना *सुरकुत्या* पडू न देणं आणि नात्यांमध्ये *औपचारिकता जपणं* आम्हाला कधी जमलंच नाही. त्या बाबतीत आम्ही *मूर्खच* राहिलो.

    आपल्या *नशिबाला* कबूल करून आम्ही आजही *स्वप्नं* पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला *जगायला मदत करतायत* नाहीतर जे जीवन आम्ही आतापर्यंत जगलोय त्याची *वर्तमानाशी* काहीच तुलना होणार नाही.

    *आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही एक 'जमाना' होता .*

    ReplyDelete
  7. *प्राजक्त..सुगंधी शुभेच्छा...!* माणूस कसा पाहिजे..त्याच्या आयुष्याचे झाड प्राजक्ताच्या झाडासारखे फुलले पाहिजे कारण प्राजक्ताचे झाड चोहीकडून फुललेलं असतं..एकदा ते बहरलं की पानं दृष्टीला पडत नाहीत. प्राजक्ताची फुले तोडावी लागत नाहीत..एखादी मंद वाऱ्याची झुळूक आली की टप टप सडा पडतो खाली!ओंजळीत घ्यावीत,ज्यांना वहायची आहेत त्यांना वहावीत,उरलेल्या तळहाताचा वास घ्यावा, त्याला प्राजक्ताचा वास येत असतो.ज्या मातीत ती पडली त्या मातीलाही जाता जाता तोच वास देऊन जातात.प्राजक्ताच्या फुलाला दोनच रंग निसर्गाने दिले आहेत..त्यातला एक वैराग्याचा विरक्तीचा पांढरा शुभ्र अन् शृंगाराचा रसिकतेचा लालचुटुक एखाद्या तरुणीच्या ओठा सारखा! शृंगार आणि वैराग्य हातात हात घालून ज्या फुलामध्ये वसलयं ते प्राजक्ताच फुल!हे दोन्ही रंग एकमेकांपासून पूर्ण अलग आहेत.निसर्गाने म्हणजे परमेश्वरानं..खरतर दोन्ही वेगळे नाहीत.परमेश्वर म्हणायला ज्यांची जीभ अडते ते निसर्ग म्हणतात.परमेश्वराने या फुलाला पाकळ्या भरीव दिलेल्या आहेत अन् देठ मात्र पोकळ दिलेला आहे.बकुळीच्या फुलाला देठ नसतो.कुठल्याही फुलाचा देठ पोकळ असत नाही पण प्राजक्ताचा पोकळ असतो. त्यातून फक्त दोरा ओवायचा..बस्स्!निसर्गाने आपल्या सुखासाठी किती सुंदर सोय करुन ठेवलीय.पण आपण कधी प्राजक्त हुंगतो कां?त्या कळ्यांपासून,त्या फुलांपासून बनवलेलं अत्तर आपण स्प्रे म्हणून वापरतो..पण फुले बघून आपले डोळे टवटवीत होत नाहीत.माणसं रुक्ष व्हायला लागलीत.प्राजक्ताच्या फुलांसारखे रहा.शृंगार,रसिकता आणि वैराग्य,विरक्ती एकत्र नांदली पाहिजे.असा माणसाचा स्वभाव पाहिजे..तसं जगता आलं पाहिजे. विना पेडणेकर किती छान सांगताहेत.. *उधळून टाकावे सुखाचे क्षण दुसऱ्यावर प्राजक्त होतो त्याचा, ठेवले जवळ स्वतःजवळ स्वतःपुरते तर गंध सुकेल त्याचा, दडवून ठेवावे दुःखाचे क्षण मात्र मनाच्या शिंपल्यात, स्वतःच सोसायचा स्वतःपुरता ठेवायचा तो निवडुंगाचा त्रास, काळ हाच उत्तम इलाज आहे सार्‍या समस्यांचा, कुणी सांगावे मनाच्या शिंपल्यातून मोती ही निर्मायचा* जीवनात प्राथमिकतेचा *प्र* फार महत्त्वाचा!ज्याच्या बंधनात आपण असतो ते *प्रारब्ध*,मात्र सुगंधित पणे व्यक्त करायला शिकवतो तो *प्राजक्त..* आज शुभेच्छांसाठी व्यक्त होऊया. *उलगडूनी मनाचे पदर अशी जाहली ती व्यक्त, सांडल्या आठवणी सा-या जणू अंगणी प्राजक्त!* २०२० सालच्या कटू आठवणीत जाऊन आपण घटनेचा आरंभ बदलू शकणार नाही पण जिथे आहे तिथून आपण सुरुवात केली तर शेवट मात्र जरुर बदलू शकू..नाही कां? सुयोग्य बदलासाठी व नववर्षासाठी खूप शुभेच्छा!!!
    🙏🌹🙏🏻🌹🙏🏻😊

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायच आहे -

    दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले.

    ‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं.

    जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे.

    यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

    १९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

    संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं.

    मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.

    दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.

    येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात.

    याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला फक्त चक्कर यायची बाकी असते.

    या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात.

    ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती.

    शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले.

    मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…

    मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’

    त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली,

    ‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

    आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं.

    नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण.

    इंग्रजी

    विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला.

    संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते

    जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो?

    .



    सतीश वी पालकर

    ReplyDelete
  10. *🔹चातुर्य🔹*
    *प्रख्यात विद्वान आइनस्टाइन च्या ड्रायव्हरने एकदा आइनस्टाइन यांना म्हटले की--"सर मी आत्तापर्यंत आपल्या प्रत्येक सभेत बसुन आपली सगळी भाषणं पाठ केली आहेत"*

    *हे ऐकुन आइनस्टाइन हैराण!!*

    *ते म्हणाले ठीक आहे, आता आपण ज्या सभेसाठी जात आहोत तेथील आयोजक मला ओळखत नाहीत, तेथे माझ्या ऐवजी तु बोल मी तुझा ड्राइव्हर म्हणुन बसतो*

    *झाले सभेमध्ये ड्राइव्हर स्टेजवर गेला आणि त्याने भाषणाला सुरवात केली*
    *उपस्थित सर्वांनी खुप टाळ्या वाजवुन त्याला प्रतिसाद दिला*

    *पण त्याच वेळेस तेथे उपस्थित एका प्रोफेसरने त्याला विचारले की-सर आपण आत्ता सापेक्षता ची जी परिभाषा सांगितली ती परत एकदा व्यवस्थित समजुन सांगता का ?*

    *खाली ड्राइव्हर म्हणुन जे खरे आइनस्टाइन बसले होते त्यांना वाटले आता चोरी पकडली जाणार...*

    *परंतु स्टेजवरील ड्राइव्हरचे उत्तर ऐकुन ते हैराण झाले..*

    *ड्राइव्हरने त्या प्रोफेसरला उत्तर दिले की-इतकी सोपी गोष्ट आपल्याला कळाली नाही!!!*

    *काही हरकत नाही ही गोष्ट तुम्ही माझ्या ड्राइव्हरला विचारा तो पण तुम्हाला समजुन सांगेल*

    *नोट:-जर आपण नेहमी बुद्धिमान लोकांच्या संपर्कात राहीलो तर आपणही निश्चितच बुद्धिमान होवु शकतो ,पण आपली उठबस जर मुर्ख लोकांसोबत असेल तर आपली बुद्धी सुद्धा त्यांच्यासारखी होवु शकते....*
    😊

    ReplyDelete
  11. *दृष्टीकोन 🤔*

    *आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!*
    *ते अविचल कधीच नसतं...!*

    *साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!!*

    *जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!*
    *वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

    *चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...!*
    *जगण्याचा आनंद घ्या...!*

    *" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...""*
    *काचेला " पारा " लावला की,*
    *आरसा तयार होतो. पण..* *लोकांना "आरसा "* *दाखवला की,*
    *त्यांचा " पारा " चढतो.*
    *"आरसा तोच असतो "*

    *फक्त त्यात " हसत " पाहिले की,*
    *आपण " आनंदी " दिसतो,* *आणि " रडत " पाहिले की,*
    *आपण " दु:खी " दिसतो.*

    *तसेच " जीवन " ही तेच असतं,*
    *फक्त त्याच्याकडे आपला*
    *पहाण्याचा " दृष्टीकोन " त्याला*
    *" आनंदी " किंवा " दु:खी " बनवतो.*

    *" म्हणुन.. "*
    *" दृष्टीकोन " महत्वाचा आहे.*

    *दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल..*

    🌹शुभ दिवस 🌹

    ReplyDelete
  12. *वाक्य पण किती भारी आहेत बघा.*

    भिंतीला जर *भेग* पडली तर पूर्ण *भिंतच* पडते ..
    आणी *नात्याला* भेग पडली तर भिंत उभी राहते ....

    ReplyDelete
  13. *True people & well-wishers in our life are just like *STARS........They constantly shine....but ..*
    *often we don't see them until the dark hours come in our life.*

    ReplyDelete
  14. *परिवर्तन देखिये*.


    1. पहले *शादियों* में घर की औरतें खाना बनाती थीं और *नाचने* वाली बाहर से आती थीं। अब खाना बनाने वाले बाहर से आते हैं और घर की औरतें *नाचती* हैं।

    2- पहले लोग घर के दरवाजे पर एक *आदमी तैनात* करते थे ताकि कोई *कुत्ता* घर में न घुस जाये। आजकल घर के दरवाजे पर *कुत्ता* तैनात करते हैं ताकि कोई *आदमी* घर में न घुस जाए।

    3- पहले आदमी खाना घर में खाता था और *शौच* घर के बाहर करने जाता था। अब खाना बाहर खाता है और *शौच* घर मे करता है..
    ( शौच माने -लैट्रिन)

    4- पहले आदमी *साइकिल* चलाता था और *गरीब* समझा जाता था। अब आदमी कार से *ज़िम* जाता है *साइकिल* चलाने के लिये ...

    *चारों महत्वपुर्ण बदलाव हैं !*

    ✌️वाह रे मानव तेरा *स्वभाव*....
    लाश को हाथ लगाता है तो *नहाता* है ...
    पर *बेजुबान* जीव को मार के खाता है ।।

    👌यह *मंदिर-मस्ज़िद* भी क्या गजब की जगह है दोस्तो.?
    जंहा *गरीब* बाहर और *अमीर* अंदर 'भीख' मांगता है..
    *विचित्र* दुनिया का कठोर सत्य..

    👉 बारात मे दुल्हे *सबसे* पीछे..
    और *दुनिया* आगे चलती है,
    *मय्यत* मे *जनाजा* आगे....
    और *दुनिया* पीछे चलती है..
    यानि दुनिया *खुशी* मे आगे..
    और *दुख* मे पीछे हो जाती है..!

    👍अजब तेरी दुनिया गजब *तेरे* खेल..
    मोमबत्ती जलाकर *मुर्दों* को याद करना....
    और मोमबत्ती बुझाकर *"जन्मदिन* मनाना....

    👉 लाइन छोटी है,पर *मतलब* बहुत बड़ा है ~
    उम्र भर उठाया बोझ उस *कील* ने ...
    और लोग तारीफ़ *तस्वीर* की करते रहे ..

    👌 *पायल* हज़ारो रूपये में आती है, पर *पैरो* में पहनी जाती है
    और.....
    *बिंदी* 1 रूपये में आती है मगर *माथे* पर सजाई जाती है ...
    इसलिए *कीमत* मायने नहीं रखती उसका *कृत्य* मायने रखता ......
    ✌️ नमक की तरह *कड़वा* ज्ञान देने वाला ही *सच्चा* मित्र होता है,
    *मीठी* बात करने वाले तो *चापलुस* भी होते है।...

    🤘🏻इतिहास गवाह है की आज तक कभी *नमक* में कीड़े नहीं पड़े....
    और *मिठाई* में तो अक़्सर कीड़े पड़ जाया करते है...

    👍बहुत *आशाएं* तेरे से ए *2021*...
    *उम्मीद* है कि तू *2020* की तरह ना निकले....
    *🙏🏿🙏🏽

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. *जस्ट आस्किंग ...*

    किसी को पता है,
    गलतियों पर डालने वाला
    पर्दा कहाँ मिलता है..?
    और कपडा कितना लगेगा .??
    *जस्ट आस्किंग...*

    एक बात बताओ,
    धोखा खाने के बाद
    पानी पी सकते हैं क्या ?
    *जस्ट आस्किंग...*

    एक बात पूछनी थी ..
    अगर किसी से चिकनी-चुपड़ी
    बात करनी हो तो
    कौन सा घी सही रहेगा ?
    किसी को पता है ?
    *जस्ट आस्किंग...*

    पाप को हमेशा
    घड़े में ही क्यूँ भरते है ?
    ठंडा रहता है क्या ?
    *जस्ट आस्किंग...*

    किसी को पता है..?
    ये दिल पर रखने वाला
    पत्थर कहाँ मिलता है ?
    और वो कितने किलो का होता है ?
    *जस्ट आस्किंग...*

    किसी के जख्मों पर
    नमक छिड़कना है।
    कौन सा सही रहेगा?
    टाटा या पतंजलि ...?
    *जस्ट आस्किंग...*

    कोई मुझे बताएगा कि
    जो लोग कही के नही रहते,
    आखिर वो रहते कहां हैं ?
    *जस्ट आस्किंग...*

    कोई बता सकता है कि
    सब लोग "इज्जत" की
    रोटी कमाना चाहते हैं।
    लेकिन कोई "इज्जत" की
    सब्जी क्यों नहीं कमाता..?
    *जस्ट आस्किंग...*

    एक बात बताओ,
    भाड़ में जाने के लिए
    ऑटो ठीक रहेगा या टैक्सी ?
    *जस्ट आस्किंग...*

    एक बात पूछनी थी,
    ये जो *इज्ज़त* का
    सवाल होता है....
    ये कितने नम्बर का होता है ?
    *जस्ट आस्किंग...*

    ReplyDelete
  17. *हिमालयातील भारवाहक*

    सहलीसाठी लडाखला गेलेल्या कुटुंबाबरोबर एक स्थानिक ड्रायव्हर जिग्मेट नावाचा २८ वर्षांचा तरुण होता. जिग्मेटच्या कुटुंबात त्याचे पालक, पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.

    जिग्मेटने त्यांच्या हिमालयीन प्रांताच्या खोल प्रवासादरम्यान पुढील संभाषण प्रवाश्याबरोबर केले!

    प्रवाशी -: या आठवड्याच्या शेवटी लडाखमधील पर्यटन हंगाम संपेल. हॉटेल्समधील नेपाळी कामगार ज्याप्रकारे गोव्याला जातात त्याप्रमाणे तू देखील जाण्याचा विचार करीत आहेस काय?

    जिग्मेट -: नाही, मी स्थानिक लडाखी आहे, म्हणून हिवाळ्यात मी कुठेही जात नाही!

    प्रवाशी -: हिवाळ्यात तुम्ही काय काम कराल?

    जिग्मेट -: काहीही नाही, घरी शांतपणे बसणार नाही

    प्रवाशी -: पुढच्या एप्रिल पर्यंत सहा महिन्यांसाठी?

    जिग्मेट -: माझ्याकडे काम करण्याचा एक पर्याय आहे. ते म्हणजे सियाचीनला जाणे!

    प्रवाशी: सियाचीन? तू तिथे काय करशील?

    जिग्मेट -: भारतीय लष्करासाठी भारवाहक म्हणून काम करीन.

    प्रवाशी -: म्हणजे, तुम्ही जवान म्हणून भारतीय सैन्यात सामील व्हाल का?

    जिग्मेट - नाही, मी सैन्यात भरती होण्यासाठी वयोमर्यादा ओलांडली आहे. भारतीय सैन्यासाठी ही कराराची नोकरी आहे. माझ्या काही मित्रांसह, ड्रायव्हर्ससमवेत २६५ किलोमीटरचा प्रवास करून मी सियाचीन बेस कॅम्पला जाईन ! तिथे माझी वैद्यकीय तपासणी केली जाईल. जर मला तंदुरुस्त घोषित केले गेले तर सैन्य आम्हाला गणवेश, बूट, उबदार कपडे, हेल्मेट इत्यादी देईल, सियाचीनला जाण्यासाठी आम्हाला १५ दिवस डोंगर चढ उतार करावे लागतील. सियाचीनला जाण्यासाठी कोणताही गतिमान रस्ता नाही. आम्ही तेथे ३ महिने काम करू!
    प्रवाशी -: तुम्ही काय काम कराल?

    जिग्मेट -: हे काम लोडरचे आहे. सियाचीनमधील एका चौकीपासून दुसर्‍या चौकीपर्यंत आमच्या पाठीवर भार नेण्यासाठी. सर्व पुरवठा तेथे विमानातून फेकलेला असतो. आम्ही ते उचलण्याचे आणि चौकीपर्यंत नेण्याचे कार्य करतो!

    प्रवाशी -: भार हलविण्यासाठी सैन्य खेचर किंवा वाहने का वापरत नाही?

    जिग्मेट -: सियाचीन हिमनदी आहे. तेथे ट्रक्स किंवा इतर वाहने चालणार नाहीत. बर्फ स्कूटर खूप आवाज करतात, जे आसपासच्या शत्रूचे लक्ष वेधून घेतात. वाहनाच्या वापरामुळे दुसरीकडून गोळीबार होईल! आम्ही मध्यरात्री साधारणतः पहाटे २ च्या सुमारास बाहेर जातो आणि शांतपणे भार उचलून परत बॅरेक्समध्ये आणतो. आम्ही मशाल देखील वापरू शकत नाही. खेचर किंवा घोडे वापरले जाऊ शकत नाहीत कारण १८८७५ फूट उंचीवर, हिवाळ्याच्या तापमानात उणे ५० अंश पर्यंत कोणताही प्राणी जगू शकत नाही!
    प्रवाशी -: ऑक्सिजनची पातळी कमी असताना आपण आपल्या पाठीवर भार कसे वाहू शकता?

    जिग्मेट -: आम्ही एका वेळी जास्तीत जास्त १५ किलो वजन वाहून नेतो आणि आम्ही दिवसात जास्तीत जास्त २ तास काम करतो. उर्वरित वेळ तंदुरुस्त होण्यासाठी व्यतीत करतो!

    प्रवाशी -: ते खूप धोकादायक आहे!

    जिग्मेट -: माझे बरेच मित्र तिथेच मरण पावले. त्यातील काही तळागाळात पडले. काहीं शत्रूच्या गोळ्यांना बळी पडले आहेत. सियाचीनमध्ये आपल्याला सर्वात मोठा धोका म्हणजे बर्फापासून त्वचा भाजण्याचा आहे, परंतु हे फायद्याचे आहे, आम्हाला दरमहा १८००० रुपये दिले जातात. सर्व खर्चाची काळजी घेतली जात असल्याने या तीन महिन्यांत आम्ही सुमारे ५०००० रुपये वाचवू शकतो. हे पैसे माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मौल्यवान आहेत आणि शेवटी मला असे वाटले आहे की मी भारतीय सैन्यात सेवा करीत आहे, याचा अर्थ माझ्या राष्ट्राची असा आहे!

    पैशाचे मूल्य आणि आपल्या जीवनाचे मूल्यांकन या विचार विनिमयानंतर अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते!

    *नवीन पिढीला हे समजायला पाहिजे म्हणून ते त्यांच्या पर्यंत जरुर पोहचवा* 🙏🌹🌹🙏

    ReplyDelete
  18. *परिवर्तन देखिये*.


    1. पहले *शादियों* में घर की औरतें खाना बनाती थीं और *नाचने* वाली बाहर से आती थीं। अब खाना बनाने वाले बाहर से आते हैं और घर की औरतें *नाचती* हैं।

    2- पहले लोग घर के दरवाजे पर एक *आदमी तैनात* करते थे ताकि कोई *कुत्ता* घर में न घुस जाये। आजकल घर के दरवाजे पर *कुत्ता* तैनात करते हैं ताकि कोई *आदमी* घर में न घुस जाए।

    3- पहले आदमी खाना घर में खाता था और *शौच* घर के बाहर करने जाता था। अब खाना बाहर खाता है और *शौच* घर मे करता है..
    ( शौच माने -लैट्रिन)

    4- पहले आदमी *साइकिल* चलाता था और *गरीब* समझा जाता था। अब आदमी कार से *ज़िम* जाता है *साइकिल* चलाने के लिये ...

    *चारों महत्वपुर्ण बदलाव हैं !*

    ✌️वाह रे मानव तेरा *स्वभाव*....
    लाश को हाथ लगाता है तो *नहाता* है ...
    पर *बेजुबान* जीव को मार के खाता है ।।

    👌यह *मंदिर-मस्ज़िद* भी क्या गजब की जगह है दोस्तो.?
    जंहा *गरीब* बाहर और *अमीर* अंदर 'भीख' मांगता है..
    *विचित्र* दुनिया का कठोर सत्य..

    👉 बारात मे दुल्हे *सबसे* पीछे..
    और *दुनिया* आगे चलती है,
    *मय्यत* मे *जनाजा* आगे....
    और *दुनिया* पीछे चलती है..
    यानि दुनिया *खुशी* मे आगे..
    और *दुख* मे पीछे हो जाती है..!

    👍अजब तेरी दुनिया गजब *तेरे* खेल..
    मोमबत्ती जलाकर *मुर्दों* को याद करना....
    और मोमबत्ती बुझाकर *"जन्मदिन* मनाना....

    👉 लाइन छोटी है,पर *मतलब* बहुत बड़ा है ~
    उम्र भर उठाया बोझ उस *कील* ने ...
    और लोग तारीफ़ *तस्वीर* की करते रहे ..

    👌 *पायल* हज़ारो रूपये में आती है, पर *पैरो* में पहनी जाती है
    और.....
    *बिंदी* 1 रूपये में आती है मगर *माथे* पर सजाई जाती है ...
    इसलिए *कीमत* मायने नहीं रखती उसका *कृत्य* मायने रखता ......
    ✌️ नमक की तरह *कड़वा* ज्ञान देने वाला ही *सच्चा* मित्र होता है,
    *मीठी* बात करने वाले तो *चापलुस* भी होते है।...

    🤘🏻इतिहास गवाह है की आज तक कभी *नमक* में कीड़े नहीं पड़े....
    और *मिठाई* में तो अक़्सर कीड़े पड़ जाया करते है...

    👍बहुत *आशाएं* तेरे से ए *2021*...
    *उम्मीद* है कि तू *2020* की तरह ना निकले....
    *🙏🏿🙏🏽

    ReplyDelete
  19. नंतर' ने 'अंतर' वाढते...*

    आत्ताच दिवस सुरू झाला...
    आणि बघता बघता संध्याकाळ सुघ्दा होण्यास आली ......
    सोमवार होता असे वाटत होते...
    आणि शनिवार आलासुद्धा.

    ... महिना संपत आला,
    ... वर्ष संपायला आले,
    ... वयाची ४०, ५०, ६० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही.
    ... आपले आई-वडील, आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले.
    मग समजेना... आता मागे कसे फिरायचे?

    जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घ्या.

    आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...
    आपल्या आयुष्यात रंग भरा ...
    छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या ...
    हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करा ...

    उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका...
    ... हे नंतर करीन,
    ... हे नंतर सांगीन,
    ... यावर नंतर विचार करीन,
    'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे?

    आपण हे समजून घेत नाही की...
    चहा थंड झाल्यानंतर ...
    प्राधान्य बदलल्यानंतर ...
    उत्साह निघून गेल्यानंतर...
    आरोग्य बिघडल्यानंतर ...
    मुले वयात आल्यानंतर ...
    आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...
    आश्वासन न पाळल्यानंतर...
    दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
    आयुष्य संपल्यानंतर ...
    ...आपल्याला कळते,
    ...अरे बापरे...
    उशीर झाला की ...

    म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.

    *'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात.*

    दिवस आजचा ...
    आणि क्षण आत्ताचा ...

    आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही कारण आता आपले वय उतरणीस लागले आहे.

    बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोहोचवीत आहे?

    कारण...
    हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ...
    ... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही.

    जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंतसुद्धा हा संदेश पोहचवा.

    *सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा

    ReplyDelete
  20. नंतर' ने 'अंतर' वाढते...*

    आत्ताच दिवस सुरू झाला...
    आणि बघता बघता संध्याकाळ सुघ्दा होण्यास आली ......
    सोमवार होता असे वाटत होते...
    आणि शनिवार आलासुद्धा.

    ... महिना संपत आला,
    ... वर्ष संपायला आले,
    ... वयाची ४०, ५०, ६० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही.
    ... आपले आई-वडील, आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले.
    मग समजेना... आता मागे कसे फिरायचे?

    जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घ्या.

    आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...
    आपल्या आयुष्यात रंग भरा ...
    छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या ...
    हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करा ...

    उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका...
    ... हे नंतर करीन,
    ... हे नंतर सांगीन,
    ... यावर नंतर विचार करीन,
    'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे?

    आपण हे समजून घेत नाही की...
    चहा थंड झाल्यानंतर ...
    प्राधान्य बदलल्यानंतर ...
    उत्साह निघून गेल्यानंतर...
    आरोग्य बिघडल्यानंतर ...
    मुले वयात आल्यानंतर ...
    आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...
    आश्वासन न पाळल्यानंतर...
    दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
    आयुष्य संपल्यानंतर ...
    ...आपल्याला कळते,
    ...अरे बापरे...
    उशीर झाला की ...

    म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.

    *'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात.*

    दिवस आजचा ...
    आणि क्षण आत्ताचा ...

    आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही कारण आता आपले वय उतरणीस लागले आहे.

    बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोहोचवीत आहे?

    कारण...
    हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ...
    ... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही.

    जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंतसुद्धा हा संदेश पोहचवा.

    *सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा

    ReplyDelete
  21. सर्व नामांकित नाटकं पाठवत आहे. रोज एक नाटक पहा. भरभरून आनंद लुटा आणि आपल्या मराठी भाषेला समृद्ध करा*...

    *यातील पहिली दोन नाटके ११ वी वर्गासाठी आहेत. संबंधित दोन नाटके विद्यार्थ्यांनाही पाठवा.*

    • सुंदर मी होणार
    https://youtu.be/L0BD4s5FQgM

    • हसवा फसवी
    https://youtu.be/v4-MqXYJq6o

    • बटाट्याची चाळ
    https://youtu.be/5i1xaSZeyOM

    • श्रीमंत दामोदर पंत
    https://youtu.be/U7350LnlKCk

    • शांतता ! कोर्ट चालु आहे
    https://youtu.be/QG_Pi051qao

    • नटसम्राट
    https://youtu.be/yTFPT7-v-Ws

    • ती फुलराणी
    https://youtu.be/PLHfek5SO_Q

    • तो मी नव्हेच
    https://youtu.be/8TAToq08YuQ

    • पती सगळे उचापती
    https://youtu.be/6IZXCmrE09s

    • मोरुची मावशी
    https://youtu.be/eCOeRK9N7QM

    • एका लग्नाची गोष्ट
    https://youtu.be/JZl_zwm_IPI

    • गेला माधव कुणीकडे
    https://youtu.be/1gEZ0WePqV4

    • तुझे आहे तुजपाशी
    https://youtu.be/sTZGYKAWc_4

    • असा मी असामी
    https://youtu.be/S38SOv4f95w

    • शांतेच कार्ट चालु आहे
    https://youtu.be/twOnQ3JCTxE

    • श्री तशी सौ
    https://youtu.be/N4pwOnoY7zY

    • वासु ची सासू
    https://youtu.be/-m3iruEQoJE

    • अखेरचा सवाल
    https://youtu.be/DmuCU9Y33sg

    • शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही
    Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E
    Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8

    • चल कहितरीच काय
    https://youtu.be/blOdn2nbDgw

    • चार दिवस प्रेमाचे
    https://youtu.be/PD-mBpCvTAw

    • मी नथुराम गोडसे बोलतोय
    https://youtu.be/PD-mBpCvTAw

    • कुर्यात सदा टिंगलम
    https://youtu.be/LHBWfTRQvvo

    • तुझ्या माझ्यात
    https://youtu.be/94YChmH9GYo

    • खर सांगायच तर
    https://youtu.be/uMJ9gA2TFrM

    • सखाराम बाईंडर
    https://youtu.be/NIMIgL-OLXc

    • कुसूम मनोहर लेले
    https://youtu.be/2AH8SgZ2qSI

    • अशी पाखरे येती
    https://youtu.be/kqo2tjug3AU

    • सेलीब्रेशन
    https://youtu.be/dR6r75iUGXE

    • अप्पा आणी बाप्पा
    https://youtu.be/2z4ndcpOLJU

    • कार्टि काळजात घुसली
    https://youtu.be/p_FgFnDnFGc

    • बॅरिसटर
    https://youtu.be/ZW73zW21eXQ

    • मित्र
    https://youtu.be/tKpPpGWJTzw

    • अश्रूंची झाली फुले
    https://youtu.be/5HZYa1s1OXo

    • डाॅक्टर तुम्हीसुद्धा
    https://youtu.be/SVY0mq7FO1Y

    • डबल गेम
    https://youtu.be/v3EFucCuMdM

    • सूर राहु दे
    https://youtu.be/ZeT8mqNDkss

    • गोड गुलाबी
    https://youtu.be/XZ5pC8x8nQY

    • अधांतर
    https://youtu.be/ECwRnB8n2z4

    • नातीगोती
    https://youtu.be/F7dlUMpA5JU

    • गाभण
    https://youtu.be/LqQWHhxVaK4

    ReplyDelete
  22. दि.4 जानेवारी 2021





    ज्येष्ठ नेते काकासाहेब उंडाळकर यांना

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

    सहकाराच्या माध्यमातून ग्रामविकासाला वाहून घेतलेलं

    ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील नेतृत्वं काळाच्या पडद्याआड

    - उपमुख्यमंत्री अजित पवार





    मुंबई, दि. 4 :- ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून सहकाराच्या माध्यमातून ग्रामविकासाला वाहून घेतलेलं ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील नेतृत्वं आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

    विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विलासकाकांनी १९८० ते २०१४ अशी सलग ३५ वर्षे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वं केलं. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळात विविध महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. विलासकाकांनी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य, डोंगरी विकास निधीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दाखवलेली दूरदृष्टी त्यांचं वेगळेपण दाखवणारी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचं योगदान देणारं नेतृत्वं म्हणून विलासकाका सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या

    ReplyDelete
  23. हॅपी थाॅट्स

    *⚘१) पोट केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.*

    *⚘२) मूत्रपिंड केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.*

    *⚘३) पित्ताशय केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही.*

    *⚘४) लहान आतडे केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.*

    *⚘५) मोठे आतडे केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.*

    *⚘६) फुफ्फुसे केव्हा बिघतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.*

    *⚘७) यकृत केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.*

    *⚘८) हृदय केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त आहार घेता.*

    *⚘९) स्वादुपिंड केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता.*

    *⚘१०) तुमचे डोळे केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता.

    *आणि____*

    *⚘११) तुमचा मेंदू केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.*

    🙏 *तुमच्या शरीराच्या अवयवाची काळजी घ्या.आणि त्यांना बिघडवू देऊ नका.कारण*

    *☝️हे अवयव बाजारात मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग आणि योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही. म्हणून आपल्या शरीराची काळजी घ्या

    🙏धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  24. ▪️
    *म्हातारपणाची सर्व लक्षणं समजून घ्या आणि ठरवा कि तुम्ही किती म्हातारे झाला आहात.* 😄

    मित्र बोलावत आहेत परंतु तुम्हाला जावस वाटत नसेल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.

    मस्त मौजमस्ती करणार्या लहान मुलांवर कारण नसताना चिडलात तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

    रेडिओ वर सुमधूर गीतांचा कार्यक्रम चालू आहे आणि डोक्याला बाम लावासा वाटत असेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

    धमाल मस्तीचा सिनेमा सुरू आहे आणि तुम्ही टिका करायला सुरुवात करता तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

    मस्त मजेत मैफिल चालू आहे आणि तुम्ही सल्ला घ्यायला सुरुवात करता तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

    नवीन कपडे खरेदी करायची ईच्छा होत नसेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

    नव तरूणांच्या कपड्यांवर वारंवार टिपण्या करित असाल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.

    फुलांवर भ्रमर बघून राॅमेंटिक गीत आठवत नसेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

    रेस्टॉरंटमध्ये जाऊन घरच्या अन्नाची स्तुती करायला लागलात तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

    बेफिकीरी सोडून डोक्यावर चिंतेच्या टोपल्या ठेवायला लागलात तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

    पावसात भिजायचा आनंद सोडून छत्री आठवत असेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

    ग्रुप मधे आलेल्या सर्व पोस्टना कंटाळला असाल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. आणि
    *सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ग्रुपवर कांही पोस्ट टाकत नसाल, तर तुम्ही नक्की म्हातारे झाला आहात !*
    😂🤨🥱 👊

    ReplyDelete
  25. *किसी व्यक्ति का व्यवहार देखना है,
    तो उसे सम्मान दो..

    आदत देखनी है,
    तो उसे स्वतंत्र कर दो...

    नियत देखनी है,
    तो उसे कर्ज दो...

    अगर गुण देखने हैं,
    तो उसके साथ समय बिताओ....

    🌹 सुप्रभात🌹

    ReplyDelete
  26. परदेशात हुश्शार महिलांबद्दल बोललं जातं...
    “She is very talented.....!!! 👍🏻”

    आणि आपल्या इथे....












    “ईकून खाईल ही सगळ्यांना ....!!”

    🤦🏻‍♀️😒😩😜

    ReplyDelete
  27. *गंमत*

    आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम,बर्गर,तंदूरी
    इत्यादी घरी करून पाहिले जातात

    आणि

    कुरडई , पापड, लोणची
    विकत घेतात..!
    😂😂🤥🤥

    *दुसरी गंमत याऊलट* म्हणजे,
    घरी केलेले पदार्थ हाॅटेलसारखे झाले नाहीत म्हणून ओरडतात आणि बाहेर हॉटेलमध्ये जातांना घरगुती खाणं/जेवण कुठे मिळेल ते शोधत बसतात.

    😜🤪😂😅🤪🤣

    ReplyDelete
  28. [14/01, 09:34] B Vaishali: गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
    मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
    या संक्रांतीला तीळगुळ
    खाताना आमची आठवण राहू द्या….
    उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
    चोहिकडे शिंपावे,...!!
    सुखाचे मंगल क्षण
    आपणांस लाभावे..........!!
    श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
    शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
    दुःख असावे तिळासारखे,
    आनंद असावा गुळासारखा,
    जीवन असावे तिळगुळासारखे.
    *"मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"*।|

    💐🌹🌷शुभ सकाळ 🌷🌹💐🙏
    [14/01, 09:35] B Vaishali: *गैरसमज हा खूप मोठा आजार आहे, याची लागण होण्यापूर्वीच समजदार माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी...*🙏🏻

    🌻 *सुप्रभात*🌻
    [14/01, 09:35] B Vaishali: उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!!
    सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!!
    श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
    शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
    दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
    जीवन असावे तिळगुळासारखे. "मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा"

    सुप्रभात 🌹

    ReplyDelete
  29. [14/01, 09:34] madam sir,mangaon गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
    मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
    या संक्रांतीला तीळगुळ
    खाताना आमची आठवण राहू द्या….
    उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
    चोहिकडे शिंपावे,...!!
    सुखाचे मंगल क्षण
    आपणांस लाभावे..........!!
    श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
    शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
    दुःख असावे तिळासारखे,
    आनंद असावा गुळासारखा,
    जीवन असावे तिळगुळासारखे.
    *"मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"*।|

    💐🌹🌷शुभ सकाळ 🌷🌹💐🙏
    [14/01, 09:35] potdar sir,red school,alibag *गैरसमज हा खूप मोठा आजार आहे, याची लागण होण्यापूर्वीच समजदार माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी...*🙏🏻

    🌻 *सुप्रभात*🌻
    [14/01, 09:35]pratima: उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!!
    सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!!
    श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
    शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
    दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
    जीवन असावे तिळगुळासारखे. "मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा"

    सुप्रभात 🌹

    ReplyDelete
  30. परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
    शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
    किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
    अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
    मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
    तीळ गुळ घ्या गोड गोड बोला....pravin shinde

    ReplyDelete
  31. *आपलं आरोग्य आपल्या हातात..*
    *"केयूर ज्योतिषालय"*
    १. आपण 20 रुपये किलो टोमॅटो घेऊन त्याची चटणी खाऊ शकतो, पण ते न करता आपण 250 रुपये किलो चे टोमॅटो souce खातो आणि ते ही सहा महिने आधी बनवलेले शिळं.

    २. घरी आपण आज सकाळी भरलेलं पाणी दुसऱ्यादिवशी पीत नाही, पण 3 महिने जुन्या बॉटल मधील पाणी 20 रुपये देऊन पितो.

    ३. 50 रु लिटर दुध आपल्याला महाग वाटत, पण 70रु लिटर च कोल्ड ड्रिंक तेही 2ते 3 महिने जुणं आपण पितो.

    ४. आपल्या शरीराला ताकद देणारे, 200 रु पाव मिळणारे ड्राय फ्रुट्स आपल्याला महाग वाटतात, पण 400 रु ला मिळणार मैद्यापासून बनलेला पिझ्झा आवडीने खातो.

    ५. बहुतेक जण सकाळी घरात शिजवलेलं अन्न संध्याकाळी खात नाही, पण काही कंपनी चे सहा-सहा महिने जुनं असलेलं खाद्यपदार्थ आपण खातो, जेव्हा की आपल्याला माहीत असते हे खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ही (केमिकल) मिक्स करतात जे आपल्या आरोग्यास घातक असतात.

    ६. ह्या आठ-नऊ महिन्यांच्या लॉकडाऊन च्या काळात आपल्याला चांगल समझलेलं आहे की बाहेरच्या जंक फूड, किंवा हॉटेलमधील खण्याशिवाय आपण छान जगू शकतो , घरातील शुद्ध , सकस अन्न खाऊ शकतो ज्याने आपले आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते.

    आठवून बघा मागच्या आठ-नऊ महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा आजारी पडलात. साधी सर्दी, खोकला तरी झाला का? *श्री गोपालभाई एम. जोशी.कल्याण.*

    ReplyDelete
  32. [09/01, 10:36] B Vaishali: *किसी व्यक्ति का व्यवहार देखना है,
    तो उसे सम्मान दो..

    आदत देखनी है,
    तो उसे स्वतंत्र कर दो...

    नियत देखनी है,
    तो उसे कर्ज दो...

    अगर गुण देखने हैं,
    तो उसके साथ समय बिताओ....

    🌹 सुप्रभात🌹
    [14/01, 10:18] B Vaishali: शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा "खेळ"

    विचारांची चविष्ट ओळी "भेळ" मनाशी मनाचा सुखद "मेळ".....

    आणि,

    आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,, सकाळचा काढलेला, थोडासा वेळ

    🌻🌹🌻

    ReplyDelete
  33. *नक्की वाचा..📖.*mahendra gharat

    *मी सर्वांसोबत चांगला वागतो / वागते तरी माझ्या सोबत वाईट का होते..??* 🤔

    ➡️Ans:

    🌳🌳🌳🌳
    वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना..💧 जिकडे तिकडे सर्वत्र जंगलच दिसत होते... 🌳🌳🎋 तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला 🌏 प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी💦 असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव...🙏🏻

    तेव्हा तेथे एक मयुर 🦚 आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय🌊 आहे.
    चला मी आपणास दाखवतो..,

    पण मार्गात मी उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल... त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयात जवळ पोहचाल...

    (आपणास माहिती आहे की मयूरचे पंख, हॆ एक विशेष काळी व एक विशेष ऋतु मध्ये तुटून पडतात.. पण मोराच्या इच्छे विरूद्ध पंख निघत असतील तर त्याचा मृत्यु होतो... आणि तेच झाले. त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला तेव्हा जलाशय जवळ पोहच्यानंतर मोर 🦚 म्हणाला, ' मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभुची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले... आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही..'

    तेव्हा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की, "माझ्यासाठी जे मयूर पंख इच्छे विरूद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडिन, माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन.."
    त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूर पंख धारण करुन वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले...

    *तात्पर्य..-*
    हे आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत...
    न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे...
    आपण तर अनेक ऋणानुबंधानात अडकलेलो आहोत... ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील...

    अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे...कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहिती नाही आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते...

    *तुमचे उत्तर* ➡️

    समर्थ रामदास स्वामी म्हणतात-
    ⚜️ *मना त्वाची रे पूर्वसंचित केले..*
    *तयासारिखे भोगणे प्राप्त झाले..*⚜️

    _पूर्वीच्या ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुध्दा अंगावर बसत नाही..._
    आणि _कुठलेही नाते ऋणानुबंधाशिवाय जुळत नाही.._

    त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना आपल्याकडून त्रास दिला गेला होता ते आपल्या या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, पती, पत्नी, शेजारी कुठल्याही रुपात आपापले ऋण वसूल करतात..
    आणि
    _ज्यांना आपण मदत केली, तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रुपात येवून आपली परतफेड करतात आणि आपल्याला सुखी ठेवता...!_

    _त्यामुळे मी सरळमार्गी आहे.. मी कोणालाही त्रास दिला नाही, आतापर्यंत वाईट कर्म केले नाही, तरीही माझ्या बाबतीत असे का होते..😂 🤔😐 याची कधीच खंत करु नका, ह्या जन्मी चांगले कर्म करत रहा..._🙏🙂

    ReplyDelete
  34. *डोळे बंद केले म्हणून*.........
    *संकट जात नाही .*
    *आणि*
    *संकट आल्या शिवाय ,..*
    *डोळे उघडत नाहीत.*

    *राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,..........*
    *तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....*

    Mahendra bharat.

    ReplyDelete
  35. .... *भाकरीची किंमत* ....

    ©️ डॉ संजय सावंत

    काल सहज फेसबुक चाळत असताना या चुलीवरच्या खरपुस भाकरी चे फोटो बघून मला दहा वर्षांपूर्वीची गमतीशीर घटना आठवली,

    संध्याकाळची वेळ होती, मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोड ने जात होतो, हिंगण्या च्या स्टॉप च्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडी मुळे गाडी थांबवावी लागली, इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पाला कडे गेली ( पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी ), तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या झोपडीची मालकीण भाकरी भाजत होती, नवरा शेजारच्या बाजेवर जुन्या वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद वाचत बसला होता,
    त्या बाजेखाली त्याचा छोटा मुलगा एका तुटलेल्या खेळण्या बरोबर खेळण्यात दंग झाला होता, वाहतूक अजून काही सुरळीत होत नव्हती.

    माझा मित्र,जो एका मोठ्या कंपनीचा मालक होता,अगदी टक लावून त्या टम्म फुगणाऱ्या बाजरीच्या भाकरीकडे बघत होता, एव्हाना त्या भाकरीचा खमंग दरवळ आमच्या कारच्या खिडकीतून आत येत होता.

    माझ्या मित्राने कधीतरी लहानपणी आपल्या खेड्यातील मित्राकडे अशी खरपूस भाकरी खाल्ली होती व त्या भाकरीची चव तो अजूनही विसरला नव्हता, त्या नंतर मात्र त्याला परत तशी भाकरी खायला मिळाली नव्हती.
    अचानक तो मित्र म्हणाला अरे संजू आपण जर पैसे दिले तर ती बाई त्या भाकरी आपल्याला विकत देईल का?
    मी त्याला म्हटलं अरे काहीतरीच काय वेड्यासारखं बोलतोयस,तिची झोपडी म्हणजे काय हॉटेल आहे का आणि आपण अशी कशी भाकरी मागायची तिला?

    क्षणभर त्याने विचार केला व गाडीचा दरवाजा उघडत मला म्हणाला चल उतर खाली, मीही त्याच्या मागोमाग उतरलो.

    झोपडी समोर उभं राहत त्याने त्या बाजेवर बसलेल्या त्या बाईच्या नवऱ्याला नमस्कार केला, क्षणभर तो गोंधळून गेला पण लगेच म्हणाला साहेब काही काम होत का ? सरळ विषयाला हात घालत माझा मित्र म्हणाला.

    मला तुमच्या या चुलीवरच्या भाकरी खायच्या आहेत तुम्ही मला त्या विकत द्याल का ?
    ती दोघ नवराबायको आम्हा दोघांच्या तोंडाकडे बघतच राहिली,काय उत्तर द्यावं तेही त्यांना सुचेना, "काय साहेब गरीबांची चेष्टा करता"एवढंच तो म्हणाला.

    अरे बाबा मी सिरियासलीच बोलतोय, अशा भाकरी आमच्या घरात कुणाला बनविता येत नाहीत व घरात चुलही नाही,लहानपणी एकदा मी अशी भाकरी खाल्ली होती व आता यांना भाकरी करताना बघून मला त्या चवीची आठवण झाली, आता त्या नवरा बायकोला पटलं की खरचच यांना भाकरी हव्या आहेत, बाजेवरून गडबडीत उठत तो म्हणाला बसा दोघे या बाजेवर.

    ( बोलताना समजलं की गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे हे शेतकरी कुटुंब गुर ढोर,पडीक शेत म्हातारा, म्हातारीवर सोपवून रोजी रोटी साठी शहरात आले होते )

    आमचं बोलणं चालू असतानाच तो बायकोला म्हणाला "सुंदे साहेबाना दे त्या चार भाकरी,वाचत असलेला जुना पेपर त्याने बायकोच्या हातात दिला,तिने छान पैकी त्याच्यावर त्या ताज्या खमंग भाकरीची चवड ठेवली वर अजून तव्यातील चौथी गरमागरम भाकरीही त्याच्यावर ठेवली. मस्तपैकी मिरचीच्या खरड्याचा गोळा वर ठेवला व ते पार्सल मित्राच्या हातात दिलं

    मोठा खजिना मिळाल्याचा भाव मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होता, त्याने आभार मानत खिशात हात घातला व पाचशेची नोट तिच्या नवऱ्याच्या हातात ठेवली.

    'आवो सायेब हे काय करता,भाकरी कधी कोण इकत का?"

    बायकोही त्याला दुजोरा देत म्हणाली "सायेब भाकरीच पैस घेतले तर नरकात बी जागा मिळणार नाय आमाला"

    आम्ही दोघ त्यांचं बोलणं ऐकून दिढमूढ झालो मित्रालाही काय करावं सुचेना

    अचानक त्याने माझ्या हातात पार्सल देत गाडीचा दरवाजा उघडला व घरी मुलांसाठी घेतलेल्या खाऊची भलीमोठी कॅरीबॅग काढली व पुन्हा झोपडीत शिरत ती पिशवी त्यांच्या हातात देत म्हणाला तुमच्या भाकरीची बरोबरी या खाउशी होणार नाही पण तरीही तुमच्या बाळासाठी ठेवा हे.

    मी गाडी स्टार्ट केली, मित्र शेजारी बसून त्या गरमागरम भाकरीचा आस्वाद घेत होता, एक अख्खी भाकरी हडप करून राहिलेल्या भाकरी पुन्हा कागदात बांधत म्हणाला,आता या राहिलेल्या उद्या खाणार.

    गाडी चालवताना एकच विचार मनात रुंजी घालत होता.

    गरिबीतही किती औदार्य असत या लोकांमध्ये.
    *भाकरी ही विकायची वस्तू नाही* हे तत्वज्ञान त्यांना कुठल्या शाळा कॉलेजात जाऊन शिकावं लागलं नाही, आणि हो अख्या जगाला भाकरी खाऊ घालणारा हा पोशिंदा तुमच्या चार भाकरीचे पैसे घेईल का?

    दुसरीकडे आपण बघतो एखाद्या मोठ्या हॉटेल मध्ये आपण जेवायला जातो तेंव्हा जर एखाद्या छोट्या बाळासाठी अर्धी वाटी दूध मागविले तरी त्याच दहापट बिल लावलं जात.

    माझं शेजारी लक्ष गेलं, मित्र तृप्तीचा ढेकर देऊन घोरत होता, अगदी ब्रम्हानंदी टाळी लागली होती त्याची , त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर.

    *सुख म्हणजे नक्की काय असत*
    याची प्रचिती आली.

    ReplyDelete
  36. *Hats off to Sir Ratan Tata...*

    We are really proud of you Sir....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    What a great personality...🙏🏻


    Cyrus Poonawalla had made an offer to the Bombay Parsi Panchayat to reserve over 60,000 doses of Covishield for the Parsi Community in India by (only half a day's production for SII actually).

    *It was politely declined as Mr. Ratan Tata says, we are Indian first, Parsis after. We will wait our turn in line.*

    *Jai Hind...🇮🇳🇮🇳🇮🇳*

    ReplyDelete
  37. *कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?*

    *गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात.*

    *वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।*
    *याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.*

    *श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्‍या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.*
    *🌹स्वामीज्ञानामृत🌹*

    ReplyDelete
  38. *फ्यूज्ड बल्ब संकल्पना*

    एक वरिष्ठ कार्यकारी सेवानिवृत्त झाले आणि ते त्यांच्या शासकीय अधिकृत क्वार्टरमधून ठाण्यातील एका उच्चभ्रू वस्तीतील एका हाऊसिंग सोसायटीत शिफ्ट झाले जिथे त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता.
    ते स्वत: ला मोठा समजत असे आणि कुणाशीही कधी बोलत नसे. दररोज संध्याकाळी सोसायटी पार्कमध्ये फिरतानाही ते इतरांकडे दुर्लक्ष करीत उलट त्यांचे कडे तिरस्काराने पहात असे.
    एके दिवशी, असे झाले की त्याच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीने त्याच्याशी संभाषण सुरू केले आणि नंतर ते एकमेकाना भेटतच राहिले. प्रत्येक संभाषण मुख्यत: निवृत्त कार्यकारी अधिकारी आपल्या पाळीव प्राण्यांच्या विषयावर, असणाऱ्या अधिकारा बद्दल बोलत. ते सर्वाँना एकेरी नावाने सबोधित तसेच सतत सांगत असे की “माझ्या सेवानिवृत्तीपूर्वी कार्यरत असलेल्या मोठ्या पदाची आणि उच्च पदाची, रुबाबाची कल्पना या लोकांपैकी कोणी करूही शकत नाही; मला सेवानिवृत्ती मुळे शासकीय निवास स्थान सोडावे लागले आणि मी येथे रहाण्यास आलो" वगैरे वगैरे. तेथे येत असलेल्या इतर वयस्कर व्यक्ती त्यांचं बोलणे शांतपणे ऐकत असत....
    ब-याच दिवसांनी, जेव्हा त्या सेवानिवृत्त कार्यकारी इसमाने इतरांबद्दल चौकशी केली तेव्हा त्या वृद्ध श्रोत्याने तोंड उघडले आणि म्हणाले, “सेवानिवृत्ती नंतर आपण सर्व जण फ्युज उडालेल्या बल्बसारखे आहोत. बल्बचे वँटेज काय होते किंवा ते किती प्रकाशमान होते किंवा ते किती चमकत होते हे दिवे गेल्यानंतर म्हणजे निकामी झाल्यानंतर ते फक्त दिवेच राहतात. तसेच अधिकारी किंवा
    कर्मचारी म्हणा सेवानिवृत्त झाल्या नंतर किंवा सेवा निवृत्ती घेतल्यावर ते फक्त माणुस म्हणुनच रहातात त्यांच्याकडे पहाताना काहीच फरक दिसत नाही. ते पुढे म्हणाले
    की, “मी गेली ५ वर्षे या सोसायटीत रहात आहे पण मी येथे येण्या पूर्वी दोन वेळा संसद सदस्य होतो हे कोणालाही सांगितले नाही. तसेच तुमच्या उजवीकडे बसलेले गृहस्थ वर्माजी हे भारतीय रेल्वेमध्ये महाव्यवस्थापक पदावरुन निवृत्त झालेले आहेत. तसेच पलिकडे बसलेले सिंह साहेब जे सेवानिवृत्ती पूर्वी सैन्यात मेजर जनरल होते. तसेव निव्वळ पांढ-या पोशाखात भिंतीवर बसलेली ती व्यक्ती मेहरा जी सेवानिवृत्तीपूर्वी इस्रोचे प्रमुख होते ते त्यानी कोणालाही सांगितले नाही, मलासुद्धा नाही. परंतु मला ते माहित आहे "
    “हे सर्व फ्यूज्ड बल्ब आता एकसारखेच आहेत - त्याचे व्होल्टेज जे काही होते - 20, 40, 60, 100 वॅट्स - त्यांच्यात आता काही फरक दिसत नाही ते एकसारखे फ्युजड बल्ब आहेत. एलईडी, सीएफएल, हलोजन, इनकॅन्डेसेंट, फ्लोरोसेंट किंवा सजावटीच्या वस्तू तयार होण्यापूर्वी ते कोणत्या प्रकारचे बल्ब होते ते महत्त्वाचे नाही ते आता फक्त एक सारखे दिसणारे बल्ब आहेत आणि तो नियम माझ्या मित्रा तुम्हाला ही लागू पडतो दिवशी तुम्ही हे समजून घ्याल त्या दिवशी या गृहनिर्माण संस्थेत तुम्हाला शांती मिळेल. ”

    *"उगवणारा सूर्य तसेच मावळणारा सूर्य हे दोन्ही सुंदर आणि मोहक दिसतात परंतु प्रत्यक्षात, उगवत्या सूर्याला अधिक महत्त्व आणि पूजा मिळते आणि त्याची उपासनाही केली जाते, तर मावळत्या सूर्याला तितका आदर मिळत नाही परंतु त्याच मावळण ही विलोभनीय असतं तस आपल मावळण ही विलोभनीय व्हावं असं आपण वागल पाहिजे, अस काही तरी केलं पाहिजे की या जीवनाला काही अर्थ असेल आणि तेच आपण घेऊन जाणार आहोत”*.
    आपले पदनाम, शीर्षक आणि शक्ती कायम नाही.जेव्हा आपण ते शेवटच्या एका दिवसात हरतो तेव्हा आपण पूर्वी काय होतो हि भावना ठेवल्या मुळे आपल्या जीवनात गुंतागुंत होते
    *लक्षात ठेवा बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि मोहरा पुन्हा एकाच बॉक्समध्ये परत जातात .... !!*

    ReplyDelete
  39. *फ्यूज्ड बल्ब संकल्पना*

    एक वरिष्ठ कार्यकारी सेवानिवृत्त झाले आणि ते त्यांच्या शासकीय अधिकृत क्वार्टरमधून ठाण्यातील एका उच्चभ्रू वस्तीतील एका हाऊसिंग सोसायटीत शिफ्ट झाले जिथे त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता.
    ते स्वत: ला मोठा समजत असे आणि कुणाशीही कधी बोलत नसे. दररोज संध्याकाळी सोसायटी पार्कमध्ये फिरतानाही ते इतरांकडे दुर्लक्ष करीत उलट त्यांचे कडे तिरस्काराने पहात असे.
    एके दिवशी, असे झाले की त्याच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीने त्याच्याशी संभाषण सुरू केले आणि नंतर ते एकमेकाना भेटतच राहिले. प्रत्येक संभाषण मुख्यत: निवृत्त कार्यकारी अधिकारी आपल्या पाळीव प्राण्यांच्या विषयावर, असणाऱ्या अधिकारा बद्दल बोलत. ते सर्वाँना एकेरी नावाने सबोधित तसेच सतत सांगत असे की “माझ्या सेवानिवृत्तीपूर्वी कार्यरत असलेल्या मोठ्या पदाची आणि उच्च पदाची, रुबाबाची कल्पना या लोकांपैकी कोणी करूही शकत नाही; मला सेवानिवृत्ती मुळे शासकीय निवास स्थान सोडावे लागले आणि मी येथे रहाण्यास आलो" वगैरे वगैरे. तेथे येत असलेल्या इतर वयस्कर व्यक्ती त्यांचं बोलणे शांतपणे ऐकत असत....
    ब-याच दिवसांनी, जेव्हा त्या सेवानिवृत्त कार्यकारी इसमाने इतरांबद्दल चौकशी केली तेव्हा त्या वृद्ध श्रोत्याने तोंड उघडले आणि म्हणाले, “सेवानिवृत्ती नंतर आपण सर्व जण फ्युज उडालेल्या बल्बसारखे आहोत. बल्बचे वँटेज काय होते किंवा ते किती प्रकाशमान होते किंवा ते किती चमकत होते हे दिवे गेल्यानंतर म्हणजे निकामी झाल्यानंतर ते फक्त दिवेच राहतात. तसेच अधिकारी किंवा
    कर्मचारी म्हणा सेवानिवृत्त झाल्या नंतर किंवा सेवा निवृत्ती घेतल्यावर ते फक्त माणुस म्हणुनच रहातात त्यांच्याकडे पहाताना काहीच फरक दिसत नाही. ते पुढे म्हणाले
    की, “मी गेली ५ वर्षे या सोसायटीत रहात आहे पण मी येथे येण्या पूर्वी दोन वेळा संसद सदस्य होतो हे कोणालाही सांगितले नाही. तसेच तुमच्या उजवीकडे बसलेले गृहस्थ वर्माजी हे भारतीय रेल्वेमध्ये महाव्यवस्थापक पदावरुन निवृत्त झालेले आहेत. तसेच पलिकडे बसलेले सिंह साहेब जे सेवानिवृत्ती पूर्वी सैन्यात मेजर जनरल होते. तसेव निव्वळ पांढ-या पोशाखात भिंतीवर बसलेली ती व्यक्ती मेहरा जी सेवानिवृत्तीपूर्वी इस्रोचे प्रमुख होते ते त्यानी कोणालाही सांगितले नाही, मलासुद्धा नाही. परंतु मला ते माहित आहे "
    “हे सर्व फ्यूज्ड बल्ब आता एकसारखेच आहेत - त्याचे व्होल्टेज जे काही होते - 20, 40, 60, 100 वॅट्स - त्यांच्यात आता काही फरक दिसत नाही ते एकसारखे फ्युजड बल्ब आहेत. एलईडी, सीएफएल, हलोजन, इनकॅन्डेसेंट, फ्लोरोसेंट किंवा सजावटीच्या वस्तू तयार होण्यापूर्वी ते कोणत्या प्रकारचे बल्ब होते ते महत्त्वाचे नाही ते आता फक्त एक सारखे दिसणारे बल्ब आहेत आणि तो नियम माझ्या मित्रा तुम्हाला ही लागू पडतो दिवशी तुम्ही हे समजून घ्याल त्या दिवशी या गृहनिर्माण संस्थेत तुम्हाला शांती मिळेल. ”

    *"उगवणारा सूर्य तसेच मावळणारा सूर्य हे दोन्ही सुंदर आणि मोहक दिसतात परंतु प्रत्यक्षात, उगवत्या सूर्याला अधिक महत्त्व आणि पूजा मिळते आणि त्याची उपासनाही केली जाते, तर मावळत्या सूर्याला तितका आदर मिळत नाही परंतु त्याच मावळण ही विलोभनीय असतं तस आपल मावळण ही विलोभनीय व्हावं असं आपण वागल पाहिजे, अस काही तरी केलं पाहिजे की या जीवनाला काही अर्थ असेल आणि तेच आपण घेऊन जाणार आहोत”*.
    आपले पदनाम, शीर्षक आणि शक्ती कायम नाही.जेव्हा आपण ते शेवटच्या एका दिवसात हरतो तेव्हा आपण पूर्वी काय होतो हि भावना ठेवल्या मुळे आपल्या जीवनात गुंतागुंत होते
    *लक्षात ठेवा बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि मोहरा पुन्हा एकाच बॉक्समध्ये परत जातात .... !!*

    ReplyDelete
  40. गंभीर बनू नका
    फार गंभीर बनून जगू नका.हे विश्व
    करोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि
    गेले.कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका.मी अमूक ,मी तमूक असा अंहकार बाळगू नका.सर्वांशी प्रेमाणे रहा.धर्म, जात,तत्व , या गोष्टी माणसाने निर्माण केल्या त्यामध्ये अडकून पडू नका.स्वतः चा भरवसा नसतांना इतरांना
    संपवण्याची भाषा बोलू नका.इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका.त्यांचे जीवन ते जगले तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या.आता काळ
    बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे
    ओळखा उगीच फालतु गोष्टीत नाक खुपसू नका.
    हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना ,शुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका.जीवन गंमतीने जगा.जरा मोकळेपणाने
    हसा.इतरांनाही आनंदी करा.लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करु नका.लहान
    सहान गोष्टींचा आनंद घ्या.सतत गंभीर बनू नका. इतरांशी मोकळेपणाने बोला.त्यामध्ये
    कमीपणा मानू नका.तुम्ही स्वतः ला काहीही
    समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात.
    कुणाचाही द्वेष करु नका.सूडबुद्धीने वागू नका.आपल्या अवतीभोवतीचे जग बघा.किती गंमत आहे चोहीकडे. मुंग्याची रांग
    बघा.पाखरांचे थवे बघा.बघा कावळ्याची स्वच्छता. खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणाऱ्या लाटा
    तुम्हाला खुणावत आहेत. जा उंच डोंगरावर
    किती प्रेमाणे तो डोंगर खांद्यावर खेळवतो.विचारा त्या कोकीळेला ,इतकी सुंदर कशी गातेस?
    विविध रंगाची फूले बघा.आयुष्यात विविध रंग
    भरा.एकसारखे जीवन जगू नका.नवी ठिकाणे
    नवी माणसे यांच्याशी मैत्री करा.प्राण्यांशी संपर्क ठेवा,त्यांचे जगणे बघा.कटकटी कमी
    करा.अधिक आनंदी जगा.आनंदाने जगण्यासाठी सर्वांना मनमोकळ्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  41. _*म्हातारपण काय आहे?


    _समर्थांनी दासबोधात फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला हे आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे संबध कींवा बांधला गेलेला. तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणंघेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाविषयी ऋण फीटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं एकमेका विषयी काहीतरी देणंघेणं असल्या मुळे एकमेकांना मदत करुन ऋण फेडता._

    म्हातारपण फार चमत्कारिक आहे. तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहीला तर अवघड आहे. नामस्मरण कींवा काही साधन जर तुम्ही तारुण्या पासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच/त्या साधनाचीच आठवण राहील.

    _*म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे. शरीरातील जीवन शक्ती कमी होते. बसलेले उठवत नाही. उठलेले झोपवत नाही. अंगातली कर्मशक्ती क्षीण होते. बरोबरचे लोक मरण पावतात. तेव्हा माणूस विचलित होतो.*_

    म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे. कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं. तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे.

    म्हणून भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा. त्याला डायिंग मास्टर म्हणतात.
    त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं. परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही.

    तसे माणसचे वय एकदा पंन्नास पंच्चावन्न च्या पुढे गेलं की संपलं. या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही. आणि म्हणून लहानपणा पासूनच कींवा तारुण्यात च साधनेची आवड पाहीजे नाहीतर कठीण आहे. _माझ्या मते तारुण्याचे कींवा समजायला लागलेल्या वया पासूनच्या कर्माचं रीझलटंन्ट म्हणजे म्हातरपण आहे._

    कारण जर तुम्ही नीट वागला, चांगल्या कामाची सवय कींवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं. जास्त कष्ट पडत नाहीत. म्हणून जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात. आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर कींवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही पण खरं तसं नाहीये.

    याचं उत्तम.



    मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही. भगवदगीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत रहा कींवा, तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात रहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय. आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा कींवा समाज जागृती. ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावा नुसार ठरवावे.

    निंबाळ सांप्रदायाचे हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही. तेव्हा ते म्हणाले की मी येवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांच बर होत असणारच. या माझ्या साधनेने कुठे वा कुठे तरी फायदा होत असणारच. तो कुणाला व कुठे हे मात्र मी सांगू शकत नाही. पण समाजाचं भलं होत असलंच पाहीजे.

    _कारण माऊलीने म्हणल्या प्रमाणे_
    _खळांची व्यंकटी सांडो, "सत्कर्मे रती वाढो"_
    असं म्हणलं आहे.

    विचार करा माऊली म्हणतात की माझ्या प्रार्थनेनं जगातलं दुःख कमी होऊ देत हे खरं मागणं आहे. आणि म्हातारा जर साधनी असेल तर जिंकलं असं म्हणायला हरकत नाही.

    ज्याचा अंतकाळ नामात झाला त्याने जिंकलं. असं महाराज म्हणायचे.



    संदर्भ - प. पू. बेलसरे निरुपणे आणि ग्रंथभांडार.

    ReplyDelete
  42. १०८ मण्यांची माळा घेऊन जप करताना नेहमी ध्यान भटकते पण; नोटा मोजताना आमचे ध्यान एकाच जागेवर कसे केंद्रीत होते हा विचार करण्याचा विषय आहे...

    ReplyDelete
  43. *चांगलं द्या, चांगलंच मिळेल*

    एकदा श्रीकृष्ण व अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णला बोलतो मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे, त्या साठी तू माझी मदत कर. कृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकाच धोशा लावतो की मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.
    कृष्ण म्हणतो ठिक आहे मी तुला एक संधी देतो पण माझी पण एक अट आहे मी तुला जी संधी देईन तीच संधी कर्णाला सुद्धा देईन अणि ह्या परीक्षेत तू कर्णा पेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन कृष्णाची ही अट मान्य करतो.
    कृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो ,आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
    लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...
    मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
    लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
    पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.
    अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.
    लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.
    आता अर्जून अगदी दमून गेला होता.पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
    शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!आता यापुढे मी काम करू शकत नाही.
    मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......
    या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......
    लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की.....
    या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे.
    एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.
    अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही.....या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला.....
    अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास.जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!
    कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
    आपले कुणी कौतुक करतंय.....गुणगान गातंय......हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
    व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
    देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....
    शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....
    म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.
    कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे............. *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार.कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगल द्या पदरी चांगलंच मिळेल.*
    "काय चुकलं" हे शोधायला हवं,
    पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो......
    🌹🙏।। श्रीगुरुदेवदत्त ।।🙏🌹rahul Tawade

    ReplyDelete
  44. *मास्तरच्या लेखणीतून एक दुःखद सत्य :😢👍*

    *विद्यालयाच्या जागेपायी, कुणीच इथं भांडलं नाही*
    *अन्..देवालयाच्या जागेसाठी, रक्त इथं कमी पडलं नाही..*

    *माझाच देव मोठा म्हणण्यात, रक्ताच्या नद्या वाहील्या* *ज्ञानगंगा कोरडी पडत, शाळा ओसाड झाल्या..*

    *शाळा अजुनही तशीच, पडक्या, तुटक्या भिंतीची..*
    *गरीब माझ्या देशामधी, उभी मंदिरं सोन्याची...*
    *शाळे मधली दानपेटी, भरलेली कधी पाहिली नाही*
    *अन् मंदिराची दानपेटी, रिकामी कधी राहिली नाही...*

    *शाळेतला पालक मेळावा, पालकांवाचून राहून गेला*
    *देवालयात चेंगराचेंगरीत, माणुस मात्र तुडवून मेला...*

    *विद्येचं ज्ञान देऊन*
    *गुरूजी गरीबच राहीला*
    *अन्'अंधभक्तांचं’ दान घेऊन, पुजारी धनवान झाला...*

    *खरंतर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही*
    *अन् धर्माच्या नावाशिवाय देशात पानही हालल नाही...*
    *✍मास्तर...*

    🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  45. स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,...
    तुम्ही निघुन गेलात तर तिथे तुमची कायमच आठवण काढतील,आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील 🚩🚩🚩 🚩🚩🚩

    ReplyDelete
  46. 🔹
    There was
    a romantic poet :

    अभी ना जाओ
    छोड़ कर कि
    दिल अभी
    भरा नहीं

    🔸
    There was
    a philosophical poet :

    मै
    पल
    दो पल का
    शायर हूँ

    🔹
    There was
    a regretful poet:

    कभी कभी
    मेरे दिल में
    खयाल आता है

    🔸
    There was
    a poet who was
    a committed lover:

    मेरे दिल में
    आज क्या है
    तू कहें तों
    मैं बता दूँ

    🔹
    There was
    a poet content with
    his life:

    मांग के
    साथ
    तुम्हारा

    🔸
    There was a poet
    who compromised
    his love for his lover :

    चलो
    इक बार
    फिर से
    अजनबी
    बन जाए
    हम दोनों

    🔹
    There was
    a downcast poet :

    जाने वो
    कैसे लोग थे
    जिनके
    प्यार को
    प्यार मिला

    🔸
    There was
    a carefree poet :

    मैं
    जिंदगी का
    साथ
    निभाता चला

    🔹
    There was a
    non-materialistic poet :

    ये दुनिया
    अगर
    मिल भी जाए
    तो क्या है

    🔸
    There was
    a patriotic poet :

    ये
    देश है
    वीर
    जवानों का

    🔹
    There was
    revolutionary poet :

    जिन्हें
    नाज़ है
    हिंद पर
    वो
    कहाँ है

    🔸
    There was
    pessimistic poet :

    तंग
    आ चुके है
    कशमकश-ए-जिंदगी से
    हम

    🔹
    There was
    a peace-loving
    humanitarian poet :

    अल्ला
    तेरो नाम
    ईश्वर
    तेरो नाम

    🔸
    There was
    a secular poet :

    तू
    हिंदू
    बनेगा
    ना
    मुसलमान
    बनेगा

    🔹
    There was
    a flirting poet :

    ए मेरी
    जोहराजबी
    तुझे
    मालूम नहीं

    🔸
    There was
    a reminiscing poet :

    जिंदगी भर
    ना
    भूलेगी
    ये
    बरसात की
    रात

    All these Poets had
    ÖNE name :

    || Saahir Ludhianvi ||
    __ 94th Birthday __Sandya Athale

    ReplyDelete
  47. 🐾💐🐾 🌸💐🌸 🐾💐🐾
    *_💞🙏🏻!!शुभ प्रभात!!🙏🏻_*💞

    *_धाडसी माणुस भीत नाही,_*
    *_आणि भिणारा माणूस धाडस करत नाही._*
    *_जगात धाडस केल्याशिवाय_*
    *_कोणालाच यश मिळत नाही._*


    💐🌹💐

    ReplyDelete
  48. *रिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा कसा उपयोग होवू शकतो हे आजच्या लेखात सांगितले आहे, नक्की वाचा मित्रानो , आर्थिक साक्षर व्हा*🙏

    _*रिव्हर्स मोर्गेज कर्ज म्हणजे काय*?_👈

    *रिव्हर्स मॉर्गेज’ हा गृहकर्जाच्या अगदी उलट प्रकार आहे. गृहकर्जामध्ये आपण कर्ज काढून घर घेतो, तर ‘रिव्हर्स मॉर्गेज’मध्ये मात्र स्वत:च्या मालकीचं राहतं घर बॅंकेकडं मॉर्गेज म्हणजे तारण ठेवून कर्ज घेता येतं. विशेषतः जेव्हा ज्येष्ठ नागरिकांकडची उत्पन्नाची साधनं बंद होतात आणि इतर काही पर्याय राहत नाही, तेव्हा अशा वेळी ते या पर्यायाचा वापर करून स्वतःचं बाकी आयुष्य स्वाभिमानानं जगू शकतात*👈.
    वेगवेगळ्या बॅंकांकडं चौकशी करून आपल्या गरजेनुसार योग्य अशी योजना निवडता येते. असं कर्ज एकरकमी अथवा दरमहा हप्त्यानं घेता येतं. *विशेष म्हणजे हे कर्ज फेडण्याची जबाबदारी कर्जदारावर नसते.*👈☺ त्यामुळं ती मोठी चिंता दूर होते. हे ‘रिव्हर्स मॉर्गेज’ नक्की कसं घ्यायचं, त्यासाठीचे नियम काय, कोणती पात्रता लागते आदी गोष्टींवर एक नजर टाकू.

    ‘रिव्हर्स मॉर्गेज’मध्ये ‘मॉर्गेज’ ठेवलं जात असलेलं घर अर्जदाराच्या स्वत:च्या मालकीचं असणं आवश्‍यक असतं. त्याचबरोबर, अर्जदार त्या घरात राहत असणंही आवश्‍यक असतं. असं कर्ज स्वत:च्या मालकीच्या; परंतु भाड्यानं दिलेल्या घरावर अथवा दुकान किवा अन्य व्यापारी स्वरूपाच्या जागेवर मिळू शकत नाही. *थोडक्‍यात फक्त स्वत:च्या मालकीच्या आणि तेही आपण त्यात राहत असल्यासच अशा प्रकारचं कर्ज मिळू शकतं. अर्जदाराचं वय साठ किंवा त्याहून अधिक असावं लागतं. थोडक्‍यात, ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत संपले आहेत आणि ते मिळवण्याची शक्‍यता नाही, अशा व्यक्तींचाच यासाठी विचार केला जातो. या घरावर अन्य कोणताही बोजा असता कामा नये, हेही महत्त्वाचं. त्या घराच्या बाजारभावाच्या साठ टक्के इतकी रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते*. एकरकमी कर्ज हवं असल्यास पन्नास टक्के इतकंच मिळू शकतं. *कर्जाची मुदत जास्तीत जास्त १५ वर्षं इतकी असते.* नियमित मिळणाऱ्या हप्त्याच्या (मासिक/तिमाही) कर्जास जास्त मागणी दिसून येते. दर पाच वर्षांनंतर घराच्या वाढलेल्या बाजारभावानुसार, दरमहा मिळणारा कर्जाचा हप्ता गरज असल्यास वाढवला जाऊ शकतो. दरमहा मिळणारी रक्कम ही कर्ज स्वरूपाची असल्यामुळं यावर प्राप्तिकर लागू होत नाही. *विशेष म्हणजे कर्जाची मुदत संपली, तरी हयात असेपर्यंत कर्जदार या घरात राहू शकतो. इतकंच नव्हे, तर कर्जदाराच्या मृत्यूनंतर पती-पत्नीपैकी हयात असलेली व्यक्ती तिच्या हयातभर या घरात राहू शकते.

    *कर्जदार पती/पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर बॅंक घर विकून कर्जवसुली करू शकते, अथवा स्वत:कडं ताबा घेऊ शकते. मात्र, असं करताना मृताचा कायदेशीर वारस जर कर्जाची रक्कम व्याजासह एकरकमी भरण्यास तयार असेल, तर रक्कम वसूल करून घराचा ताबा कायदेशीर वारसास दिला जातो. मात्र, वारसानं याबाबत काहीच प्रतिसाद दिला नाही, तर घराची विक्री करून बॅंक कर्जवसुली करते*. असं करताना विक्रीची रक्कम कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त असेल, तर त्यावरचा कॅपिटल गेन बॅंकेस भरावा लागतो. या उलट जर घराची विक्री रक्कम कर्जापेक्षा कमी असेल, तर होणारा तोटा बॅंकेलाच सहन करावा लागतो, वारसाकडून वसुली करता येत नाही.
    *जे मुले आपल्या आईवडिलांना त्यांच्या वृद्धपकाळात अजिबात न बघता त्यांच्या मृत्यूपश्चात केवळ हिस्स्यासाठी नंतर येवून आहे ते घर विक्री करून वाटणी साठी येतात त्यांच्यासाठी हि मोठी चपराक आहे*
    बहुतेक सर्व व्यापारी बॅंका असं कर्ज देऊ करतात. या कर्जाचा व्याजदर बॅंकेनुसार कमी-अधिक असू शकतो. *या सुविधेमुळं ज्येष्ठ नागरिकास निश्‍चितच एक दिलासा मिळाला आहे. आता स्वत:च्या मालकीचं राहतं घर असणाऱ्या जेष्ठ नागरिकास हयातभर स्वत:च्या घराचा उपभोग घेऊन रिव्हर्स मॉर्गेज सुविधेचा वापर करून उतारवयातली आपली आर्थिक समस्या सहज सोडवता येईल आणि स्वाभिमानानं जीवन जगता येईल. थोडक्‍यात, आपलं राहतं घरच आपला आधारवड होऊ शकतो.* याचा उपयोग जसा ज्येष्ठांना आहे, तसा तो आजच्या तरुणांना त्यांच्या उतारवयात होऊ शकणार असल्यानं स्वत:च्या मालकीचं घर शक्‍य तितक्‍या लवकर घेणं हे रिटायरमेंट प्लॅनिंगच्या दृष्टीनं आवश्‍यक आहे.
    🌹🌹🌹

    एक निवृत्त आधिकारी, बँक ऑफ इंडिया, मुंबई.

    ReplyDelete
  49. 🟧🟩🟦🟪🟨🟥🟧🟨🟪
    🟨🟪🟩
    🟥🟩 अस्सलामु अलैकुम

    मराठी का छोटा सा लेख कौन लिखा है , पता नही है , मगर मुझे बहोत पसंद आया , शायद आपको भी अच्छा लगे! इस लिये आपकी खिदमत मे पेश कर रहा हूं

    👌👌👌👌👌👌👌👌👌

    🟡 खरच मुली '' परी " असतात

    एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले,
    "आपल्याला काय होईल,
    काय अपेक्षा आहे तुमची,
    मुलगा की मुलगी
    तुम्हाला काय वाटतं ?"

    त्यावर पती म्हणाला
    "जर आपल्याला मुलगा झाला तर,
    मी त्याचा अभ्यास घेईन,
    त्याला गणितं शिकवीन,
    त्याच्याबरोबर मी मैदानावर
    खेळायला, पळायला पण जाईन,
    त्याला मासे पकडायला,
    पोहायला शिकविन अशा
    अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन"

    हसत हसत बायकोने
    यावर प्रतिप्रश्न केला
    *"आणि मुलगी झाली तर?"*

    यावर पतीने खूप छान उत्तर दिले,
    *"जर आपल्याला मुलगी झाली*
    तर मला तिला
    *काही शिकवावेच लागणार नाही"*

    पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले
    *"का असे का?"*

    पती म्हणाला
    *"मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल.*
    *मी कसे आणि कोणते कपडे घालावेत,*
    *मी काय खायचं, काय नाही खायचं,*
    *कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे,*
    *आणि काय नाही बोलायचं,*
    *हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल.*
    *थोडक्यात जणू ती माझी*
    *"दुसरी आई"*
    *होऊन माझी काळजी घेईल.*

    मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन.

    एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तो ही आनंदाने समजून घेईल."

    पती पुढे म्हणाला
    मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे.
    माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल."

    यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले
    "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का,
    की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल,
    आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही "

    यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला,
    "अगं तसं नव्हे गं, कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल,
    पण त्याला हे सगळं शिकावं लागेल,
    मुलींचं तसं नाही,
    मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात.
    एक वडील म्हणून तिला माझा,
    आणि मला तिचा नेहमीच
    अभिमान वाटेल"

    निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली
    *"पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे?"*

    यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणला
    "हो तू म्हणतीयेस ते खरंय,
    ती आपल्या सोबत नसेल ,
    पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही कारण ती आपल्या सोबत नसली तरी,
    आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू,
    *"तिच्या हृदयात, तिच्या मनात, कायमचे!!*
    अगदी तिच्या शेवटच्या श्वासा पर्यंत.
    कारण
    *मुली ह्या परी सारख्या असतात,*
    *त्या जन्मभरासाठी, आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !!!"*

    *खरोखर मुली ह्या,*
    *परी सारख्याच असतात!*

    🌹🌹Good Morning 🌹🌹
    Ayyub Nallamandu
    KASID. solapur. Ms.

    🟧🟩🟦
    🟧🟩🟦🟪🟨🟥🟩🟦

    ReplyDelete
  50. *UNIQUE VILLAGES IN INDIA:*

    *1) SHANI SHINGNAPUR, Maharashtra.*
    In the entire Village all Houses are without Doors. Even No Police Station. No Thefts.

    *2) SHETPHAL, Maharashtra.*
    Villagers have SNAKES in every family as their members.

    *3) HIWARE BAZAR, Maharashtra.*
    Richest Village in India. 60 Millionaires. No one is poor and highest GDP.

    *4) PUNSARI, Gujrat.*
    Most modern Village. All Houses with CCTV & WI-FI. All street lights are Solar Powered.

    *5) JAMBUR, Gujarat.*
    All villagers look like Africans but are Indians. Nicknamed as African Village.

    *6) KULDHARA, Rajasthan.*
    Haunted village. No one lives there. All Houses are abandoned.

    *7) KODINHI, Kerala.*
    Village of TWINS. More than 400 Twins.

    *8) MATTUR, Karnataka.*
    Village with 100% SANSKRIT speaking people in their normal day to day conversation.

    *9) BARWAAN KALA, Bihar.*
    Village of Bachelors. No marriage since last 50 years.

    *10) MAWLYNNONG, Meghalaya.*
    Cleanest village of Asia. Also with an amazing Balancing huge Rock on a tiny rock.

    *11) RONGDOI, Assam.*
    As per Villagers beliefs, Frogs are married to get RAINS.

    *12) Korlai village, Raigad, Maharashtra.*
    The only village speaking Portuguese language .

    Many of us dont know

    ReplyDelete
  51. आपडी-थापडी

    परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या होत्या. मुलांना त्या बहुधा गोष्टी सांगत असाव्यात. गोष्टींना कंटाळलेल्या मुलांनी एकच गिल्ला सुरू केला... आजी, आजी ऽ आपडी- थापडी खेळू ना गं.

    रस्त्याने चाललेला मी 'आपडी थापडी' ऐकताच थबकलो. ही आपडी-थापडी पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी माझ्या बालमुठीतून घरंगळून गेली होती. मधल्या काळात मोठे होणे काय असते, ते पुरेपूर अनुभवले, त्याचे चटके सोसले. हरवलेल्या बालपणासोबत खूप काही हरवले, पण ही ‘आपडी थापडी’ मेंदूच्या कोठल्या तरी कोपऱ्यात तशीच राहिली. मधल्या काळात माझे लग्न झाले. मला मुले झाली, पण त्यांच्याशी मला कोठे खेळता आली ही ‘आपडी-थापडी’सारखी अवीट जोडीची 'खेळगाणी'? मी मला काळाच्या बदलात केवळ ढकलत राहिलो, पुढे पुढे; पण बालपणीचे किती मोठे वैभव, त्या फुलपंखी दिवसांतील गमतीजमती, ते खेळ, ती गाणी, सारे तेथल्या तेथे सोडून आलो.

    त्या 'आपडी-थापडीच्या' खेळाने मला माझ्या बालपणात नेऊन सोडले. रस्त्याने जात होतो, पण माझा पाय जागेवरून हलेना. मला त्यांची ‘आपडी-थापडी’ पाहायची होती. बिनपैशांचा तो आनंद माझ्या
    आपल्या आयुष्यातून निघून गेला आहे. मी लहान होऊन तो पकडू पाहत होतो.

    कोणी काय म्हणेल याची पर्वा न करता मी त्या आजी-नातवंडांच्या खेळाकडे बघू लागलो. मुलांनी कोंडाळे केले होते. आजीसमोर प्रत्येकाने त्यांच्या छोट्या छोट्या हातांचे पंजे एकमेकांवर पालथे ठेवले होते अन् सुरू झाली...

    'आपडी-थापडी.... गुळाची पापडी
    धम्मक लाडू.... तेल पाडू
    तेलंगीच्या.... तीन पुऱ्या
    चाकवताचं.... एकच पान
    धर गं बेबी.... हाच कान'

    आजी मुलांच्या पालथ्या हातांवर क्रमाक्रमाने उलटापालटा हात थोपटत गाणे म्हणत होती. 'धर गं बेबी हाच कान' म्हणताच त्या छोट्या छोट्या बोटांनी एकमेकांचे कान पकडले, आजीचेही पकडले. कान धरून, ते सारे कोंडाळे झुलू लागले आणि पुढचे गाणे सुरू झाले.

    'च्याऊ म्याऊ
    पितळीचं पाणी पिऊ
    भुर्रकन उडून जाऊ'

    असे म्हणत सर्वांनी त्यांचे कानांवरील हात सोडून हवेत फडकावले. जसे छोटे छोटे पक्षीच उडाले. मी तल्लीन झालो होतो. माझे मला मी रस्त्यात उभा राहून मुलांच्या खेळात रमलो आहे याचे भानही उरले नव्हते. मला माझे निसटून गेलेले बालपण त्या खेळगाण्यांतून पुन्हा मिळाले होते. माझ्यातील लहान मूल त्या ‘आपडी-थापडी’ने जागवले होते. माझ्या डोळ्यांपुढून माझे खेड्यात गेलेले बालपण सरकू लागले. संध्याकाळी शाळेतून आले, पाटी-दप्तर घरात भिरकावले, की आम्ही खेळायला मोकळे! गरिबी सगळ्यांच्याच घरी होती. आजूबाजूचे सगळे मित्रही त्याच परिस्थितीतील. आमचे खेळही खर्चिक नव्हते. सगळे तोंडभांडवल किंवा अंगमेहनत असा व्यायाम घडवणारे.

    ओट्यावर बसलेली आजी दोन्ही हातांनी डोळे झाकायची अन् म्हणायची.

    ‘आया भोया
    पाटीभर लाह्या
    वाघाचं पिल्लू
    छुट गया.....'

    मग सुरू व्हायची त्याच्या लपलेल्या सवंगड्यांची लपाछपी. वाघाच्या पिल्लावर राज्य आलेले. तो मग इकडे तिकडे कानाकोपऱ्यात शोधीत फिरे. पहिल्यांदा जो सापडला त्याच्यावर राज्य. पुन्हा त्याचे डोळे झाकून 'आया भोया' सुरू! एका खेळाने कंटाळले, की दुसरा खेळ. असेच अन् या सगळ्या खेळांभोवती काही काही गाणी असतच. त्याचे तेव्हा काही वाटत नसे - आज आठवून मोठी गंमत वाटते. आराधरीचा खेळ खेळताना सगळे गडी गोल रिंगण करून जाळी धरत. जाळी धरली, की कोणावर राज्य येणार यासाठी मग...

    'इरिंग मिरिंग
    लवंगा तिरिंग
    लवंगा तिरीचा
    डुगडुग बाजा
    गाई गोपी उतरला राजा...
    उतरला राजा'

    आणि गंमत अशी, की जो राजा बनून उतरायचा त्याच्यावरच राज्य आलेले असायचे. आराधरीत खूप पळापळ व्हायची. हुलकावण्या देत पळणाऱ्यांपैकी कोणा एकाला पकडलं, की त्याच्यावर राज्य!

    मुलींची गाणी आणखी वेगळीच असत- 'इत्ता इत्ता पाणी गोल गोल राणी' म्हणत मुलींचे खेळ रंगत. एरवी भित्र्या, काकूबाई असणाऱ्या

    '





    .

    ReplyDelete
  52. किती धीट होत!

    'कोरा कागद निळी शाई
    आम्ही कोणाला भीत नाही
    दगड का माती?'

    हा दगड-मातीचाही खेळ छानच होता. दगड म्हटले, की मातीवर उभे राहायचे अन माती म्हटले, की दगडावर! धमाल यायची.
    आकाशात विमानाचा घरघर आवाज ऐकू येऊ लागला, की सगळी बच्चेकंपनी विमान पाहायला अंगणात जाई. आभाळात विमानाचा शोध सुरू होई. ते विमान साखळी सोडून लहान मुलांना विमानात बसवून घेते असाही काहीतरी समज होता... आम्ही 'ईमाईन ईमाईन साखळी सोड...' असेही त्या आकाशात उडणाऱ्या विमानकडे पाहून म्हणत असू. जेव्हा एसटीतही क्वचितच बसायला मिळे त्या काळातील ती कल्पना!

    संध्याकाळी आभाळातून बगळ्यांची माळ हमखास उडताना दिसे, मग आम्ही 'बगळ्या बगळ्या कवडी दे, धारणगावची नवरी दे' असे नखांवर नखे घासून गाणे म्हणत असू. नखांवर तेव्हा तांदळाच्या कणीसारखे काहीतरी डाग असत. अनेक मुलांच्या नखांवर ते असत. त्यालाच आम्ही कवड्या म्हणत असू. बगळे आपले उडत जायचे, पण आम्हाला मात्र कवड्या मिळालेल्या असत, नखांवर...

    पुढे आमच्या मित्राला... प्रकाशला धारणगावची नवरी मिळाली. त्याला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. लहानपणी कवड्या अन् मोठेपणी धारणगावचीच नवरीही... आम्ही त्याची खूप मजा घेतली.

    आकाशात ढग भरून आले, की पावसाचे वातावरण तयार होई. मातीचा मस्त सुवास, गार वारा सुटलेला, अशा वेळी अंगणात गोल गोल फिरत...

    'येरे येरे पावसा
    तुला देतो पैसा
    पैसा झाला खोटा
    पाऊस आला मोठा
    येगं येगं सरी
    माझे मडके भरी
    सर आली धावून
    मडके गेले वाहून'

    हे पावसाचे गाणे तर त्या पिढ्यांतील प्रत्येकानेच त्या त्या वेळी म्हटले आहे. पाऊस पडून गेल्यानंतर अंगणातील मऊ वाळूचे खोपे तयार करण्याची लगबग सुरू होई. पायाच्या पावलावर पावसाने मऊ झालेली माती थापून आभाळाला वाकुल्या दाखवत वाळूची घरे बनवत असू. घर हळूच पाऊल काढताना अनेकदा पडून जाई, तर कधी कधी खोपा बने. तो आनंद शब्दांपलीकडचा.
    आम्ही नवरात्रात गावाबाहेरच्या वडजाई देवीला जात असू. रस्त्यात आजूबाजूला खळगी होती. त्या खळग्यांमध्ये इंगळ्यांची बिळं असत. आम्ही त्या बिळांतून विषारी इंगळ्या काढून त्यांची झुंज लावण्याचा थरारक जीवघेणा खेळही त्या नकळत्या वयात खेळत असू. इंगळी काढण्याचा आमचा एक मंत्र होता. आम्ही करवडाचा फोक हातात घेऊन तो इंगळीच्या बिळावर घासत असू. काडीने घासताना बिळातून माती-खडे आत पडत. तोंडाने मंत्र सुरू...

    'इंगळी का पिंगळी सलाम करती
    सलाम करती
    आणाजी पाटलाला बोलीती
    बोलीती
    सुया मारुनी मंत्र फुकिती
    मंत्र फुकिती.....'

    मंत्र म्हणून पुरा होण्याच्या आतच चवताळलेली इंगळी काडीला डंख देत बाहेर येई. कमरेचा करगोटा तोडून, फास मारून इंगळीची नांगी बांधून तिला दुसऱ्या बिळात सोडण्यात येई. पहिली इंगळी दुसरीला बाहेर काढून बरोबर घेऊन येई. तो थरारक खेळ आठवून अंगावर काटा येतो.

    थोड्याच दिवसांत दिवाळीची नवलाई येई. हातात सुरसुऱ्या घेऊन...

    'दिन दिन दिवाळी
    गाई म्हशी ओवाळी
    गाई म्हशी कोणाच्या
    लक्षुमणाच्या'

    असे म्हणत सुरसुऱ्या ओवाळीत दिवाळीचे गाणे म्हटले जाई. दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी सहामाही परीक्षा असे. तिचे ओझे वाटायचे. दिवाळीच्या आनंदापूर्वी केवढा मोठा अडथळा!

    शाळा नेहमी खेळण्याच्या आड येते असे वाटायचे. मग शाळा सुटली की कोण आनंद... 'शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भज्यानं मारलं, त्याच्या काय बापाचं खाल्लं' आम्ही लहानपणी असे एक रडगाणेही म्हणत असू. घरातील लहान मुले सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या बहिणीभावांकडे असे. तशा वेळी मोठी बहीण आईची जागा घेत असे. ती तिच्या भावंडांना खेळवताना...

    'इथं इथं नाच रे मोरा
    बाळ देई चारा
    चारा खा... पाणी पी भुर्रकन उडून जा...'

    अशी गाणी म्हटली जात. लहानग्याचे कौतुक करताना, त्याला तीट लावताना...

    'अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं
    रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीटट् लावू'

    असे छान गाणे म्हटले जाई. लहान मुलांचे संगोपन करताना अशी अनेक गाणी गात त्यांचे बालपण फुलवले जाई. खेळगाण्यांनी तेव्हाचे आमचे बालपण व्यापून टाकलेले होते. ती गाणी एका पिढीकडून दुसरीकडे आपोआप हस्तांतरित होत होती. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नव्हते.

    मोठी ताई लहानग्या भावाला खेळवताना उताणी झोपून त्याला पायावर बसवी व पायाला झोका देत, खालीवर करत त्याच्याशी ‘हाट घोडा हाट’ खेळू लागे...

    ReplyDelete


  53. 'हाट घोडा हाट
    बाजाराची वाट
    बाजाराला कोण जातं
    दादा वहिनी
    घरी कोण राहतं
    आम्ही दोघी बहिणी'

    असे खेळता खेळता बहिणी भावांचे मेतकुट जमे. ब-याचदा लहान मुले मुलींमध्येच खेळत. बहिणीच्या मैत्रिणींमध्ये मुलगा खेळू लागला, की 'पोरींमध्ये पोरगा भाजून खातो कोंबडा...' असे त्याला चिडवले जाई. कधी एकमेकांना पाठीवर घेत 'वऱ्हाटा का पाटा गोल गोल वाटा' असा वऱ्हाट्या-पाट्याचा खेळ सुरू होई. मुलींचे अंपल-चंपल, सागरबिट्ट्या, ठिकरा-ठिकरी असे खेळही रंगत. ते खेळ खेळताना म्हटली जाणारी खेळगाणी हीच आमच्या पिढीची बडबडगीते होती. ती म्हणत आमचे बालपण समृद्ध झाले. पण आम्ही तो वारसा पुढील पिढीकडे पोचवायला कमी पडलो. ती साखळी आमच्या पिढीशी काळाच्या बदलांमध्ये येऊनच तुटली त्याचे दुःख मोठे आहे.

    मला त्या आपडी-थापडीवाल्या आजींचा हेवा वाटला. कौतुकही वाटले. त्यांनी त्यांचं हरवलेलं बालपण मुलांत मूल होऊन आपडी-थापडी खेळताना पुन्हा जिवंत केले होते. मुलांनी हट्ट धरला तेव्हा त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली.

    'बगळ्या बगळ्या नाच रे, तुझी पिल्लं पाच रे, एक पिल्लू मेलं, गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला, आपण जाऊ बाजाराला, बाजारातून आणल्या पाट्या, साऱ्या मुलांना वाटल्या, एक मूल चुकलं, छडी खाली लपलं, छडी लागे छमछम, विद्या येई घमघम'

    *मला छमछम छडी आठवली, चिमुकल्या हातांवरचे ते छडीचे वळ घमघमणाऱ्या विद्येकडे घेऊन गेले. प्रतिकूलतेतून मिळणारा आनंद शोधणारे आमचे बालपण कितीतरी समृद्ध होते! बदल होणार आहेतच. मात्र आमच्या पिढीने जे अनुभवले, ते नव्या पिढीला आम्ही नाही देऊ शकलो. आम्ही पुढच्या पिढीला भौतिक सुखे मनमुराद देऊ केली. आम्हाला बालपणी जे मिळाले नाही, ते सुख मुलांना पैशाच्या माध्यमातून नको तितके देण्याचा प्रयत्न केला - पण देण्याजोगे बरेच काही न देताच. त्यातील ती खेळगाणी राहूनच गेली द्यायची.*

    ReplyDelete
  54. गंभीर बनू नका
    फार गंभीर बनून जगू नका.हे विश्व
    करोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि
    गेले.कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका.मी अमूक ,मी तमूक असा अंहकार बाळगू नका.सर्वांशी प्रेमाणे रहा.धर्म, जात,तत्व , या गोष्टी माणसाने निर्माण केल्या त्यामध्ये अडकून पडू नका.स्वतः चा भरवसा नसतांना इतरांना
    संपवण्याची भाषा बोलू नका.इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका.त्यांचे जीवन ते जगले तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या.आता काळ
    बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे
    ओळखा उगीच फालतु गोष्टीत नाक खुपसू नका.
    हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना ,शुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका.जीवन गंमतीने जगा.जरा मोकळेपणाने
    हसा.इतरांनाही आनंदी करा.लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करु नका.लहान
    सहान गोष्टींचा आनंद घ्या.सतत गंभीर बनू नका. इतरांशी मोकळेपणाने बोला.त्यामध्ये
    कमीपणा मानू नका.तुम्ही स्वतः ला काहीही
    समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात.
    कुणाचाही द्वेष करु नका.सूडबुद्धीने वागू नका.आपल्या अवतीभोवतीचे जग बघा.किती गंमत आहे चोहीकडे. मुंग्याची रांग
    बघा.पाखरांचे थवे बघा.बघा कावळ्याची स्वच्छता. खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणाऱ्या लाटा
    तुम्हाला खुणावत आहेत. जा उंच डोंगरावर
    किती प्रेमाणे तो डोंगर खांद्यावर खेळवतो.विचारा त्या कोकीळेला ,इतकी सुंदर कशी गातेस?
    विविध रंगाची फूले बघा.आयुष्यात विविध रंग
    भरा.एकसारखे जीवन जगू नका.नवी ठिकाणे
    नवी माणसे यांच्याशी मैत्री करा.प्राण्यांशी संपर्क ठेवा,त्यांचे जगणे बघा.कटकटी कमी
    करा.अधिक आनंदी जगा.आनंदाने जगण्यासाठी सर्वांना मनमोकळ्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  55. 🙏🙏🙏 *श्री स्वामी समर्थ*🙏🙏🙏
    *रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते*
    *तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका,कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट.*

    ReplyDelete
  56. १०८ मण्यांची माळा घेऊन जप करताना नेहमी ध्यान भटकते पण; नोटा मोजताना आमचे ध्यान एकाच जागेवर कसे केंद्रीत होते हा विचार करण्याचा विषय आहे...

