Wednesday, 23 February 2022

 किती क्षणांच आयूष्य असतं, आज असतं तर उद्या नसतं..

म्हणुनच ते हसत हसत जगायच असतं..

कारण इथं कूणीच कुणाच नसतं..

जाणारे दिवस जात असतात,

येणारे दिवस येत तात जाणा-याना जपायचं असत,

येणा-यांना घडवायचं असत आणि जीवनाचं गणित सोडवायचं असत...

सुप्रभात!

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi