Monday, 4 August 2025

छत्रपती संभाजीनगर ते परभणी यादरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे’.

 रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद

पालकमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर पुढे म्हणाल्या, 'या मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आता या मंजुरीमुळे दुहेरी मार्ग प्रत्यक्षात साकारणार असून छत्रपती संभाजीनगर ते परभणी यादरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे’.

दुहेरीकरणाचा फायदा केवळ नियमित प्रवाशांनाच नाहीतर शेतकरीव्यापारीविद्यार्थीव्यावसायिक आणि मराठवाड्यातील उद्योगांनाही होणार आहे. शिवाय रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यामुळे संपूर्ण मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे’, असेही पालकमंत्री श्रीमती साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी परभणीसह मराठवाड्याच्या विकासाचे नवे पर्व

 छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी

परभणीसह मराठवाड्याच्या विकासाचे नवे पर्व

- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. ३१ : ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची अंतिम मंजुरी मिळालीही केवळ परभणी जिल्हाची नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असून मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारी देखील आहे. जे स्वप्न गेली अनेक वर्षे मराठवाडावासियांनी पाहिले होतेते केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण होत आहे’ अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

प्राण्यांसाठीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

 प्राण्यांसाठीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णवाहिकेचे

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबईदि. 31 :  'समस्त महाजनया संस्थेच्या 'अर्हम अनुकंपा प्रोजेक्टअंतर्गत मुंबई आणि मुंबई उपनगर  परिसरातील गोमाता आणि इतर प्राण्यांच्या सेवेसाठी असलेल्या सुपर स्पेशालिटी प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण पर्यावरण व वातावरणीय बदलपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त गिरीश शहाविश्वस्त परेश शहातसेच समस्त जैन समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  'समस्त महाजनया संस्थेच्या अर्हम अनुकंपा प्रोजेक्टअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णवाहिका मुंबईठाणेआणि पालघर या भागांतील गोमाता व इतर जखमी प्राण्यांवर उपचार करणार आहे.

 

समाजातील विविध गोशाळांमधील जखमीआजारी गायी व इतर प्राण्यांना दवाखान्यात नेण्यासाठी हायड्रोलिक रुग्णावाहिका महत्त्वाचे ठरणार आहे. प्राणीमात्रांचे दुःख दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. प्राणीमित्रांची सेवा हेच मुख्य ध्येय ठेवून भविष्यातही हा उपक्रम अधिक व्यापक व्हावाअशी अपेक्षा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केली.

 

‘समस्त महाजन’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्राणी कल्याणपर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेकडून मोफत प्राणी उपचारआहार वाटपवृक्षारोपणतसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत अशी विविध कार्ये नियमितपणे केली जात आहेत. संस्थेच्या वतीने आतापर्यंत गोमाता व इतर अशा ९२,५०० जखमी प्राण्यांवर मागील ३६ महिन्यांत उपचार करण्यात आले आहे.

महसूल दिन नवमतदारांची नोंदणी करण्याकरिता देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जेष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच तृतीयपंथी यांच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित कार्यक्रम

§  महसूल सप्ताहअंतर्गत विविध उपक्रम

मुंबई, दि ११  : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन व दि.१ ते ७ ऑगस्ट२०२५ या कालावधीत महसूल सप्ताह २०२५ साजरा करण्यात येणार आहे.

दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिनानिमित्त क्षेत्रीय स्तरावर उत्तम काम करणान्या उत्कृष्ट अधिकारी  व कर्मचारी यांचा सत्कार होणार आहे. तसेच महसूल सप्ताहात इतर दिवशी विविध कार्यक्रम तसेच उपक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजन करण्यात येणार आहे

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय/प्रभागनिहाय सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले मिळण्याकरिता शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच शिबीरामध्य नवमतदारांची नोंदणी करण्याकरिता देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जेष्ठ नागरिकदिव्यांग तसेच तृतीयपंथी यांच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण कर त्यांचेशी संबंधित संघटना व संस्थांशी चर्चा करून उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

याव्यतिरीक्त मुंबई शहरातील मिळकतपत्रिका ऑनलाईन करण्यात येत असून मिळाका पत्रिका वितरण करण्याबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावरून अधिक्षकभूमि अभिलेखमुंबई शहर यांचेमार्फत करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारीमुंबई शहर डॉ.शिवनंदा लंगडापुरे यांनी कळविले आहे.