    ReplyDelete
  57. १०८ मण्यांची माळा घेऊन जप करताना नेहमी ध्यान भटकते पण; नोटा मोजताना आमचे ध्यान एकाच जागेवर कसे केंद्रीत होते हा विचार करण्याचा विषय आहे...

    ReplyDelete
  58. *कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?*

    *गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात.*

    *वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।*
    *याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.*

    *श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्‍या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.*
    *🌹स्वामीज्ञानामृत🌹*

    ReplyDelete
  59. *एकमेकांना मारण्यासाठी अमेरिका शस्त्रे पुरवतो;*
    *इतरांना ठार मारण्यासाठी पाकिस्तान दहशतवादी पुरवतो;*
    *प्रत्येकाला ठार करण्यासाठी चीन कोरोना पुरवतो;*
    *फक्त माझी मातृभूमी भारत सर्व मनुष्यांना वाचवण्यासाठी लस पुरवतो*
    *सारे जहासे अच्छा हिन्दुस्ता हमारा*

    *🇮🇳🙏जय हिंद !!!🙏🇮🇳*

    ReplyDelete
  60. *सकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम*



    प्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ किंवा पावित्र्य नदीच्या काठी दीपदान करण्याचे महत्त्व आहे. आणि दीपदान करणारा विष्णुलोकाला प्राप्त होतो अशी आख्यायिका आहे.


    कोणते ही शुभ कार्य असो, मग ते सांस्कृतिक उत्सव असो, किंवा सण असो, सर्व शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते.

    धार्मिक शास्त्रानुसार अग्नी हे पृथ्वीवर सूर्याचे बदललेले रूप आहे. अशी आख्यायिका आहे की अग्निदेवांना साक्ष मानून केलेले प्रत्येक कार्य यशस्वी होतात. प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे. प्रकाश आणि ज्ञानाच्या स्वरूपात 'देव' सर्वत्र व्यापतो. ज्ञान प्राप्तीमुळे अज्ञान रुपी मानसिक विकार दूर होतात. जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. म्हणून प्रकाशाच्या उपासनेला देवाची उपासना मानले गेले आहे.


    पौर्णिमेला दीपदान -
    अग्निपुराणानुसार जो मनुष्य देऊळात किंवा ब्राह्मणाच्या घरात किमान एक वर्ष पर्यंत दीपदान करतो त्याला सर्व काही मिळतं. याच प्रकारे चातुर्मासात, किंवा अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळात किंवा नदीकाठी दीपदान करणारा विष्णुलोकाला प्राप्त होतो. असे मानले जाते की जो पर्यंत दिवा जळत असतो तो पर्यंत परमेश्वर स्वतः तिथे असतात. म्हणून तिथे मागितलेली सर्व इच्छा पूर्ण होते.

    दिवा आपल्याला जीवनातील उंचावर जाण्यासाठी आणि काळोख मिटविण्यासाठी प्रेरित करतो. या व्यतिरिक्त दीप प्रज्वलन केल्याने सर्व पाप नाहीसे होऊन जीवनात सौख्य भरभराट, आयुष्य, आरोग्य, आणि सुख आनंद वाढतंच जातं.

    गायीच्या तुपाचा दिवा लावल्यानं सभोवतालीच वातावरण शुद्ध आणि जंत मुक्त होत. रोगराही नाहीसे होतात. पूजा उपासना करताना देखील दिवा लावण्यामागे हाच हेतू असतो की देव आपल्या मनातील अज्ञान रुपी काळोखाला दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रदान करो.


    सकारात्मक ऊर्जा देतो दिवा -
    कोणत्याही पूजा किंवा सणासुदीला तुपाचा आणि तेलाचा दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते. कुटुंबातील सदस्यांना कीर्ती मिळते. वास्तूच्या नियमानुसार अखंड दिवा पूजेच्या आग्नेय कोणात ठेवावं. या दिशेमध्ये दिवा ठेवल्यानं शत्रूंवर विजय मिळते. आणि घरात सौख्य समृद्धी भरभराट चे वास्तव्य होते.

    दिव्याच्या ज्योत संदर्भात असे मानले जाते की उत्तर दिशेत ज्योत ठेवल्यानं आरोग्य आणि आनंद वाढतो, पूर्वदिशेला ज्योत ठेवल्यानं दीर्घायुष्य मिळतं. लक्षात ठेवा की जर का दिवा चिकणमातीचा असल्यास दिवा स्वच्छ आणि संपूर्ण असावा. कोणत्याही पूजेत खंडित किंवा भंगलेला दिवा लावणं अशुभ आणि निषिद्ध मानले गेले आहे.

    दिवा लावण्याच्या बद्दल असे म्हणतात की सम संख्येत दिवे लावल्यानं ऊर्जेचे संवहन निष्क्रिय होतात, तर विषम संख्येत दिवे लावल्यानं वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्मित होते. याच कारणामुळे धार्मिक कार्यात नेहमी विषम संख्येत दिवे तेवतात.post-mahendra Gharat

    ReplyDelete
  61. १५ रुपये ट्रेनच्या तिकिटावर मी कामावर पोहचू शकतो
    तरी सुद्धा मला २३० रुपये खर्च करून कामावर पोहचावे लागते कारण काय तर मी सरकारी कर्मचारी नाही, मी अत्यावश्यक सेवेत कामाला नाही.
    सर्वसामान्य जनतेसाठी ट्रेन चालू नाही
    राज्य सरकार म्हणतय हे आमच्या हातात नाही केंद्र सरकार म्हणतय की आम्ही परवानगी दिली आहे मग आडलय कुठे.?
    अजून किती दिवस जीव घेणार आहात या सर्वसामान्य जनतेचं,
    ५० ते ६० हजार पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगी आणि
    महिना १० ते १२ हजार कमावणारा माणूस आज रिक्षा किव्वा बस ने प्रवास करतोय
    रोज ट्राफिक आणि महिना
    ३ ते ४ हजार तिकीट खर्च करतोय,
    हास्यास्पद गोष्ट अशी आहे की गर्दीच कारण पुढे करत ट्रेन बंद केली पण आता सुद्धा अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी जी ट्रेन चालू आहे त्यात सुद्धा गर्दी आहेच
    मग हा भेदभाव का, सरकारला या सर्वसामान्य जनतेशी काहीही देणं घेणं नाही,
    नाहीतर ट्रेन कधीच चालू झाली असती
    ते तर एक दुसऱ्यावर जिम्मेदारी टाकून मोकळे झाले आहेत, पूर्ण जग चालू झाल आहे पण १ वर्ष व्हायला आला आपली सर्व सामान्य जनतेची मुंबईची लाईफलाईन चालू होतं नाही.
    रिक्षा वाल्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे वाढवले आहे तिथे सुद्धा सरकारचा अंकुश नाही
    बस ने प्रवास करायचा म्हटलं तर तिथे सुद्धा तासनतास लाईनला उभे राहावे लागते.

    सगळ्यात महत्वाचे म्हणजे बसची गर्दी, वाईनशॉपची गर्दी, मॉलची गर्दी, मार्केटची गर्दी तिथे कोरोना होत नाही तो फक्त सर्व सामान्य जनतेसाठी लोकल सुरू केल्यावर ट्रेनच्या होणाऱ्या गर्दीत होणार.

    राजकीय मतभेद, स्वार्थ बाजूला ठेवा आणि सर्वसामान्य लोकांसाठी लोकल चालू करा हीच एक कळकळीची विनंती या सर्वसामान्य माणसाची.

    *एक समाजसेवक...,*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  62. ✍✍

    *भरोसा सब पर कीजिए,*
    *लेकिन सावधानी के साथ !*
    *क्योंकि,*
    *कभी कभी खुद के दांत भी,*
    *जीभ को काट लेते है !!*

    *💞💞सुप्रभात💞💞*

    ReplyDelete
  63. आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रूतून उभं राहायचं, प्रश्न वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्या वेगाने निघून जातं, आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाच असतं .

    ReplyDelete
  64. 🙏🏻

    एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, *"we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same"*

    म्हणजे, *"आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे "*

    किती सुंदर वाक्य आहे नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो.पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखिल कधी कधी वापरताना तुटतात,पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो... अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!
    *जिंदगी एक बार मिलती है*
    *बिल्कुल गलत है!*
    *सिर्फ मौत एक बार मिलती है!*
    *जिंदगी हर रोज मिलती है !!*
    *बस जीना आना चाहिए!!*

    ReplyDelete
  65. *व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं!!!*
    M.D.Barshi.
    *अत्यंत महत्वपुर्ण लेख*

    आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत अस तात व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात...

    पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती...
    प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले...
    कॅन्सर, डायबेटीस.. बी.पी... गायब होणार
    आणि
    एकदम तंदुरुस्त होणार..

    कैक टन गव्हांकुर संपले... मानसिक
    समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !

    अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती....
    म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार...
    २० हजार - ३० हजार मशीनची किंमत...
    मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!

    सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..
    वजन घटणार ...
    बांधा सुडौल होणार..
    हजारो लिटर मध संपले... हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले...
    लाट ओसरली !!!

    मग आली नोनी फळाची लाट
    नोनीने नानी आठवली
    पण
    तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली

    अलोव्हेरा ज्यूस... सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !!!!

    मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.
    ५०००करोड चा व्यवसाय झाला .
    परिस्थिती आहे तीच.

    मग माधवबागवाले आले . तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा.
    राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
    (आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)

    मग आली दिवेकर लाट
    मग आली दीक्षित लहर

    आता तर जग दोन भागात विभागले आहे

    दार उल दिवेकर
    आणि
    दार उल दीक्षित

    ... ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!

    लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय

    डोकं वापरा
    आणि
    Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा

    आणखी थोडं डोकं लावा
    आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र.
    रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी,वेलवर्गीय भाजी,फळभाजी,मोडआलेली कडधान्य,सँलड,साजुक तूप,बदलते गोडेतेल,गहूँ,ज्वारी,बाजरी,व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो .
    लोकांना शिस्त नकोय..
    जीभ चटावलीय..
    पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..."

    आता तर घरपोच...
    पंधरा मिनीटात...

    .....आली लाट मारा उड्या

    *हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!*

    सकाळी लवकर उठणं,
    रात्री लवकर झोपणं,
    दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.

    *आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.*

    *आपल्या कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे?*

    दिर्घायुष्य लाभावं,
    आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,
    या करीता आपला आहार,
    आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.

    *आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.*

    *या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.*

    आणि हो :-
    या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा.
    ताणतणाविरहित जीवन जगा. *ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल....*
    👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  66. *व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं!!!*
    M.D.Barshi.
    *अत्यंत महत्वपुर्ण लेख*

    आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत अस तात व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात...

    पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती...
    प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले...
    कॅन्सर, डायबेटीस.. बी.पी... गायब होणार
    आणि
    एकदम तंदुरुस्त होणार..

    कैक टन गव्हांकुर संपले... मानसिक
    समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !

    अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती....
    म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार...
    २० हजार - ३० हजार मशीनची किंमत...
    मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!

    सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..
    वजन घटणार ...
    बांधा सुडौल होणार..
    हजारो लिटर मध संपले... हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले...
    लाट ओसरली !!!

    मग आली नोनी फळाची लाट
    नोनीने नानी आठवली
    पण
    तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली

    अलोव्हेरा ज्यूस... सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !!!!

    मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.
    ५०००करोड चा व्यवसाय झाला .
    परिस्थिती आहे तीच.

    मग माधवबागवाले आले . तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा.
    राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
    (आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)

    मग आली दिवेकर लाट
    मग आली दीक्षित लहर

    आता तर जग दोन भागात विभागले आहे

    दार उल दिवेकर
    आणि
    दार उल दीक्षित

    ... ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!

    लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय

    डोकं वापरा
    आणि
    Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा

    आणखी थोडं डोकं लावा
    आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र.
    रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी,वेलवर्गीय भाजी,फळभाजी,मोडआलेली कडधान्य,सँलड,साजुक तूप,बदलते गोडेतेल,गहूँ,ज्वारी,बाजरी,व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो .
    लोकांना शिस्त नकोय..
    जीभ चटावलीय..
    पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..."

    आता तर घरपोच...
    पंधरा मिनीटात...

    .....आली लाट मारा उड्या

    *हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!*

    सकाळी लवकर उठणं,
    रात्री लवकर झोपणं,
    दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.

    *आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.*

    *आपल्या कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे?*

    दिर्घायुष्य लाभावं,
    आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,
    या करीता आपला आहार,
    आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.

    *आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.*

    *या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.*

    आणि हो :-
    या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा.
    ताणतणाविरहित जीवन जगा. *ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल....*
    👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  67. कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
    दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
    जीवन यालाच म्हणायचे असते,
    दुःख असूनही दाखवायचे नसते,
    मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
    पुसत आणखी हसायचे असते…
    शुभ प्रभात !

    ReplyDelete
  68. 🙏🏻

    *सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी...*
    *पहिली म्हणजे कालचे वाईट*
    *प्रसंग विसरून..*
    *आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी*
    *नवीन चांगले करावे हे*
    *मनात ठेवून.....*

    *‼️शुभ सकाळ‼️*

    🌹🌹🌹🙏🏻🌹🌹🌹

    ReplyDelete
  69. कर्मों की आवाज़
    शब्दों से भी ऊँची होती है...!
    "दूसरों को नसीहत देना
    तथा आलोचना करना
    सबसे आसान काम है।
    सबसे मुश्किल काम है
    चुप रहना और
    आलोचना सुनना...!!"
    यह आवश्यक नहीं कि
    हर लड़ाई जीती ही जाए।
    आवश्यक तो यह है कि
    हर हार से कुछ सीखा जाए।
    🙏🏻🙏🏻*शुभ प्रभात*🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  70. *How do you know you are rich?*

    Amazing answer by Mr Awadhesh Singh:

    When I was doing my B Tech, there was a Professor Talukedar who used to teach us ‘Mechanics’.

    His lectures used to be very interesting since he had an interesting way to teach and explain the concepts.

    One day, in the class, he asked the following questions,

    1. What is ZERO?
    2.What is INFINITY?
    3. Can ZERO and INFINITY be same?

    We all thought that we knew the answers and we replied as following,

    ZERO means *nothing*
    INFINITY means *a number greater than any countable number*
    ZERO and INFINITY *are opposite and they can never be same*

    He countered us by first talking about infinity and asked, ‘How can there be any number which is greater than any countable number?’

    We had no answers.

    He then explained the concept of infinity in a very interesting way, which I remember even after more than 35 years.

    He said that imagine that there is an illiterate shepherd who can count only upto 20.

    Now, if the number of sheep he has less than 20 and you ask him how many sheep he has, he can tell you the precise number (like 3, 5 14 etc.). However, if the number is more than 20, he is likely to say “TOO MANY”.

    He then explained that in science infinity means ‘too many’ (and not uncountable) and in the same way zero means ‘too few’ (and not nothing)

    As an example, he said that if we take the diameter of the Earth as compared to distance between Earth and Sun, the diameter of earth can be said to zero since it is too small.

    However, when we compare the same diameter of earth with the size of a grain, diameter of earth can be said to be infinite.

    Hence, he concluded that the same thing can be ZERO and INFINITE at the same time, depending on the context, or your matrix of comparison.

    The relationship between richness and poverty is similar to the relationship between infinity and zero.

    It all depends on the scale of comparison with your wants.

    If your income is more than your wants, you are rich.
    If your wants are more than your income, you are poor.

    I consider myself rich because my wants are far less than my income.

    I have become rich not so much by acquiring lots of money, but by progressively reducing my wants.

    If you can reduce your wants, you too can become rich at this very moment.

    ReplyDelete
  71. 🌹❗खूप सुंदर चिंतन❗🌹

    दूधाला दुःख दिले की दही बनते.
    दह्याला दुखावले की ताक बनते.
    ताकाला त्रास दिला तर लोणी बनते.
    आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते.
    दुधापेक्षा दही महाग.
    दह्यापेक्षा ताक महाग.
    ताकापेक्षा लोणी महाग.
    लोण्यापेक्षा तूप महाग.
    परंतु या सर्वांचा रंग एकच, शुभ्र.
    याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलुनही जो माणुस आपला रंग बदलत नाही अश्या माणसाची समाजातील किम्मत जास्त असते.
    दूध उपयोगी आहे पण एक दिवसात नासते.
    दूधाचे विरजण दही दोन दिवस टिकेल.
    दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन.
    ताकामधले लोणी आठवडाभर राहील.
    पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही.
    आता बघा आहे की नाही गंमत, एका दिवसातच नासण्याऱ्या दूधात कधीही न नासणारे तूप लपले आहे...!
    तसेच आपले मन अथांग आहे. त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा...!

    चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन तावुन सुलाखून त्यातुनच बाहेर पडलेले तुम्ही..!
    म्हणजेच कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तीमत्व...!!
    🙏🏻🙏🏻

    */🙏/ॐ राम कृष्ण हरी वासुदेव हरी /🙏/*

    *🌹🧚‍♀️आपला दिवस मंगलमय व आनंदमयी जावो ❤️💕*

    *सुप्रभात सकलजनहो*padilkar

    ReplyDelete
  72. *1मिनिट लागेल..नक्की वाचा🙏🏻🙏🏻..स्वतःहुन पुढे पाठवाल*

    पहाटेच जाग आली
    कोणी टकटक करीत होते,
    दार उघडून पाहिले बाहेर
    तर कुणीच उभे नव्हते...

    आवाजाच्या दिशेने बघताच
    खिडकीवर दिसला एक पक्षी,
    चोचीने टकटक करीत तावदानावर
    उमटवीत होता नक्षी...

    "का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,
    "भाड्याने मिळेल का एखादे झाड
    घरटे बांधण्यासाठी?,
    एकटा कुठेही कसाही राहिलो असतो
    पण जागा हवी
    पिल्लांसाठी...


    तुमच्या भाऊबंदांनी लुटले
    आमचे रान केले निर्वासित,
    बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी
    असतो आता फिरस्तित...

    वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत
    थोडे दाणे अन पाणी,
    पण निवाऱ्याचे काय?
    हे लक्षात घेतच नाही कुणी...

    पोटाला हवेच, खातो ती भिक
    अन नेतो थोडे घरी,
    खायला तर हवच,
    जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...

    कधीकधी वाटते करावी आत्महत्या
    बसुन विजेच्या तारेवर,
    किंवा द्यावा जीव लोटून
    त्या उंच मोबाईल टाॅवरवर...


    जसे मग आत्महत्ये नंतर
    सरकार काही देते शेतक-याला,
    तसेच मिळेल का एखादं झाड
    माझ्या पिल्लांना तरी आस-याला"

    ऐकून मी चक्रावले, खरचं
    एवढा विचार मी नव्हता केला,
    जंगलतोडीत त्यांच्या घरांचा
    विचार कुठेच नाही झाला...

    मी हात जोडून म्हटले,
    "त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,
    पण आत्महत्या करू नको
    खरचं मनापासुन सांगतो...

    तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर
    बांध वनरुम किचन खोपा,
    अडचण होईल पण आत्ता तरी
    एवढाच उपाय आहे सोपा..."

    तो म्हणाला, "खुप उपकार होतील,
    पण भाडे कसे देणार?",
    "रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,
    बाकी काही नाही मागणार..."

    तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात
    पण बाकी नातलगांच काय?,
    त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी,
    कुठे ठेवतील पाय...?"

    "अरे लावताहेत आता झाडे
    अन जगवतात आता कुणी कुणी,
    बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग
    आत्महत्या करू नका कुणी..."

    ऐकुन तो पक्षी उडाला
    काड्या जमवायला घरट्यासाठी,
    अन मी पण मोबाइल उचलला
    तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...

    त्याची खिडकीवरची टकटक
    माझ्या मनाचे उघडले कवाड,
    वाचुन तुम्ही पण लावाल ना
    कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...

