लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात
अंदाजे 62.71 टक्के मतदान
मुंबई, दि. 27 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल मतदान पार पडले. सकाळी 7 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 62.71 टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
वर्धा – 64.85 टक्के
अकोला – 61.79 टक्के
अमरावती – 63.67 टक्के
बुलढाणा - 62.03 टक्के
हिंगोली - 63.54 टक्के
नांदेड - 60.94 टक्के
परभणी – 62.26 टक्के
यवतमाळ - वाशिम – 62.87 टक्के.
00000
दि. 27 एप्रिल, 2024
No comments:
Post a Comment