Saturday, 3 May 2025

आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा

 आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा - पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकही बालक कुपोषित राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी 30 मे पर्यंत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणालेमुंबई उपनगर जिल्ह्यात 222 आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांचे सर्वेक्षण होऊन बरेच वर्ष झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या पाड्यांचे सर्वेक्षण करावे व याबाबतचा अहवाल कोकण विभागीय आयुक्त यांच्यामार्फत सादर करावा. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जनमन योजना राबविली जात आहे. या योजनेच्या लाभापासून एकही आदिवासी बांधव वंचित राहू नये. आभा योजनावनपट्टेतसेच इतर केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती लाभार्थ्यांपर्यंत पोहचतो आहे यासाठी सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी सी. एस. आर. च्या माध्यमातून आदिवासी‍ औद्योगिक समूह तयार करण्यात येणार आहेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

Legal Action Will Be Taken If Fertilizer Linking Is Found –

 Legal Action Will Be Taken If Fertilizer Linking Is Found

– Agriculture Minister Adv. Manikrao Kokate

 

Mumbai, May 2: Agriculture Minister Adv. Manikrao Kokate has directed immediate legal action in cases where any form of fertilizer “linking” (bundling with other products) is found.

 

A meeting was held at Sahyadri Guest House in the context of the fertilizer purchase strike called by 'MAFADA', the association of all wholesale and retail fertilizer sellers in the state. The meeting was attended by Principal Secretary of the Agriculture Department Vikaschandra Rastogi, Director of Agriculture Sunil Borkar, fertilizer suppliers and manufacturers, MAFADA members, and officials from the Agriculture Department.

 

Minister Kokate instructed that fertilizer sellers should not purchase any fertilizer that involves linking, and if forced to do so, they should report the matter to the Agriculture Department. He also ordered strict inspections at both taluka and district levels by the department.

 

Representatives of fertilizer manufacturing companies present in the meeting assured that they would not engage in any form of linking in the future. MAFADA expressed gratitude towards the minister, and the association officially announced the withdrawal of its purchase strike. MAFADA President Vinod Taral and Secretary Bipin Kasliwal presented the association’s concerns during the meeting.

 

Mr. Vinod Taral stated that the government should take strict action if companies continue linking fertilizers with other supplies. Representatives of the fertilizer producers and the Fertilizer Association of India, including Secretary D. Ramakrishna and Maharashtra Branch Representative Suresh Shete, explained the producers' stance. They also provided insights into the status of subsidized fertilizers and government policy promoting the use of organic, bio, and nano fertilizers to maintain soil fertility.

0000

No Mega Block on May 4 due to NEET Examination

 No Mega Block on May 4 due to NEET Examination


Mumbai, May 2: The National Testing Agency, New Delhi, has scheduled the National Eligibility cum Entrance Test (UG) - 2025 on Sunday, May 4, 2025. A large number of candidates appearing for this examination are from areas outside Mumbai. In order to ensure that these candidates can reach their respective examination centers without any inconvenience, the Mumbai City District Administration had requested the Railway Administration not to schedule any Mega Block on that day.


Accordingly, the Railway Administration has informed that there will be no Mega Block on Central, Harbour, or Western railway routes on May 4, 2025. All concerned are requested to take note of this, the Resident Deputy Collector, Mumbai City has informed.



Mumbai, May 2: The National Testing Agency, New Delhi, has scheduled the National Eligibility cum Entrance Test (UG) - 2025 on Sunday, May 4, 2025. A large number of candidates appearing for this examination are from areas outside Mumbai. In order to ensure that these candidates can reach their respective examination centers without any inconvenience, the Mumbai City District Administration had requested the Railway Administration not to schedule any Mega Block on that day.

Accordingly, the Railway Administration has informed that there will be no Mega Block on Central, Harbour, or Western railway routes on May 4, 2025. All concerned are requested to take note of this, the Resident Deputy Collector, Mumbai City has informed.