    *निदान एक तरी झाड !*

    🌳🌳 🌳🌳🌳

    (कुणी लिहीलीय माहीत नाही पण मला आवडली म्हणुन आपल्या साठी पाठवली🙏🏻

    ReplyDelete
  73. *आहारबोली!*
    🍉🍆🥦🍇🌽
    *माणसाच्या स्वभावाचा ढोबळ मानाने अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत*.
    🍉🍆🥦🍇🌽
    राशी, हस्ताक्षर, सही,. दिसणे , काही लकबी, वगैरे ..
    पण कधीकधी असे वाटते की *पंगतीत वाढलेले ताट जेवताना, जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनहि त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.*
    🍉🍆🥦🍇🌽
    म्हणजे बघा .....
    समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा तो *पहिला पदार्थही* त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो.
    जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात , .........
    🍉🍆🥦🍇🌽
    तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो, त्यांच्यात patience कमी असतो .........
    🍉🍆🥦🍇🌽
    वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे, त्याप्रमाणेच साधी सरळ , atjustable असतात , ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.........
    🍉🍆🥦🍇🌽
    भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी, आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात, यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.........
    🍉🍆🥦🍇🌽
    जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात .........
    🍉🍆🥦🍇🌽
    लोणचे कुठले आहे ? आंब्याचे , लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन असतात....
    🍉🍆🥦🍇🌽
    काही असेही असतात की सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक अतिचिकित्सक असतात.
    🍉🍆🥦🍇🌽
    हि वरची माणसे मुख्यप्रवाहाची, यात आणखी दोन उपप्रवाह आहेत .
    पहिला : जेवणाच्या आधी काही reactions असणारे ,आणि दुसरा जेवणा नंतरची reaction असणारे.
    जेवणाच्या आधी ताटे , भांडी घ्यायला सुरुवात झाली की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणार. हे लोक
    जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात . अशी माणसे कटकट्या स्वभावाची, आणि जुळवून घेणारी नसतात ,
    अशांना मित्रमंडळी कमी असते किंवा नसते असतीलच तर ते हि याच catagory तील असतात.
    🍉🍆🥦🍇🌽 समोरासमोरच्या पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे , अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे... माझ्या पानात नाही... ते माझ्याही पानात हवे... आत्ताच हवे म्हणून लोक वाढपी ला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. हे लोक jelous असतात.सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .
    गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच " हां, मी काय म्हणालोे अहो बासुंदीच आहे , म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले " असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात.
    ( हेच लोक कपडे खरेदीला ऐपत असतानाही कपड्या आधी price tag बघतात.)
    🍉🍆🥦🍇🌽
    ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी.
    🍉🍆🥦🍇🌽
    या सर्वांपालिकडे एक विशेष catagory आहे .सगळे जेवण झाल्यावर "ताक आहे का ?" म्हणून विचारणार आणि नाही म्हणल्यावर " अरेरे ताक असते ना तर मजा अली असती " असा शेरा मारणारे ..... कुजकट असतात.
    🍉🍆🥦🍇🌽
    *लेख समाप्त नाही. निरीक्षण निरंतर चालू , हो, चालू आहे.*
    ☺️☺️☺️

    ReplyDelete
  74. *अत्यंत स्वरूपसुंदर अभिनेत्री स्वरूप संपत*
    ही 'ये जो है जिंदगी' या नितांत सुंदर मालिकेची नायिका आज जगातील पहिल्या दहा सर्वश्रेष्ठ शिक्षकांमध्ये एक आहे. इंग्लंडमध्ये तिने Ph. D आणि तीही संपूर्ण शिष्यवृत्तीवर मिळवली आहे. १७९ देश, दहा हजार स्पर्धेतील सहभागी एकूण शिक्षक यातून तिची निवड झाली आहे. 'जीवनकौशल्ये' यावर तिचे प्रभुत्व असून अनेक शाळांमध्ये तिने कार्यशाळा, शिबिरे व शिक्षकांना प्रशिक्षण देऊन एक अद्भुत कामगिरी केली आहे.
    मिस इंडिया ही स्पर्धा तिने जिंकली व नंतर त्यांचे परेश रावल यांच्याबरोबर लग्न झाले. फार चांगले आणि उच्च विचार व मुलांविषयी प्रचंड प्रेम आणि आस्था असलेली एक आई अशा शब्दात तिनी स्वतःचे वर्णन केले आणि ती तशी वागलीही आहे आणि वागतही आहे, हे अत्यंत विनम्र भावाने पण अभिमानाने ती सांगते. परेश रावल यांनी ती Ph. D. करून आल्यावर तिला विचारले की, आता तु कोणते काम करणार आणि किती पैसे मिळवशील ? हा प्रश्न विचारला असता तिने सांगितले की, इतके इतके पैसे मिळविन. तर परेश त्यांना म्हणाले, की तू शिक्षक म्हणून काम करणार असशील, तर एकही पैसा घेऊ नकोस. आपल्याकडे पैसे भरपूर आहेत. आणि त्यानी दाखवून दिले कि, खरोखरच ती नुसती स्वरूपसुंदर नसून मनाने देखील तितकीच सुंदर आहे. हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे.
    आजतागायत तिने एकही पैसा न आकारता मोफत सर्व काही केले आहे. अत्यंत द्वाड मुले आणि एक वर्गात अजिबात न बोललेली मुलगी व तिच्यात त्यांनी केलेले परिवर्तन पाहून सर्व शिक्षक आश्चर्यचकित कसे झाले, हे मुळातून ऐकण्यासारखे होते.
    Ph. D.साठी प्रवेश मिळाला, पण संपूर्ण शिष्यवृत्ती केवळ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना पत्र लिहून कशी मिळवली व त्यानंतरचा त्यांचा बेस्ट टिचर हा प्रवास त्यांच्याच शब्दातून ऐकण्यासारखा आहे.
    एका मुलाखत घेणाऱ्या निवेदिकेने तिला प्रश्न केला की, लोकांचा असा समज असतो ना की, तुम्ही सिनेमा जगात वावरणाऱ्या, घरी नोकर-चाकर असतील, परेश रावळ यांच्या पत्नी आहात, तर तुम्हाला काय वाटते ? वगैरे..
    त्यांनी उत्तर दिले, 'I am typical middle class Indian woman and I am above all Indian mother and I am proud of it'. तिने मुलांच्या शिक्षणासाठी जे बदल करायचे आहेत, त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिले आहेत आणि त्यावर सरकार विचार करेल असा विचार देखील बोलून दाखवला. ही सर्व मुलाखत तिने मराठी भाषेत बोलून दिली हे विशेष.
    एक अभिनेत्री, मिस इंडिया, ते डॉक्टरेट, एक जागतिक दर्जाची शिक्षिका आणि मुलांच्यात रमणारी एक आई अशी सर्वांगसुंदर स्त्री असा फार फार सुंदर प्रवास करत स्वतःबरोबर इतरांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या या स्वरूपसुंदर शिक्षिकेस शतशः प्रणाम 🙏

    ReplyDelete
  75. कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,
    आज परत एकदा नकळत
    मुंगी तळ्यात पडली
    ● स्वतःला वाचविण्यासाठी
    झाडाचं पान आणि कबुतराची
    वाट पाहू लागली
    ● मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला
    ● झाडावरच बसून
    असहाय मुंगीला मरताना पाहू लागला
    ● कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
    ● कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
    ● मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली
    ● कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं
    ★ पारधी येणार हेच विसरून गेलं
    ★ पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला
    •कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले.
    【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】
    *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*

    _मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.
    अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.

    *सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻*
    *हा जन्म पुन्हा नाही...😊*
    विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏
    कृपया वेळ काढून नक्की वाचा.
    *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....

    👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि
    👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.
    म्हणूनच.. माणसाच्या जीवनात
    *"हितचिंतकांची"* आणि
    *"निंदकांची"* आवश्यकता आहे....

    आयुष्यात असे लोक जोडा,
    जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........

    कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

    🐾
    👄बोलायच्या आधी….❕
    👂ऐकायला शिका............❗
    🎁खर्च करायच्या आधी….❕
    💰कमवायला शिका.......❗
    📝लिहायच्या आधी ……❕
    😇 विचार करायला शिका....❗
    हार मानण्याआधी.....❕
    👉 प्रयत्न करायला शिका
    आणि मरायच्या आधी .....❗
    👉 जगायला शिका......❕

    👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,
    कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
    आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.

    🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

    आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...

    *" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*

    1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
    2:-"समाज" स्मशाना पर्यंत
    3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत

    फक्त आणी फक्त
    *"कर्म"*
    शेवट l पर्यंत

    जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*
    आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*
    यातील वेलांटीचा फरक
    म्हणजेच माणसाचे जीवन......

    *नक्की वाचा*

    *जन्म* : दूस-याने दिला ...
    *नाव* : दूस-याने ठेवलं ...
    *शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...
    *रोजगार* : दूस-यांनीे दिला ...
    *इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...
    *पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ...
    *मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...
    *आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...

    तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!
    *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...
    आपल्या माणसांना *आठवतात*.

    *धन* इतकं दुर्दैवी आहे की
    ज्याला मिळवून लोक नेहमी...
    आपल्या माणसांना *विसरतात*.

    किती विचित्र आहे ना...??

    माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे,
    पण जखम झाली की रक्त येतं....
    आणि
    माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
    हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.
    चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा..
    मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल.

    💫💫 ** 💫💫

    ReplyDelete
  76. *चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य.......*

    *या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळं निर्माण होत नाहीत.*

    ReplyDelete
  77. [04/02, 12:53] B Vaishali: *चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य.......*

    *या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळं निर्माण होत नाहीत.*

    *🌹 !! शुभ सकाळ !!🌹
    [04/02, 14:08] B Vaishali: .

    पारसी मालक अदार पूनावाला यांच्या मालकीच्या पुणे आधारित कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या समाजातील सदस्यांकसाठी 60,000 लस दिले. (60,000 डोस ही त्याची अर्ध्या दिवसाची निर्मिती आहे)

    पण त्यांची ऑफर बॉम्बे पारशी पंचायतीने नम्रपणे नाकारली ...

    प्रसिद्द बिझनेस टायकून, रतन टाटा, यांची टिप्पणी आहे की “आम्ही पारसीपेक्षा प्रथम भारतीय आहोत. आमची पाळी येण्याची आपण वाट पाहावी. ”

    लसी साठवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बाटल्या रिशद दादाचंजी या पारशी मालकीच्या कंपनी स्कॉटकेशाच्या आहेत.

    टाटा मोटर्सच्या ट्रक लसींच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात.

    पारसी j वाडिया यांच्या मालकीची गो एयरची विमान सुविधा लष्करापासून दूरच्या ठिकाणी नेण्यासाठी वापरण्यात आली.

    वाहतुकीदरम्यान वापरलेली कोरडी बर्फ दुसरे पारसी दादाभॉय यांनी तयार केली.

    लसीकरण गोदरेज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

    अद्याप, पारसींना लसी मिळविण्यामध्ये विशेष प्राधान्य नको आहे.

    कारण ते स्वत: ला भारतीय मातीचा पुत्र मानतात आणि ते खरे अल्पसंख्याक असूनही शांत व समजुदार आहेत

    सलाम ...

    .

    ReplyDelete
  78. *|| सर्व राजकीय पक्षांना जाहिर आवाहन ||*

    *प्रत्येक राजकीय पक्षाने जिल्हा पातळीवर आपलं स्वतःच अस एक हॉस्पिटल उभं करावं.…*

    *ज्याचं संपुर्ण आयुष्य पक्षासाठी काम करण्यात गेलं त्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी आणि त्याच्या नातलगासाठी गरजेच्या वेळी किमान एखादा बेड आणि आरोग्य सेवा तरी मिळेल.*

    *जसे पक्षाचे कार्यालय आवर्जून उभारता तसेच पक्षाचे हॉस्पिटल जरूर बांधावे.*

    *शिवसेना हॉस्पिटल*
    *राष्ट्रवादी हॉस्पिटल*
    *काँग्रेस हॉस्पिटल*
    *भाजप हॉस्पिटल*
    *मनसे हॉस्पिटल*
    *शेकाप हॉस्पिटल*
    *आर पी आय हॉस्पिटल*
    *वंचित बहुजन हॉस्पिटल*
    *एमआयएम हॉस्पिटल*
    *बसपा हॉस्पीटल*

    *ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात असे अद्यावत सुविधांनी सुसज्ज सर्व पक्षांचे हॉस्पिटल त्यांच्या कार्यकर्त्यांना व गोरगरिबांना मोफत उपचार उपलब्ध करुन* *देतील तो दिवस भारतीय* *राजकारणातील सुवर्ण दिवस असेल......*

    ReplyDelete
  79. [04/02, 12:42] B Vaishali: कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,
    आज परत एकदा नकळत
    मुंगी तळ्यात पडली
    ● स्वतःला वाचविण्यासाठी
    झाडाचं पान आणि कबुतराची
    वाट पाहू लागली
    ● मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला
    ● झाडावरच बसून
    असहाय मुंगीला मरताना पाहू लागला
    ● कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
    ● कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
    ● मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली
    ● कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं
    ★ पारधी येणार हेच विसरून गेलं
    ★ पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला
    •कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले.
    【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】
    *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*

    _मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.
    अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.

    *सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻*
    *हा जन्म पुन्हा नाही...😊*
    विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏
    कृपया वेळ काढून नक्की वाचा.
    *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....

    👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि
    👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही.
    म्हणूनच.. माणसाच्या जीवनात
    *"हितचिंतकांची"* आणि
    *"निंदकांची"* आवश्यकता आहे....

    आयुष्यात असे लोक जोडा,
    जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........

    कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

    🐾
    👄बोलायच्या आधी….❕
    👂ऐकायला शिका............❗
    🎁खर्च करायच्या आधी….❕
    💰कमवायला शिका.......❗
    📝लिहायच्या आधी ……❕
    😇 विचार करायला शिका....❗
    हार मानण्याआधी.....❕
    👉 प्रयत्न करायला शिका
    आणि मरायच्या आधी .....❗
    👉 जगायला शिका......❕

    👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका,
    कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
    आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.

    🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

    आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...

    *" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*

    1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
    2:-"समाज" स्मशाना पर्यंत
    3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत

    फक्त आणी फक्त
    *"कर्म"*
    शेवट l पर्यंत

    जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*
    आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*
    यातील वेलांटीचा फरक
    म्हणजेच माणसाचे जीवन......

    *नक्की वाचा*

    *जन्म* : दूस-याने दिला ...
    *नाव* : दूस-याने ठेवलं ...
    *शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...
    *रोजगार* : दूस-यांनीे दिला ...
    *इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...
    *पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ...
    *मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...
    *आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...

    तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!
    *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...
    आपल्या माणसांना *आठवतात*.

    *धन* इतकं दुर्दैवी आहे की
    ज्याला मिळवून लोक नेहमी...
    आपल्या माणसांना *विसरतात*.

    किती विचित्र आहे ना...??

    माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे,
    पण जखम झाली की रक्त येतं....
    आणि
    माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
    हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.
    चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा..
    मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल.

    💫💫 ** 💫💫
    [04/02, 12:53] B Vaishali: *चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य.......*

    *या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळं निर्माण होत नाहीत.*

    ReplyDelete
  80. *आज सकाळी सकाळी एक छान कविता वाचनात आली.... आयुष्यबद्दल काय छान भाष्य आहे पहा....😊😊*

    बदलते ते *वय*
    बदलत नाही ती *सवय*

    भावतो तो *भाव*
    भोवतो तो *स्वभाव*

    सतत बदलतो तो *रंग*
    अविचल असतो तो *श्रीरंग*

    समज वाढवते ती *संगती*
    अतिसंगाने जाणवते ती *विसंगती*

    आतून उमटतो तो *सूर*
    भावनाहिन सूर तो *भेसूर*

    वहात जाते ती *लय*
    वहावत नेतो तो *प्रलय*

    आनंदाचा शोध ते *जगणं*
    आनंदहि दुरावतं ते *वागणं*

    स्वेच्छेने करतो ते *अर्पण*
    उपेक्षा करतो तो *दर्पण*

    ती/तो येता उठती ते *तरंग*
    ती/तो नसता कण्हते ते *अंतरंग*

    ति/त्या च्यासह असते ते *घर*
    ति/च्या विणा उरते ती *घरघर*

    तन दुखावतं ते *शस्त्र*
    मन दुखावतं ते *शास्त्र*

    त्यांच्याकडे असते ती *कला*
    आमच्याकडे असतात त्या *नकला*

    ते करतात तो *व्यापार*
    आम्हास न जमे तो *व्यवहार*

    अकस्मात् जडते ते *प्रेम*
    पुरून उरते ते दृढ *सप्रेम*!
    🙏🏼
    शुभ प्रभात

    ReplyDelete
  81. *|| सर्व राजकीय पक्षांना जाहिर आवाहन ||*

    *प्रत्येक राजकीय पक्षाने जिल्हा पातळीवर आपलं स्वतःच अस एक हॉस्पिटल उभं करावं.…*

    *ज्याचं संपुर्ण आयुष्य पक्षासाठी काम करण्यात गेलं त्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी आणि त्याच्या नातलगासाठी गरजेच्या वेळी किमान एखादा बेड आणि आरोग्य सेवा तरी मिळेल.*

    *जसे पक्षाचे कार्यालय आवर्जून उभारता तसेच पक्षाचे हॉस्पिटल जरूर बांधावे.*

    *शिवसेना हॉस्पिटल*
    *राष्ट्रवादी हॉस्पिटल*
    *काँग्रेस हॉस्पिटल*
    *भाजप हॉस्पिटल*
    *मनसे हॉस्पिटल*
    *शेकाप हॉस्पिटल*
    *आर पी आय हॉस्पिटल*
    *वंचित बहुजन हॉस्पिटल*
    *एमआयएम हॉस्पिटल*
    *बसपा हॉस्पीटल*

    *ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात असे अद्यावत सुविधांनी सुसज्ज सर्व पक्षांचे हॉस्पिटल त्यांच्या कार्यकर्त्यांना व गोरगरिबांना मोफत उपचार उपलब्ध करुन* *देतील तो दिवस भारतीय* *राजकारणातील सुवर्ण दिवस असेल......*

    ReplyDelete
  82. *चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य.......*

    *या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळं निर्माण होत नाहीत.*

    *🌹 !! शुभ सकाळ !!🌹

    ReplyDelete
  83. [2/5, 08:31] Press Ranjankar Bharat: *शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो... कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही... पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर भले भले डोंगर हि फोडून निघतात...*
    *सुप्रभात*
    [2/6, 08:49] Press Ranjankar Bharat: *एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल*
    *या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल......*

    *🙏।।शुभ सकाळ ।।🙏*

    ReplyDelete
  84. *बायकांचा विकास क्रम,*
    *कसे?*

    *बघा*

    *1960 मध्ये*

    नवरा : एक कप चहा

    बायको :आधी पासून चहा घेऊन उभी दिसेल

    *1970 मध्ये*

    नवरा : एक कप चहा

    बायको : आत्ता लगेच आणते

    *1980 मध्ये*

    नवरा : एक कप चहा

    बायको : आणते की

    *1990 मध्ये*

    नवरा : एक कप चहा

    बायको : आणते की, थोडा धीर नाही का?

    *2000 मध्ये*

    नवरा : एक कप चहा

    बायको : आणते की, जरा सिरियल मध्ये ब्रेक तर येउ द्या

    *2010 मध्ये*

    नवरा : एक कप चहा

    बायको : ओरडू नका, देते की, जास्त घाई असेल तर स्वतः बनवून घ्या आणि प्या

    *आणि आत्ता 2021 मध्ये*

    नवरा : एक कप चहा


    ...
    ....
    .....
    ......
    .......
    ........
    .........
    ..........




    बायको : काय म्हणालात?

    नवरा : काही नाही, एक कप चहा बनवायला चाललो होतो, म्हंटलं तुला पण विचाराव, तू पण घेशील ना?

    *ह्याला म्हणतात विकास* आणि आत्मनिर्भरता. 🤪🤪🤪
    अजून किती पाहिजे विकास

    😜😜😛😛😛😛😂😂🤣🤣🤣🤣

    ReplyDelete
  85. *ऐका गोष्ट बाराची*

    *12/12/12/12/12*
    *बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक...*
    *मोजण्यासाठी द्वादशमान*
    *पध्दती...१२ची*
    *फूट म्हणजे १२ इंच*
    *एक डझन म्हणजे १२ नग.*
    *वर्षाचे महिने १२,*
    *नवग्रहांच्या राशी १२*
    *गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात....१२ वे*
    *तप....१२ वर्षाचे,*
    *गुरुगृही अध्ययन....१२ वर्षे*
    *घड्याळात आकडे.....१२,*
    *दिवसाचे तास .....१२,*
    *रात्रीचे तास .....१२ ,*
    *मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२*
    *मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२*
    *एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले....१२*
    *सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..*
    *पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..*
    *इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग*
    *बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते*
    *मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..*
    *बलुतेदार,बारभाई,बारावाटा...सगळे १२,*
    *बेरकी माणूस म्हणजे*
    *१२ गावचं पाणी प्यायलेला*
    *तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.*
    *ज्योतिर्लिंग.....१२ आहेत,*
    *कृष्ण जन्म....रात्री १२*
    *राम जन्म दुपारी...१२ ,*
    *मराठी भाषेत स्वर...१२*
    *त्याला म्हणतात...बाराखडी*
    *१२ गावचा मुखीया,*
    *जमिनीचा उतारा ७/१२चा*
    इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश
    खायापिया कुछ नही , गिलास फोडा
    बाराआना
    बारडोलीचा सत्याग्रह
    पळून गेला ——पो’बारा’
    पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’
    एक गाव, १२ भानगडी
    लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती
    *अशी आहे ही १२ चीं किमया....*
    *शरद पवारांचा जन्म.. १२/१२*
    *त्यांचे गांव...... बारामती*

    ReplyDelete
  86. [09/02, 22:19] B Vaishali: ज्यांना मराठीची मजा चाखता
    येते, त्यांच्या साठी खास ......
    प्रश्नमंजुषा ........
    बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे
    मिळतात का ?

    १. पगाराला दोनने 'गुणले' तरी
    'भागत' का नाही ?

    २. लग्नाची "बेडी" नक्की कोणत्या गुन्ह्यासाठी पडते ?

    ३. " अक्कल खाते " कोणत्या
    बँकेत " उघडता " येते ?

    ४. ' भाऊगर्दीत ' " बहिणी "
    नसतात का?

    "बाबा " गाडीत " लहान बाळांना " का बसवतात ?

    ६.. ' तळहातावरचा फोड
    किती मोठा होईपर्यंत जपावा?

    ७.. मनाचे मांडे भाजायला
    " तवा " का लागत नाही ?

    ८.. " दुग्धशर्करा योग " ...
    " माधुमेहींना " वर्ज असतो का?

    ९.." आटपाट नगर " कोणत्या
    " जिल्ह्यात येते ?

    १०.. " तिखट प्रतिक्रिया "
    " गोड " मानुन घेता येते का?

    ११.. सतत " मान खाली "
    घालायला लावणार मित्र - -
    " मोबाईल " असावा का?

    १२.. " काहिही " या पदार्थाची " रेसिपी " मिळेल का?

    १३..." चोरकप्पा " नक्की
    " कोणासाठी " असतो ?

    १४..."पालक " 'चुका '
    दाखवून मुलांना " माठ "
    ठरवत असतात का?

    १५.. " पैशांचा पाऊस "असेल तर " छत्री " उलटी धरावी का?

    १६ ... " भिंतीला कान असतात तर बाकीचे अवयव
    कुठे असतात ?
    😃😃😃😃😃😃😃
    चेहरा खुलवणारी प्रश्नमंजुषा !!
    [10/02, 10:26] B Vaishali: *यशामध्ये कधीही रहस्य वगैरे नसते.* 🙂
    *योग्य नियोजन , प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यातून ते साध्य करता येते.* 💪🏻👑

    🌾 *शुभ सकाळ* 🌾

    ReplyDelete
  87. [09/02, 22:19] B Vaishali: ज्यांना मराठीची मजा चाखता
    येते, त्यांच्या साठी खास ......
    प्रश्नमंजुषा ........
    बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे
    मिळतात का ?

    १. पगाराला दोनने 'गुणले' तरी
    'भागत' का नाही ?

    २. लग्नाची "बेडी" नक्की कोणत्या गुन्ह्यासाठी पडते ?

    ३. " अक्कल खाते " कोणत्या
    बँकेत " उघडता " येते ?

    ४. ' भाऊगर्दीत ' " बहिणी "
    नसतात का?

    "बाबा " गाडीत " लहान बाळांना " का बसवतात ?

    ६.. ' तळहातावरचा फोड
    किती मोठा होईपर्यंत जपावा?

    ७.. मनाचे मांडे भाजायला
    " तवा " का लागत नाही ?

    ८.. " दुग्धशर्करा योग " ...
    " माधुमेहींना " वर्ज असतो का?

    ९.." आटपाट नगर " कोणत्या
    " जिल्ह्यात येते ?

    १०.. " तिखट प्रतिक्रिया "
    " गोड " मानुन घेता येते का?

    ११.. सतत " मान खाली "
    घालायला लावणार मित्र - -
    " मोबाईल " असावा का?

    १२.. " काहिही " या पदार्थाची " रेसिपी " मिळेल का?

    १३..." चोरकप्पा " नक्की
    " कोणासाठी " असतो ?

    १४..."पालक " 'चुका '
    दाखवून मुलांना " माठ "
    ठरवत असतात का?

    १५.. " पैशांचा पाऊस "असेल तर " छत्री " उलटी धरावी का?

    १६ ... " भिंतीला कान असतात तर बाकीचे अवयव
    कुठे असतात ?
    😃😃😃😃😃😃😃
    चेहरा खुलवणारी प्रश्नमंजुषा !!
    [10/02, 10:26] B Vaishali: *यशामध्ये कधीही रहस्य वगैरे नसते.* 🙂
    *योग्य नियोजन , प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यातून ते साध्य करता येते.* 💪🏻👑

    🌾 *शुभ सकाळ* 🌾

    ReplyDelete
  88. [10/02, 10:26] B Vaishali: *यशामध्ये कधीही रहस्य वगैरे नसते.* 🙂
    *योग्य नियोजन , प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यातून ते साध्य करता येते.* 💪🏻👑

    🌾 *शुभ सकाळ* 🌾
    [11/02, 09:57] B Vaishali: मन प्रसन्न असो वा नसो पण चेहरा नेहमीच हसरा असावा कारण…
    *दुनिया चेहरा पहाते मन नाही…*
    🚩🚩🚩 शुभ सकाळ 🚩🚩🚩

    ReplyDelete
  89. *-जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत होते.-*
    *-आता चालता येतं तर सगळे पाडण्यासाठी प्रयत्न करतात हे खरं सत्य आहे...-!!*

    💐🌅 *शुभ प्रभात* 🌅💐

    *❣️🌹Om Sai Ram🌹❣️*

    ReplyDelete
  90. *-जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत होते.-*
    *-आता चालता येतं तर सगळे पाडण्यासाठी प्रयत्न करतात हे खरं सत्य आहे...-!!*

    💐🌅 *शुभ प्रभात* 🌅💐

    *❣️🌹Om Sai Ram🌹❣️*

    ReplyDelete
  91. मित्राचा फोन सहाव्यांदा खणखणला..