महसूल कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा

 महसूल कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्यांना

न्याय मिळवून देण्यासाठी करावा

-जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबईदि. 1 : महसूल विभाग हा शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा विभाग आहे. सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभागातील अधिकारीकर्मचारी यांनी महाराष्ट्राच्या राजधानीत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा उपयोग करावाअसे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.

 

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात श्रीमती गोयल यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कमी मनुष्‍यबळ असतानाही उत्कृष्ट कार्य केलेल्या विभागांच्या कामाचे कौतुक केले. अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंडनिवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्याविविध योजनांचा लाभ मिळवून देणारा विभाग म्हणून महसूल विभागाकडून नागरिकांच्या तसेच लोकाभिमूखपारदर्शक प्रशासनासाठी राज्य शासनाच्या देखील मोठ्या अपेक्षा आहेत. मुंबई शहर जिल्हा आकाराने लहान असला तरीही राजधानीचे शहर म्हणून याचे महत्त्व मोठे आहे. मालमत्ता पत्रांचे (प्रॉपर्टी कार्ड) वितरणवसुली यांसह विविध विभागांमध्ये जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य झाल्याबद्दल कौतुक करुन त्यांनी तत्परतेने सुरू असलेले काम आत्मविश्वासाने आणि याच ऊर्जेने यापुढेही सुरू राहील आणि शासनाने दिलेली विविध उद्दिष्टे वेळेत पूर्ण होतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे काम उत्कृष्ट असल्याचे नमूद करुन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत चांगली सेवा देऊन सर्वसामान्यांमध्ये विभागाची प्रतिमा अधिक चांगली होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेतअसे आवाहन त्यांनी केले.

 

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.लंगडापुरे यांनी महसूल दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट करुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांबाबत माहिती दिली. वसुली विभागअधीक्षक भूमि अभिलेखमालमत्ता पत्रांचे वितरणसंजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभासह विविध दाखल्यांचे वितरण आदी क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय कामाबाबत त्यांनी या विभागांतील कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. 

यावेळी विभागीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी श्री.कटकधोंड यांच्यासह विविध संवर्गात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारीकर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तरसंजय गांधी निराधार योजनादिव्यांगतृतीयपंथी आदी योजनांच्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे  वितरण करण्यात आले.

महाराष्ट्र में अवयवदान पंधरवड़े की शुरुआत राज्यभर में जनजागरूकता अभियान; स्वास्थ्य मंत्री ने ली अवयवदान की शपथ

 महाराष्ट्र में अवयवदान पंधरवड़े की शुरुआत

राज्यभर में जनजागरूकता अभियानस्वास्थ्य मंत्री ने ली अवयवदान की शपथ

मुंबई, 3 अगस्त – महाराष्ट्र में अवयवदान की दर बढ़ाने और प्रतीक्षारत रोगियों को नया जीवन देने के उद्देश्य से आज से अवयवदान पंधरवड़ा (Organ Donation Fortnight) की शुरुआत की गई है। इस अवसर पर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रकाश आबिटकर ने स्वयं अवयवदान का फॉर्म भरकर शपथ ली और इस अभियान का शुभारंभ किया। उन्होंने राज्य के नागरिकों से इस अभियान में भाग लेकर अवयवदान की शपथ लेने की अपील की।

अंगदान जीवनदान संजीवनी अभियान 3 अगस्त से 15 अगस्त तक राज्यभर में चलाया जा रहा है। इस अवधि में व्यापक जनजागरूकता और समाजमुखी उपक्रम आयोजित किए जाएंगे। मंत्री श्री आबिटकर ने इस दौरान विभिन्न स्तरों पर जनजागरूकता कार्यक्रम आयोजित करने के निर्देश दिए हैं।

इस अभियान में स्कूलमहाविद्यालयस्वयंसेवी संस्थाधार्मिक संगठनस्वास्थ्य संस्थाएं और सामाजिक कार्यकर्ताओं की सक्रिय भागीदारी रहेगी। अवयवदान क्षेत्र में राष्ट्रीय और राज्य स्तर पर कार्यरत संस्थाएं जैसे ROTTO, SOTTO, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितियां (ZTCC) – मुंबईपुणेनागपुर और छत्रपती संभाजीनगर – के सहयोग से यह अभियान राज्यभर में चलाया जाएगा।

अवयवदान एक सामाजिक जिम्मेदारी है। समाज में इस विषय पर सकारात्मक मानसिकता निर्माण करने के लिए प्रभावी जनजागरूकता अत्यंत आवश्यक है। इस अभियान के माध्यम से अवयवदान से जुड़ी भ्रांतियाँडर और अंधविश्वास दूर करके वैज्ञानिक जानकारी लोगों तक पहुँचाना लक्ष्य है। इस पंधरवड़े के दौरान राज्य के प्रत्येक जिलातालुकास्वास्थ्य संस्थाओंस्कूलों और महाविद्यालयों में विविध कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा।

15 अगस्त को जिला स्तर पर आयोजित कार्यक्रमों में जिला संरक्षक मंत्रियों द्वारा अवयवदाताओं के परिवारों का सम्मान किया जाएगाजिससे इस अभियान को प्रेरणादायी रूप मिलेगा।

इस पहल का उद्देश्य राज्य में अवयवदान के महत्व को जन-जन तक पहुँचाना और महाराष्ट्र को इस क्षेत्र में अग्रणी बनाना है। राज्य के सार्वजनिक आरोग्य विभाग ने जनता की सक्रिय भागीदारी से इस अभियान को सफल बनाने का संकल्प लिया है।

 

Organ Donation Fortnight Begins in Maharashtra Statewide Awareness Campaigns Launched; Health Minister Takes the Pledge Mumbai, August 3 – In a bid to increase organ donation in Maharashtra and give new life to patients awaiting transplants, the state today launched the Organ Donation Fortnight with a range of awareness initiatives. Public Health and Family Welfare Minister Prakash Abitkar took the lead by personally filling out the organ donation form and taking a pledge, thus formally inaugurating the campaign. He urged citizens across the state to join the campaign and pledge to donate organs. The Angdaan Jeevandaan Sanjeevani Abhiyan (Organ Donation – A Gift of Life Campaign) is being conducted from August 3 to August 15 across the state. During this period, extensive awareness drives and community-focused activities will be organized. Minister Abitkar has directed all concerned departments to carry out widespread outreach efforts. Schools, colleges, NGOs, religious institutions, health organizations, and social workers will actively participate in the campaign. Institutions working in the field of organ donation at the national and state levels—including ROTTO, SOTTO, Regional Transplant Coordination Committees, and ZTCCs in Mumbai, Pune, Nagpur, and Chhatrapati Sambhajinagar—will collaborate in implementing the campaign throughout the state. Organ donation is a social responsibility, and effective public awareness is essential to shift public opinion positively. The campaign aims to dispel fears, misconceptions, and superstitions surrounding organ donation and deliver accurate scientific information to the public. Throughout the fortnight, events will be held in every district, taluka, and health institution, as well as in schools and colleges. On August 15, the campaign will culminate in district-level events where guardians of the districts (Ministers in charge) will honor the families of organ donors, adding an inspiring dimension to the movement. The ultimate goal of the initiative is to spread the importance of organ donation across the state and make Maharashtra a leading state in this vital field. The State Health Department has committed to making the campaign a success with active public participation. 000

 Organ Donation Fortnight Begins in Maharashtra

Statewide Awareness Campaigns Launched; Health Minister Takes the Pledge

Mumbai, August 3 – In a bid to increase organ donation in Maharashtra and give new life to patients awaiting transplants, the state today launched the Organ Donation Fortnight with a range of awareness initiatives. Public Health and Family Welfare Minister Prakash Abitkar took the lead by personally filling out the organ donation form and taking a pledge, thus formally inaugurating the campaign. He urged citizens across the state to join the campaign and pledge to donate organs.

The Angdaan Jeevandaan Sanjeevani Abhiyan (Organ Donation – A Gift of Life Campaign) is being conducted from August 3 to August 15 across the state. During this period, extensive awareness drives and community-focused activities will be organized. Minister Abitkar has directed all concerned departments to carry out widespread outreach efforts.

Schools, colleges, NGOs, religious institutions, health organizations, and social workers will actively participate in the campaign. Institutions working in the field of organ donation at the national and state levels—including ROTTO, SOTTO, Regional Transplant Coordination Committees, and ZTCCs in Mumbai, Pune, Nagpur, and Chhatrapati Sambhajinagar—will collaborate in implementing the campaign throughout the state.

Organ donation is a social responsibility, and effective public awareness is essential to shift public opinion positively. The campaign aims to dispel fears, misconceptions, and superstitions surrounding organ donation and deliver accurate scientific information to the public. Throughout the fortnight, events will be held in every district, taluka, and health institution, as well as in schools and colleges.

On August 15, the campaign will culminate in district-level events where guardians of the districts (Ministers in charge) will honor the families of organ donors, adding an inspiring dimension to the movement.

The ultimate goal of the initiative is to spread the importance of organ donation across the state and make Maharashtra a leading state in this vital field. The State Health Department has committed to making the campaign a success with active public participation.

000

Featured post

Lakshvedhi