    तसा थोडासा वैतागत फोन उचलत "हेलो ...बोल लवकर...ऑफिस मध्ये खूप काम आहे, शिवाय एका मिटिंग मध्ये आहे.."

    अरे मी सुयश बोलतोय. अरे आई ला हॉस्पिटल ला नेलंय ...घरात चक्कर येउन पडली आणि डोक्याला जखम झाली...आत्ता बेशुद्ध अवस्थेत आहे, पण डॉक्टर म्हणाले काळजी करायचं काही कारण नाही...तू येतोस का हॉस्पिटल ला ?

    ओह्ह सो सॉरी सुयश..अरे आता एक महत्वाची मिटिंग आहे...ती झाल्यावर एका क्लायंट कडे जायचंय ...तिथून निघालो कि संध्याकाळी येतोच तुझ्या आई ला बघायला हॉस्पिटल ला.

    तसा काहीसा गोंधळत सुयश म्हणाला "मित्रा, आई माझी नाही, तुझी आहे हॉस्पिटल मध्ये! तुला शेजारच्यांनी ५ वेळा फोन केला, पण तू उचलला नाहीस, म्हणून त्यांनी मला फोन केला. मी पण एका मिटिंग मधेच होतो, पण ती तशीच सोडून थेट हॉस्पिटलला गेलो. सर्व formalities पूर्ण करून आईला Admit केलं."

    तसा काहीसा किंचाळत अमेय म्हणाला अरे बापरे! थांब मी निघालोच लगेच, मिटिंग वगैरे सगळ्या पुढे ढकलतो, लगेच येतो, तू तिथेच थांब."

    अमेय आल्यावर सुयश च्या अक्षरशः पायाच पडला " I am very sorry सुयश!" सुयश च्या नजरेला नजर मिळवायची हिम्मत राहिली नसल्यामुळे खाली मान घालून अमेय भावनेच्या भरात रडू लागला.
    त्यावर सुयश त्याला धीर देत म्हणाला " अमेय, अरे त्यात तुझी चूक नाही, तुला जेव्हा हे कळलं कि, आई माझी नाही , तर तुझी हॉस्पिटल ला आहे लगेच आलास न धावत. ह्यात मी तुला दोष देत नाही, पण मी एक वाक्य कुठेतरी वाचलं आहे...
    No one is really very busy..Its all about priorities.

    आपण सगळे तसेच आहोत. अमेय, आई कुणाचीही असो, आई शेवटी आई असते."
    "चल, काहीही लागलं तरी सांग. मी आता जातो ऑफिस ला, रात्री येतो जेवणाचा डबा घेऊन तुझ्यासाठी. तो पर्यंत 'आपल्या' आईची काळजी घे."

    अमेय चे हात मात्र नकळत सुयश च्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत जोडले गेले होते.
    आणि त्याच्या मनात तेच वाक्य घोळत राहिलं ......
    *No one is really very busy..Its all about priorities*

    सुहास आपटे

    ReplyDelete
  92. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या ।
    वेळ आपोआप तुमची साथ देईल ।
          🚩🚩🚩 शुभ सकाळ 🚩🚩🚩Sandip Palkar

    ReplyDelete
  93. *अनूभव माणसाला चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवतो.*
    *पण*
    *अनूभव हा चुकीच्या निर्णयापासूनच तर मिळतो.*

    🌹 *शुभ सकाळ* 🌹Sandip palkar

    ReplyDelete
  94. *मालमत्तेचे वारस कितीही*
    *असू शकतात,परंतु कर्माचा वारस*
    *आपण स्वतःच आहोत....!*

    *🙏🏻 Good morning 🙏🏻*

    ReplyDelete
  95. [2/14, 11:40] Evaishali Bhagat: *भाग्यशाली वे लोग होते हैं* *जिन्हें इस नकली दुनिया*
    *में असली दोस्त मिल जाते हैं*

    *🌹🙏🏻सुप्रभात🙏🏻🌹*
    [2/14, 11:40] Evaishali Bhagat: शंभर वर्षांचा पांडबा तात्या बीडी ओढत कट्ट्यावर बसला होता..

    *पत्रकार :* "आजोबा, तुम्ही बीडी का ओढताय? तुमची फुफ्फुसं खराब होतील."

    *तात्या :* "म्या दारू बी पितोय. गुटका-बिटका समदं नाद हाईत मला."

    *पत्रकार :* "व्यसनं करू नका म्हणून कुणीच सांगत नाही तुम्हाला?"

    *तात्या :* "जी जी मला सांगायचीत ती समदी कवाच मेली."

    ReplyDelete
  96. *आयुष्यात जो तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचाच मान राखा...*
    *कारण हया जगात मान देवून कान भरणारे खूप आहेत...*

    *गैरसमज वाढत गेल्यावर लोकांना ते पण ऐकु येत जे आपण कधी म्हणालोच नाही...!!!*

    🙏😊 *_•• शुभ सकाळ ••_* 😊🙏

    ReplyDelete
  97. मी एक गाणे गायले व *पोस्ट केले,* त्याला फक्त *४ च लाईक्स* आले..

    मग नाराज होऊन *_"मी यापुढे कधीच गाणं गाणार नाही_"'* अशी पोस्ट केली, तर त्याला *_४०० लाईक्स_* आले...!😂🤣😂

    ReplyDelete
  98. सर्दी खोकला असल्यावर ज्यांना कोरोना पाॕजीटिव आहे असे सांगितले जाते त्यांनी चेक करायच्या भानगडीत न पडता घरी जाऊन खालील प्रयोग करून पहावेत -
    1 - कोणत्याही सुगंधीत फुलाचा वास घ्यावा जर सुगंध आला तर निगेटीव..
    2 - गुळ खा, जर गोड लागला तर तुम्ही निगेटीव आहात.
    3 - 30 सेकंद श्वास रोखून बघा..कारण जे पाॕजीटीव असतात ते 10 सेकंद पण श्वास रोखू शकत नाहीत..
    4 - जर गळ्यात काही प्राॕब्लेम वाटत असेल तर दिवसभरात 5-6 काळी मिर्च चघळाव्यात.चावून खाऊ नये.
    5 - थंड पाणी अजिबात पिऊ नका. गरम पाणीच प्या.
    6 - तुळशी, अदरक, काळी मिर्च, गुळचा काढा बनवून प्या.किंवा रात्री गरम हळद दुध घ्यावे.
    7 - ताप आला असेल तर पॕरासिटोमल घेणे व घरीच आराम करणे.
    8 - बाहेर जाताना मास्कचा वापर करावाच व बाहेरून आल्यानंतर साबणाने हात पाय धुवून घेणे..
    9 - ताजे व पौष्टिक शाकाहारी जेवण करा.
    10 - कोरोना काळात आपले जिवन, आपला परिवार व आपला पैसा वाचवायचा असेल तर या गोष्टी करा...👍🌹🙏

    ReplyDelete
  99. कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?

    मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.

    परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो!

    एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

    द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

    कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

    मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
    तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

    *कृष्णाने उत्तर दिले:*

    "कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

    जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.

    रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

    तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

    मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

    ना कोणती सेना, ना शिक्षण.

    मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

    मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
    मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

    जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल... फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

    एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
    प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत

    *आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही*

    दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

    परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...

    कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
    कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
    कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

    तरीही

    त्यावेळी आपण त्याला कसा *प्रतिसाद* देतो याला महत्व आहे.

    तक्रारी थांबव कर्णा!

    *आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.*

    म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, स्वाध्यायी व्हा, भगवतांचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!

    माहिती स्रोत
    अध्यात्मिक समूह

    🙏
    *जय श्रीकृष्ण*
    *रामकृष्ण हरी*

    ReplyDelete
  100. *मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादाई* *माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसामुळे पूर्ण होते...*

    *_😊🙏☺️•✦✿✦•✦•☺️🙏😊_*

    ReplyDelete
  101. *❇ हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,*
    *कोरोनाला हरवायला,*
    *बसा आपापल्या घरात*

    *❇ मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,*
    *सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर,*

    *❇शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,*
    *रोजचे व्यवहार करा सोशल डिस्टंसिंग राखून*

    *❇शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,*
    *रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा*

    *❇ ताजमहल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,*
    *लक्षण दिसली कोरोना ची तर डॉक्टरना भेटा थेट*

    *❇ काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,*
    *कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले*

    *❇चिमणीला म्हणतात चिऊ,*
    *कावळ्याला म्हणतात काऊ*
    *आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ,*

    *❇ चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,*
    *डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप,*


    *काळजी घ्या, सुरक्षित राहा...*
    🙏

    ReplyDelete
  102. 💔 🩺 💔 🩺 💔 🩺 💔

    📉 *शरीराचे अवयव* व त्याला होणारे *निष्काळजीपणामुळे आजार........*

    🩺 *१) पोट :-* केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.......

    🩺 *२) मूत्रपिंड :-* केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही......

    🩺 *३) पित्ताशय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही........

    🩺 *४) लहान आतडे :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.......

    🩺 *५) मोठे आतडे :-* केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.......

    🩺 *६) फुफ्फुसे :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता........

    🩺 *७) यकृत :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता......

    🩺 *८) हृदय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता.......

    🩺 *९) स्वादुपिंड :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता......

    🩺 *१०) "डोळे" :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता......

    🩺 *११) "मेंदू" :-* केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.......

    🙏 *देवाने "फ्री" मध्ये दिलेल्या शरीराच्या "अवयवाची" योग्य "काळजी" घ्या आणि त्यांना "बिघडवू" देऊ नका शरीर "स्वस्थ" तरच आपण "मस्त".......*

    💔 कारण,,,,,,,,,,,,,,,

    *"शरीराचे" कोणते ही"अवयव" हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही म्हणून आपल्या "शरीराची" नेहमी काळजी घ्या........*

    ♨️ 🌀 ♨️ 🌀 ♨️ 🌀 ♨️

    🙏 तूच आहेस तुझ्या जीवनाचा 💔 शिल्पकार......

    🥚🥚🥚🥚

    ReplyDelete
  103. जो फक्त वर्षाचा विचार करतो,
    तो धान्य पेरतो…😊
    जो दहा वर्षाचा विचार करतो,
    तो झाडे लावतो…😇
    जो आयुष्यभराचा विचार करतो,
    तो माणुस जोडतो...👫
    🌸

    ReplyDelete
  104. *प्राजक्त*

    काल एक सुंदर चारोळी वाचली....आणि आपल्याला असे होता येइल का हा विचार स्पर्शून गेला - नव्हे नव्हे ह्या विचाराने मनाचा ताबा घेतला / एक सुंदर वाक्य ऐकले होते .....
    *मोहाचा क्षण टाळणे म्हणजे मोक्ष* आणि भगवद्गीतेचा तर सारच आहे ना - *कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन*

    मग कसला मोह ? कसली अपेक्षा ? का कृतघ्नांबद्दल ची कुरकुर ?

    *सकाळी अंगणातला पारिजात,फुलांचा सडा टाकून मोकळा होतो* - रिते होण्यातले समृद्धपण,तो किती सहजपणाने दाखवतो.

    *प्राजक्त सडा टाकून मोकळा झाला*

    त्याचा भार हलका झाला. अर्थात....फुलंच ती....इवलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी *सृजनाचा* कुठे कधी भार होत असतो का ? *हलका झाला*... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली. 'मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ? मला नाही तसं वाटत ! 'रितं' होण्यासाठी 'रिकामं' व्हावं लागतं मुळात. प्राजक्ताकडे हे रिकामपण नक्कीच नाही. . तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला. उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय....फुलांना फुलवायचंय....प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायचीये ...शिवाय देठादेठात केशर !

    मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला !

    जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात, तत्क्षणी तो त्या फुलांवरचे, सारे हक्कही सोडतो...
    *आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो. गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये*.
    म्हणून *विरहाच दुःख* त्याला ठाऊक नाही.आणि म्हणूनच रितेपणाची भावना मुळ धरत नाही.तो अनुभवतो.

    *आपल्यालाही, आयुष्य असंच जगता आलं तर* ?

    ReplyDelete
  105. [3/4, 18:38] Mahendra Gharat: 😂😂😂😅😅😅😇😇😇
    *नवरा-बायको*
    *बऱ्याच वेळेपासून*
    *एकमेकांवर खेकसत होते...*
    *अपशब्द वापरत होते....*
    *अखेर शेजाऱ्याने जाऊन समजावलं की...*
    *शरीरावरचे घाव एक वेळ भरतील पण...*
    *शब्दांचे नाही…*

    *तेव्हा कुठे....*











    *मारामारीला* सुरवात झाली..
    😂😂😂😂😇😇😇
    [3/5, 14:05] Mahendra Gharat: पुर्वी युध्दाला जावुन राजा अजुन एक राणी घेवुन यायचा..


    तरी पहिली राणी सहन करायची..


    आता आम्रखंड ऐवजी श्रीखंड घेवुन आलो तरी बोंबाबोंब!
    😆😆😆😂😂😂

    ReplyDelete
  106. महाराष्ट्राचे निवृत्त कामगार आयुक्त श्री. पि. टि. जगताप साहेबांकडून प्राप्त झालेल्या एका संदेशाची मुळ स्वरूपांतील नक्कल प्रत
    जशी आली तशी पाठवित आहे.👇🏼
    *******************
    *निवेदन*


    *माननीय*
    *पंतप्रधान.नरेंद्र मोदी साहेब ,*

    *कृपया सगळ्या योजना बंद करून टाका. फक्त संसद भवन मध्ये जसे कॅन्टीन आहे तसे कॅन्टीन देशात प्रत्येक दहा किलो मिटर अंतरावर काढा.*

    *सगळी झंझट संपेल !*

    *२९ रूपया मध्ये पोट भरून जेवण*
    *ना सिलेंडर आणायला लागेल ना रेशन*
    *सगळीकडे आनंदी आनंद नांदेल. नंतर आम्ही सगळे म्हणु !*

    *सबका साथ सबका विकास.*

    *या देशात एकच जागा अशी आहे जिथे खायला स्वस्त मिळते*

    *चहा = 1.00*
    *सुप = 5.50*
    *दाल = 1.50*
    *जेवण = 2.00*
    *चपाती =1.00*
    *चिकन = 24.50*
    *डोसा = 4.00*
    *बिर्याणी =8.00*
    *मच्छी = 13.00*

    *हे सगळं उपलब्ध आहे. भारतीय संसद भवन मधील कॅन्टीनमध्ये तिथल्या गरीब खासदारांसाठी आणि ह्या सगळ्या गरीबांचा पगार आहे फक्त ₹ 1,80,000 महिना ....*
    *( बिना इनकम टॅक्स.)*

    ✴⬇✴

    *कृपया जास्तीत जास्त लोकांना फॉर्वर्ड करा* 🙏

    *आपल्या मोबाईलवर जितके नंबर आहे, त्यानां ही माहिती पोहोचली पाहिजे. कळु तर द्या कि जो रोज 30/32 रूपये रोज कमावतो तो गरीब नाही*🛑

    ReplyDelete
  107. *बोधकथा*
    एक बाई मोलकरीण म्हणुन एका राजमहालात काम करत असते.

    तिला लहान मुलगा असल्याने ती त्याला तिच्या सोबतच कामाला येतांना घेऊन यायची.

    एक दिवस त्या मुलाला खेळता खेळता राजमहालात हिरा सापडतो,

    तो मुलगा तो हिरा घेऊन पळत आईकडे जातो आणि सांगतो की, "आई बघ मला हिरा सापडला !"

    मोलकरीण हुशार असते.
    तिला वाटते, हा हिरा घेऊन आपण राजमहालाबाहेर जाऊ शकणार नाही !

    ती मुलाला म्हणते, "नाही रे ! काच आहे, हा हिरा नाही.", असे म्हणुन ती तो हिरा बाहेर फेकुन देते.

    काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हिरा सोबत घेऊन जाते.
    मग ती तो हिरा सोनाराकडे घेऊन जाते. सोनाराला कळतं की, हिला हा हिरा कुठंतरी सापडला असणार,
    हिला काय माहीत ? हा हिराच आहे ! म्हणुन तो सोनार तिला म्हणतो, "हा हिरा नाही, ही तर काच आहे!"

    आणि असे म्हणुन तो पण तो हिरा बाहेर फेकुन देतो.

    जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हिरा घेऊन येतो व जोहरीकडे घेऊन जातो.

    जोहरी हिरा पाहतो, त्याला कळतं हा हिरा अनमोल आहे, त्याची नियत खराब होते.
    तो हिरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो आणि "काच आहे", असं म्हणतो.

    जसा हिरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळं एक वाटसरु लांबुन पहात असतो.
    तो त्या हिऱ्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, "मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकलं तेव्हा तु तुटला नाही,
    पण आता का तू तुटला ?"

    हिरा म्हणतो, "जेंव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले तेव्हा ते माझी खरी किंमत जाणत नव्हते.

    परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता तरी त्याने मला फेकले !
    हा आघात मी सहन करुच शकलो नाही,
    म्हणुन मी तुटलो."

    मनुष्याच्या बाबतीत असेच होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमचं मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.
    म्हणुन कधीही आपल्या लोकांचं जराश्या स्वार्था करता मन तोडु नका...
    आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणसं
    हिऱ्यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका...

    *-@तात्पर्य- गरज संपताच लोकांना विसरु नका.*😔👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  108. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. श्रीधर-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला. श्रीधर स्वत: डॉक्टर असूनही काहीही करू शकले नाहीत कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस वा औषधच उपलब्ध नव्हती.
    अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकला नाही. शालेय शिक्षण संपता संपता मॅट्रिकला पण नापास झाला. डॉ. श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली. मग दुसर्‍यांदा मॅट्रिकला बसून पास झाला, तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाला. तिथेही परत परीक्षेला बसून पास झाला तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला. तिसर्‍यांदा परीक्षेला बसून तिसर्‍या श्रेणीत पास झाला व मग पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली. पण तीही एकामागून एक सुटतच होती. पण एक गोष्ट मात्र सुरेशकडे कायम टिकून होती ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. कुठेतरी आत कविता रुजली व फुलत होती. समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेऊन कंदीलाच्या पिवळ्या प्रकाशात सुरेश तळपत होता. असेच एकदा अमरावतीला सुरेश गेला असताना प्रा. मधुकर केचे त्याला स्टेशनवर भेटले व स्वत: यशस्वी वाटेवर आरूढ असल्याने उपहासाने सुरेशला म्हणाले, कवी म्हणून तू संपलास. आता फक्त मास्तरकीच कर. पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, ते अजून ठरायचंय!

    १९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले. यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला १३ वर्षांचा काळ जावा लागला व त्यातही सुरेशने ‘रंग माझा वेगळा’ हे दाखवून देत केशवसुत पारितोषिक पटकावले. बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेशचा ‘रंग माझा वेगळा’नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला. १९८३ साली सुरेशने स्वत:च प्रकाशक व्हायचं ठरवलं व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.

    शिक्षणात गती नसलेल्या सुरेशने आईकडून काव्याप्रमाणेच संगीताची आवड पण उचलली होती. मैदानी खेळ पायाच्या अधूपणाने न खेळू शकणार्‍या मुलाला डॉ. श्रीधर यांनी बाजाची पेटी आणून दिली. पुढे त्याची संगीतातील आवड व प्रगती बघून संगीतातील शिक्षणासाठी प्रल्हादपंतांकरवी घरी त्याला संगीत शिकवणी सुरु केली.
    पुढे शालेय जीवन संपता संपता पायातील कमजोरीवर मात करण्यासाठी सुरेश जिद्दीने व्यायाम करू लागला.मवेळ बराच लागला पण दंडबैठका—डिप्स यासारख्या व्यायामामुळे तो हाडापेराने मजबूत झाला. नंतर नंतर तर पायात पण चांगलीच शक्ती आल्याने सुरेश सायकल पण चालवू लागला. वडिलांनी मग त्याला रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी आणून दिली.

    अभ्यासात गती नसलेला सुरेश आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप, पेरिस्कोपसारख्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात वाकबगार होता. तसंच तो काचा कुटून पतंगाचा मांजा बनवी. सुरेशला बेचकी छान बनवता येई व त्यातही त्याचा नेम अचूक असे. या व्यायामाचा फायदा पुढे जेव्हा सुरेशने काव्यगायनाच्या मैफिली करायला सुरुवात केली तेव्हा मांडी घालून तासन् तास बसण्यासाठी झाला. सुरेशने केवळ शारीरिकच नव्हे
    Next page








    #साभार

    ReplyDelete


  109. कधीतरी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना सुरेशचा काव्यसंग्रह एका खोपटवजा दुकानात सापडला. तो वाचून प्रभावित होऊन त्यांनी सुरेशला शोधून काढलं आणि त्याच्या अनेक गाण्यांना चाली लावून अजरामर केलं. ‘मालवून टाक दीप’ ते पार ‘केंव्हातरी पहाटे’पर्यंत मंडळी अशा या तळपत्या सूर्याचा — सुरेशचा म्हणजेच कवीवर्य सुरेश भट यांचा आज स्मृतिदिन आणि म्हणून हे सगळं आठवण्याचं व सांगण्याचं कारण.

    रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार यानंतर भटसाहेबांनी गझलेची बाराखडी, काफिला, झंझावात, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग, निवडक सुरेश भट आणि हिंडणारा सूर्य ही पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना मानाचा सप्रेम मुजरा! त्यांच्याबाबत बोलायचं तर ओठी असं येतं :

    कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता
    उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता
    गाजलेल्या मराठी गझल ♻

    तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
    एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
    अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
    अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
    सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
    उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
    बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
    रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
    उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
    तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
    (सुरेश भट)

    मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
    राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
    त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
    हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
    दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
    सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
    गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
    मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
    ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
    सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
    काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
    बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
    (सुरेश भट)

    आताच अमृताची बरसून रात गेली
    आताच अंग माझे विझवून रात गेली
    मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
    मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
    उरले जराजरासे गगनात मंद तारे
    हलकेच कूस माझी बदलून रात गेली
    अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
    गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
    (सुरेश भट)

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
    अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
    कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
    सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
    उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
    उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
    दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
    (सुरेश भट)

    केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
    मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
    कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
    कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
    सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
    उसवून श्वास माझा , फसवून रात गेली !
    उरले उरात काही , आवाज चांदण्याचे..
    आकाश तारकांचे , उचलून रात गेली !
    स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
    मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
    (सुरेश भट)

    रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
    गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
    कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
    मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
    राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
    हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
    कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
    अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
    सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
    'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
    माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
    माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
    (सुरेश भट)

    मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
    मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
    लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
    राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
    तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
    रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
    रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
    मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
    (सुरेश भट)

    भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
    एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
    ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
    पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
    लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
    अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
    गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
    मी कशी होते मलाही आठवावे लागले !
    एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
    राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
    (सुरेश भट)


    #साभार

    ReplyDelete
  110. *उपास तापास ..*

    उपास तापास
    झालास नापास
    पोटाचा सत्यानास
    वा रे पठ्ठया ,शाबास!

    म्हणे एकादशी दुप्पट खाशी
    पोटाचीस्पर्धा पृथ्वी गोलाशी
    उदरी काहीबाही साची
    घे तुझीच तू सदा तलासी

    भूकेलेल्या दयावे अन्न
    गरजवंताला दयावे दान
    तोच तोच खरा असे मान
    तुझीच वाढेल जगी शान

    अनामिक ईश्वराला
    काहीच नको बाळा
    तुझ्याच मनाचा चाळा
    सारी अंधश्रद्धेची शाळा

    उपवास कर-
    अपशब्द बोलण्याचा
    वाईट साईट वागण्याचा
    मनाच्या अनंत षडरिपूंचा
    ठायी असलेल्या अंहकाराचा
    --------------------------------------------------------------------------------

    *परातभर शाबुदाण्यासहीत* ....... महाशिवरात्रीच्या शुभेच्छा😊
    🌹

    ReplyDelete
  111. *विश्वास*
    *जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झाला तर अस समजू नका की ती व्यक्ती किती मुर्ख होती, निट समजून घ्या की त्या व्यक्तिचा तुमच्यावर किती विश्वास होता..*
    *शुभ सकाळ* 🌹🌹🌹

    ReplyDelete
  112. *॥सुविचार॥*

    *यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तुत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो हे नेहमीच लक्षात ठेवा.*

    💐 *शुभ सकाळ*💐

    ReplyDelete
  113. चुलीवरचं मटण, चुलीवरचा चहा,
    चुलीवरचं अमुक, चुलीवरचं तमुक वगैरे वगैरे बरीच क्रेझ आहे हल्ली.....
    असंच पुण्यात एक बोर्ड वाचला..
    *"चुलीवरची स्कॉच मिळेल"*
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    हौसेने माणसे आत गेली तर हरामखोर *हातभट्टी* विकत होता...🥴

    😂😂😛😛😂😂

    ReplyDelete
  114. 🙏 *आजोबांचे पोहे*🙏

    *गेल्या चारपाच वर्षांपासून* आमचे आजोआजोबा *रात्रीच्या जेवणात* आमच्यात नसतात. आमच्यात नसतात *म्हणजे सात साडेसातला*, त्यांच्या *जेवणाच्या वेळेला* ते काहीतरी *हलकं खाऊन घेतात.* कधी *पोहे, कधी *सांजा, कधी लाही पीठ, *कधी बिनमसाल्याची अगदी *साधी मुगडाळ खिचडी*.

    सत्तरीच्या पुढे *हे असं हलकं अन्नच पोटाला बरं* असं त्यांचं म्हणणं. नुसतीच जेवणाची वेळ नव्हे *तर त्यांची आत्मनिर्भरता देखील ते यानिमित्ताने राखतात*. आपल्या *खाण्यापिण्याचा कोणाला त्रास होऊ नये*, आपण *कोणावरही अवलंबून असू नये*, *शक्यतो* हातपाय चालतायत तोवर आपण आपलं करावं हा ही विचार त्यामागे असतो. *ज्येष्ठतेचं असं आकलन असणं सर्वात उत्तम*!

    यातले *त्यांचे पोहे तर अतिशय मजेदार* असतात कारण *या पोह्यात* *कांदा, बटाटा, मटार, मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, दाणे असं काहीही नसतं*. या पदार्थांमधलं *काहीही त्यांच्या पथ्याला चालत नाही*. कमालीचे अपारंपारिक पोहे असतात हे. *चक्क तूप जिऱ्याची फोडणी असते,* कधी त्यात *बदामाचे बारीक काप* असतात, कधी *मनुका* असतात तर कधी फक्त *ओलं खोबरं*, वरून मीठ, साखर किंचित तिखट, *आणि एक दमदमीत वाफ*. बस, काम तमाम! आणि *तरीदेखील हे पोहे अतिशय चवदार* लागतात.

    पोहे हा पदार्थ मला वाटतं, प्रत्येकाच्या हातचा वेगळा लागतो. एकाचे पोहे दुसऱ्या सारखे लागत नाहीत. *सुद्यामाचे पोहे उगाच नसावेत इतके प्रसिद्ध.*

    आमची लेक एकदा लहान असताना तिच्या मैत्रिणीकडे राहायला गेली होती. मैत्रिणीच्या आईने सकाळी नाश्त्याला पोहे बनवले *आणि लेकीला विचारलं, "काय ग पोहे आवडतात ना तुला?"*
    यावर लेक म्हणाली होती, "हो मावशी, आवडतात *पण आईच्या हातचे सर्वात जास्त आवडतात."* कर्म! साधे पोहेच ते, त्यात काय आईच्या हातचे आणि दुसऱ्याच्या हातचे. पण असं होतं खरं.

    काल *माझ्या सासूबाईंना थोडं बरं वाटत नव्हतं.* आम्ही दोघेही *संध्याकाळी* बाहेर गेलो होतो. घरी यायला *थोडा उशीर झाला*. येऊन बघते *तर आजोबांनी दोघांकरता "त्यांचे" पोहे बनवले होते*. माझ्या *सासऱ्यांचं याबाबतीत* मला *फार कौतुक वाटतं*. सगळा *स्वयंपाक ते सत्तरीच्या पुढे शिकले आहेत*. त्यांची *रोजची पथ्याची भाजी* ते *स्वतः बनवतात*. घरातल्या *इतरांना शक्यतो आपला त्रास होऊ नये* याची ते पूरेपूर *काळजी घेत असतात*.

    त्यांच्या वयाचे झालो की *त्यांच्यासारखंच वागायची बुद्धी देवाने सगळ्यांना द्यावी* कारण *म्हातारपण आणि म्हतारपणाच्या नाना कळा* हळूच मागच्या दाराने आत येऊन *कधी तुमच्यावर कब्जा करतील* याचा नेम नाही.

    *कालचे पोहे सासऱ्यांनी पहिल्यांदा* बनवले होते. *आजीला काहीबाही विचारत मदत घेतली होती*. दिसत तरी छान होते. *मी त्यांना म्हणलं, "मी केले असते बाबा पोहे.* थोडं थांबायचं होतं." यावर *त्यांचं नेहमीचं वाक्य आलं*, *"हातपाय चालतायत तोवर करू देत* ग, मग आहेच तुम्ही सगळं करायचं." आजकाल ते असं जरा जास्तच बोलत असतात. *आपण केलेल्या पहिल्यावहिल्या पदार्थाचं* *कौतुक सर्वांनाच* असतं. त्यांनी एक एक चमचा पोहे *आम्हाला सर्वांना खायला सांगून, कसे झालेत?* असं विचारलं. सगळे म्हणाले, *"उत्कृष्ट! फार छान*, आमची लेक म्हणाली, *"आजोबा, हे पोहे मास्टरशेफमध्ये जायच्या तोडीचे आहेत!*" आजोबांची छाती *कौतुकाने फुलून आली*.

    मात्र *एक महत्त्वाची प्रतिक्रिया राहिली होती*. त्यांनी *हळूच आजीकडे पाहिलं*.
    आजी *गालातल्या गालात हसत म्हणाली*,

    *"उत्तम झालेत पोहे. मुलगा पसंत आहे!"*

    *#आयुष्य_हे_चुलीवरल्या*....

    गौरी ब्रह्मे

    ReplyDelete
  115. [3/20, 17:04] Evaishali Bhagat: . -:🌼:- 🌺 संपुर्ण शरणागती 🌺 -:🌼:-

    ।। दररोज श्रीकृष्ण बागेत जाऊन तेथील सर्व झाडांना
    ।। सांगायचा की, "माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे".

    ।। सर्व झाडे खूप आनंदित होऊन म्हणायची,
    ।। "श्री कृष्णा, आमचेही तुझ्यावर पुष्कळ प्रेम आहे".

    ।। एके दिनी श्रीकृष्ण भेदरलेल्या स्थितीत बागेत धावत
    ।। पळत आला आणि बांबूच्या झाडाजवळ गेला.

    ।। बांबूच्या झाडाने विचारले, "श्रीकृष्णा, काय झाले ?
    ।। एवढा अस्वस्थ का दिसत आहेस ?

    ।। श्रीकृष्ण म्हणाला, "मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी
    ।। आहे. पण ती पुष्कळ अवघड आहे".

    ।। बांबू ने उत्तर दिले, "मला सांग. मला शक्य असल्यास
    ।। मी ते तुला देईन".

    ।। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला" मला तुझा जीव हवा आहे.
    ।। त्यासाठी तुला कापावे लागेल.

    ।। काही क्षण विचार करून बांबु म्हणाले, "तुझ्याकडे
    ।। अन्य कोणताही पर्याय नाही का?अन्य कोणता मार्ग
    ।। नाही का ?"

    ।। श्रीकृष्ण म्हणाला, "नाही. अन्य कोणताच मार्ग नाही."

    ।। तेव्हा बांबूने संमती देऊन स्वतःला स्वाधीन केले.
    ।। मग श्रीकृष्णाने बांबूचे काप करून त्याला भोके
    ।। पाडली. प्रत्येक वेळी भोक कोरत असताना बांबूचे
    ।। झाड तीव्र वेदनेने रडायचे.

    ।। श्रीकृष्णाने मग त्याची एक सुंदर बासरी बनवली जी
    ।। सदैव त्याच्या सोबत असे.

    ।। दिवसाचे २४ तास ती बासरी श्रीकृष्णाच्या सोबत असे.
    ।। गोपिंना सुद्धा त्या बासरीचा हेवा वाटत असे.

    ।। त्या म्हणाल्या, "श्रीकृष्ण आमचा भगवंत आहे तरी
    ।। पण आम्ही त्याच्या सोबत काही काळच असतो.
    ।। पण तो तुझ्यासोबत उठतो, तुझ्यासोबत निजतो,
    ।। तू सतत त्याच्या बरोबर आहेस".

    ।। गोपींनी बांबूला विचारले, "आम्हाला तुझे गुपित सांग,
    ।। तुझ्याकडे असे कोणते गुपित आहे की भगवंताचा
    ।। तुझ्यावर एवढा जीव आहे ?

    ।। आणि बांबू ने उत्तर दिले " माझे गुपित हेच आहे की
    ।। मी स्वता:ला त्याच्या चरणांवर सोपवले.
    ।। त्याने माझ्यासाठी जे योग्य आहे ते केले. त्या प्रक्रियेत
    ।। मला अनंत वेदना सहन कराव्या लागल्या, आणि
    ।। भगवंत त्याला जे करावेसे वाटते,जेव्हा करावेसे वाटते
    ।। आणि जसे करावेसे वाटते ते माझ्याबाबत करतो.
    ।। मी केवळ त्याचे साधन झाले आहे. म्हणजेच ही
    ।। संपूर्ण शरणागती आहे.

    ।। जेव्हा देवाला तुमच्या विषयी जे करावेसे वाटते
    ।। जेव्हा करावेसे वाटते आणि जसे करावेसे वाटते.
    ।। तसे करू द्यावे. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा,
    ।। त्याच्या ठायी श्रद्धा असावी आणि सतत जाणीव
    ।। असावी की..

    ।। आपण त्याचा नाही तर त्याने आपला हात धरलेला
    ।। आहे. मग ह्या जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमचं
    ।। काहिही वाईट करू शकत नाही हो.....
    ।। फक्त त्या जगन्नियत्याला सर्वस्वी शरण जा, बस्स.....

    -:🌼:- ही संपुर्ण शरणागती आहे -:🌼:-

    -:🌺:- राधे राधे -:🌺:-

    || शनिवार ◆:--- { १३ / ०३ / २०२१ } !..............
    [3/20, 17:04] Evaishali Bhagat: 🔹जागतिक चिमणी दिवस🔹

    *रसिक श्रोतेहो......*

    *२० मार्च,जागतिक चिमणी दिवस.जागतिक चिमणी दिन हा २० मार्च २०१० रोजी प्रथम पाळण्यात आला.*
    *चिमण्याच्या चिवचिवाटाने होणारी सकाळ आता फक्त एक आठवणीत राहिल्याचे दिसून येते, शहरीकरणामुळे, पर्यावरणाचा ऱ्हासामुळे चिमण्यांची संख्या कमी झाली आहे हे आपण जाणतोंच, महानगरांमध्ये दिसणारी चिमणी दुर्मिळ झाली आहे.*
    *या चिमणी दिनाचे औचित्य साधून एक सुंदर गीत सादर करतो जरूर श्रवण करावे ही विनंती...🙏🏻🙏🏻*

    *पोस्ट संकल्पना आणि संकलन:-अ.बा.देशपांडे*
    ▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

    या चिमण्यांनो परत फिरा रे,
    घराकडे अपुल्या
    जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या

    दहा दिशांनी येईल आता,अंधाराला पूर
    अशा अवेळी असू नका रे आईपासुन दूर
    चुकचुक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या

    इथे जवळच्या टेकडीवरती,आहो आम्ही आई
    अजून आहे उजेड इकडे, दिवसहि सरला नाही
    *शेळ्या, मेंढ्या अजुन कुठे ग, तळाकडे उतरल्या*

    अवतीभवती असल्यावाचुन,कोलाहल तुमचा*

    उरक न होतो आम्हा आमुच्या कधिही कामाचा

    या बाळांनो, या रे लौकर, वाटा अंधारल्या


    *या चिमण्यांनो परत फिरा••••*

    स्वर-लता मंगेशकर
    संगीत-श्रीनिवास खळे
    गीतकार-ग.दि.माडगूळकर
    चित्रपट-जिव्हाळा (१९८२)

    *पोस्ट संकल्पना आणि संकलन:-अ.बा.देशपांडे*

    🙏🏻🙏🏻🌞🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  116. कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?

    मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.

    परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो!

    एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

    द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

    कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

    मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
    तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

    *कृष्णाने उत्तर दिले:*

    "कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

    जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.

    रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

    तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

    मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

    ना कोणती सेना, ना शिक्षण.

    मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

    तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

    संदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

    तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले.

    माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

    मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
    मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

    जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल... फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

    एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
    प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत

    आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही

    दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

    परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...

    कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
    कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
    कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

    तरीही

    त्यावेळी आपण त्याला कसा *प्रतिसाद* देतो याला महत्व आहे.

    तक्रारी थांबव कर्णा!

    आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

    म्हणून , तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, स्वाध्यायी व्हा, भगवतांचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!

    🙏 जय श्रीकृष्ण 🙏
    🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

    पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते...

    ReplyDelete
  117. एकदा शरद पवार साहेबांन कडे

    उद्धव
    राज
    आठवले
    फड़णवीस
    अशोक चव्हाण

    आले होते.....

    चहाला साखर संपली होती.
    सौ.पवार म्हणाल्या
    साखर आणा..
    पवार साहेब म्हणाले तू चहा तसाच बनव, मी सांभाळतो.

    बायकोने 6 कप साखर नसलेला चहा बनवला व आणला.
    पवार साहेब चहाच्या पूर्वी मित्राना म्हणाले 'एका कपात मूद्दाम साखर टाकली नाही. ज्याला तो चहा येईल त्याचेकडे आपण सर्व पूढच्या रविवारी जेवणाला जाउ
    चहा झाल्यावर सगळ्यांना विचारले की कोण आहे तो ?

    सगळे म्हणाले..

    'साखर जास्त होती'
    सगळे निघुन गेले
    😜😜😜😜😜😜
    पवार सौ कडे बघत हसत म्हणाले
    याला म्हणतात
    👌 राजकारण 👌

    थांबा विषय सम्पला नाही

    पण पुढच्या रविवारी सर्वजण परत पवार साहेबांच्या घरी जेवणाला हजर झाले.
    पवार साहेबांनी विचारलं माझ्याकडे कसं काय?
    तर देवेंद्र फडणवीस म्हणाले , आमच्या सर्वांच्या चहामध्ये साखर खूप होती म्हणजे बिगर साखरेचा कप तुम्हालाच आला.
    आता द्या जेवण😋😋😋
    😜😜 आता पहिल्यासारखं राजकारण सोपं नाही राहिलं पवार साहेब...😉😉😉Hadar raha

    ReplyDelete
  118. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे, आपण कोणत्या वर्गात आहोत हे, आपल्याला ठाऊक नसते, पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते, आणि कॉपी करता येत नाही कारण, प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.
    *शुभ सकाळ*💐

    ReplyDelete
  119. [3/27, 09:11] Evaishali Bhagat: *"सोडलेल्या" दोन हातांपेक्षा "जोडलेल्या " दोन हातांमध्ये खुप "सामर्थ्य" असतें ...*
    *"परिस्थिती" हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा "मनस्थिती बदलेल व परिस्थितीही ..*

    😊** *शुभ प्रभात* **😊
    [3/27, 09:12] Evaishali Bhagat: शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा "खेळ"
    विचारांची चविष्ट ओळी "भेळ" मनाशी मनाचा सुखद "मेळ".....
    आणि,
    आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,, सकाळचा काढलेला, थोडासा वेळ
    🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻
    [3/27, 09:13] Evaishali Bhagat: 🏵️।। सुविचार धन।। 🏵️
    टिकाव तर अचुक टिपावं
    नेम तर सारेच धरतात।।
    शिकाव तर माफ करायला
    राग तर सारेच करतात.
    खळगी भरावी तर उपाशी पोटाची,
    पोट भरून तर सारेच जेवतात.
    जगावं तर इतरांसाठी,
    स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
    🏵️।। शुभ सकाळ।। 🏵️

    ReplyDelete
  120. *तवा माणूस माणसात होता*
    घरात टि.व्ही चं खोकं नव्हतं...💐
    मोबाईल मध्ये डोकं नव्हतं...💐
    काचा कवड्याचा खेळ होता..
    गुटक्यानं भिती रंगत नव्हत्या...💐
    ब्युटी पार्लरमध्ये झिंगत नव्हत्या...💐
    ओठांवर ओरीजनल लाली होती...💐
    चंद्राची खळी गाली होती...💐
    पोरी मोबाईलवर गात नव्हत्या...💐
    शाळेतुन पळून जात नव्हत्या...💐
    वाकडा भांग पाडत नव्हत्या...💐
    तोंड बांधून हिंडत नव्हत्या...💐
    वाघासारखा लेक होता...💐
    तवा बाप माणसात होता...💐
    राजकारणात निष्ठा होती...💐
    खरं बोलणाऱ्याची चेष्टा नव्हती...💐
    पैशावर पुढारी फुटत नव्हतं...💐
    तत्वाशिवाय गटत नव्हतं...💐
    प्रेम-माया अटत नव्हती...💐
    चांगली माणसं तुटत नव्हती...💐
    चहा-चिवड्याला रडत नव्हती...💐
    *चोरुन पिल्याबिगर चढत नव्हती*...💐
    आडाणी नेता भानात होता...💐
    तळातला कार्यकर्ता मनात होता...💐
    सोसायटीचा चेअरमन रानात होता..
    तवा माणुस माणसात होता...💐
    गावा शेजारी बार नव्हता...💐
    रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता...💐
    पाठीवर दफ्तराचा भार नव्हता...💐
    अनवाणी पायाला रस्ता गार होता.💐
    हातावर छडीचा मार होता...💐
    शाळेचा मास्तर दिलदार होता...💐
    तवा पैशाला किंमत नव्हती...💐
    आयुष्य म्हणजे गंमत नव्हती...💐
    घासाघासात कस होता...💐
    माणसाच्या वागण्यात रस होता...💐
    *तवा माणुस माणसात होता...*
    👆 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  121. *"तुझ्यासारखे गाणे कोण गाऊ शकतो ?"*

    एका मित्राने स्ययंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली.माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली.तसं मला अधिकच रडू येऊ लागले.तशी ती बाबांच्या खोलीत गेली-त्यांना बोलवायला.
    कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
    आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
    त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
    ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
    तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
    तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले.मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही.गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणा मुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही.तेव्हा मी नोकरी करेन.
    त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे.तसं करेल सुद्धा.
    ते म्हणाले," तुझं शिक्षण ही माझी जबाबदारी आहे.तेव्हा तू का रडतोस ? रडायचं असेल तर मी रडायला हवं ! मी तर आनंदात आहे.तू परवा ज्या दोन गझला गायलास त्या फार चांगल्या म्हटल्यास.इतक्या की तुझ्या नापास होण्याचे मला इतकं सुद्धा दुःख वाटत नाही.मला एक सांग तुझ्या वर्गात किती मुले आहेत ? त्यातली किती पास झाली ? मी म्हटलं २० मुले आहेत त्यातील १५-१६ तरी पास झाली असतील." त्यावर ते म्हणाले ," १९ पास झालीत व तू एकटा नापास झालास समजू .पण तुझ्यासारखे गाणे म्हणू शकतील असे किती आहेत ?" मी म्हणालो," त्यांच्यापैकी कोणीच गात नाहीत.ते सारे हुशार-अभ्यासू विद्यार्थी आहेत."
    " हिंदुस्तानात इंजिनिअर्स, मॅनेजर्स किती आहेत ? आणि कुमार गंधर्व, किशोरी, लता किती आहेत ?
    उद्या तू चांगला गाऊ लागलास की सर्वत्र तुझे नाव ऐकू येईल.मॅनेजरला त्याची कंपनी सोडली तर एरवी कोण विचारतो ? तेव्हा १९ एकीकडे असले व दुसरीकडे तू एकटा असलास तरी नीट लक्षपूर्वक रियाझ कर.गुरूकडून शिक्षण घेऊन मोठा कलावंत होऊ शकलास, तर या सर्वांहून तू मोठा समजला जाशील.पुढच्या वर्षी तर पास होशीलच.तेव्हा शिक्षण व गाणे सोडण्याचा विचार सुद्धा करू नकोस.तुझी गाण्यातील प्रगती पाहून मी फार खुश आहे."
    माझ्या मित्राला पैसे देऊन ते म्हणाले," जा मिठाई घेऊन ये आणि सर्वांना वाट.आमचा अरु काय सुंदर गझल गायला लागलाय. तेव्हा मिठाई हवीच...
    डोळ्यांतील पाणी आवरत मी पाहतच राहिलो.असे आई-वडील लाभले , याहून जास्त देव काय देऊ शकला असता मला ?
    मी त्याच क्षणी निश्चय केला.
    काहीही झालं तरी मी
    इंजिनीअर होणारच आणि गायक सुद्धा !
    आई-वडिलांना मनोमन दिलेले वचन पुरं केलं, ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची गोष्ट !

    ( *स्व.अरुण दाते यांच्या "शुक्रतारा " या सुलभा तेरणीकरांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकातील अरुण दाते यांनी आपल्या वडिलांची सांगितलेली हृद्य आठवण - साभार* )

    🙏🙏🙏

    ReplyDelete
  122. *कडक कविता कोणाची माहिती नाही, पण विचार पटले म्हणून share करत आहे....कमी शब्दात खुप काही सांगून जाते*

    नागरीक मी भारत देशाचा
    हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!! 😆

    *वीज* कधी वाचवणार नाही
    *बील* मात्र *माफ* पाहिजे....!!!! 😆

    *झाड* एकही लावणार नाही
    *पाऊस* मात्र चांगला पाहिजे....!!!! 😆

    *तक्रार* कधी करणार नाही
    *कारवाई* मात्र लगेच पाहिजे....!!!! 😆

    *लाचेशिवाय* काम करणार नाही
    *भ्रष्टाचाराचा* मात्र *अंत* पाहिजे....!!!! 😆

    *कचरा* खिडकीतून बाहेर टाकीन
    शहरात मात्र *स्वच्छता* पाहिजे....!!!! 😆

    कामात भले *टाईमपास* करीन
    दर वर्षी नवा *वेतन आयोग* पाहिजे....!!!! 😆

    *जातीच्या* नावाने *सवलती* घेईन
    देश मात्र *धर्मनिरपेक्ष* पाहिजे....!!!! 😆

    मतदान करताना *जात* पाहीन
    *जातीयता मात्र बंद* झाली पाहिजे....!!!! 😆

    *कर* भरताना पळवाटा शोधीन
    *विकास* मात्र जोरात झाला पाहिजे....!!!! 😆

    नागरीक मी भारत देशाचा
    हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!! 🙏

    ReplyDelete
  123. Who is your own in this world?
    That is ....... *Time.*
    If *Time is right,* everyone is ours otherwise *no one.*
    lakshvedhimm. blogspot. com contact 9876824365, mail-lakshvedhimm.blogspot.com सुप्रभात

    ReplyDelete

Featured post

Lakshvedhi