नीट परीक्षा के मद्देनज़र 4 मई को कोई मेगा ब्लॉक नहीं

 नीट परीक्षा के मद्देनज़र 4 मई को कोई मेगा ब्लॉक नहीं

 

मुंबई, 2 मई: राष्ट्रीय परीक्षा एजेंसीनई दिल्ली द्वारा राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (यूजी) - 2025 रविवार 4 मई 2025 को आयोजित की गई है। इस परीक्षा में भाग लेने वाले अनेक परीक्षार्थी मुंबई के बाहरी क्षेत्रों से हैं। इन परीक्षार्थियों को उनके परीक्षा केंद्र तक बिना किसी अड़चन के पहुँचने की सुविधा मिलेइस हेतु मुंबई शहर जिला प्रशासन ने रेलवे प्रशासन से अनुरोध किया था कि 4 मई 2025 (रविवार) को कोई मेगा ब्लॉक न रखा जाए।

 

इस अनुरोध के अनुसाररेलवे प्रशासन ने सूचित किया है कि मई 2025 को सेंट्रलहार्बर और वेस्टर्न रेलवे मार्गों पर कोई मेगा ब्लॉक नहीं होगा। सभी संबंधित लोगों से अनुरोध है कि वे इस सूचना को ध्यान में रखेंऐसा निवासी उपजिलाधिकारीमुंबई शहर द्वारा सूचित किया गया है।

महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक

 महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक

- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

महाराष्ट्र राजभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिवस

           

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागविण्यात अनन्यसाधारण असे योगदान आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये निर्माण झाली तरी उभय राज्यांचा आत्मा एकच आहेअसे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.

केंद्र सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत महाराष्ट्र तसेच गुजरात या दोन राज्यांचा राज्य स्थापना दिवस राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत  राजभवन मुंबई येथे गुरुवारी (दि. १ मे) साजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.  

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांनी भारताला अनेक महान राष्ट्रपुरुष दिले असून आज त्यांची ओळख त्यांच्या मूळ राज्यापुरती मर्यादित न राहता राष्ट्रव्यापी झाली आहे. महाराष्ट्र भूमीचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाकरिता आदर्श आहेततर गुजरातचे सुपुत्र महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्वज्ञान आज संपूर्ण जगाकरिता मार्गदर्शक ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात लोकशाही रुजविण्यात मोठे योगदान दिले. आज गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहेत असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्र व तामिळनाडूच्या संबंधांचा ऐतिहासिक दाखला देताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडू येथील जिंजीवेल्लोर येथील किल्ले जिंकले होते तसेच तिरुवन्नामलै येथील शिव मंदिराची प्रतिष्ठापना करून धर्म रक्षणाचे कार्य केले होतेअसे सांगितले. तंजावर येथील भोसले राजांनी आपल्या 'सरस्वती महालग्रंथालयात दुर्मिळ असे तामिळ साहित्य जपून ठेवले. या सांस्कृतिक एकीमुळे आज भारत महान राष्ट्र झाले आहे असे सांगताना देश आपली एकात्मता यापुढेही कायम राखत जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र होईलअसा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

विविध धर्म व पंथांचे पंथाचे लोकविभिन्न भाषा बोलणारे लोक या देशात राहत असून देखील भारत एकसंध राष्ट्र कसे आहे असा अनेक जागतिक नेत्यांना प्रश्न पडतो. परंतु भिन्न भाषाभिन्न पोशाख व भिन्न खाद्य संस्कृती असली तरी देखील या देशाला धर्म व संस्कृतीचे अधिष्ठान आहेअसे सांगून एकात्मतेचे हे अधिष्ठान जपत भारत विकसित राष्ट्र होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यांचे लोकनृत्य व गीते यांचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत विभागातील शिक्षक - कलाकारांनी देखील यावेळी एक पोवाडा सादर केला. 

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कोळी नृत्यवाघ्या मुरळी व दिंडी नृत्य ही राज्याची तर तिप्पाणी हे लोकनृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी 'जय जय गरवी गुजरातहे राज्यगीत देखील सादर केले. राज्य स्थापना दिवस कार्यक्रमात महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांचा इतिहासवारसालोककला व संस्कृती दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांचा सत्कार करण्यात आला तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. 

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ पराग केळकरराज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्यकला दिग्दर्शक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

****

महाराष्ट्रासह 11 राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश

 महाराष्ट्रासह 11 राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश

 

नवी दिल्ली 2 : यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेताराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्रासह 11 राज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बलबेघरवृद्धलहान मुले आणि उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्षे 2018 ते 2022 या कालावधीत कडक ऊन आणि उष्माघातामुळे देशभरात 3,798 मृत्यू झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीतून समोर आले. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) निवारापिण्याचे पाणीवैद्यकीय सुविधा आणि कामाच्या वेळांमध्ये बदल यासारख्या उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्रपंजाबहरियाणाउत्तर प्रदेशबिहारझारखंडपश्चिम बंगालओडिशाआंध्र प्रदेशतेलंगणा आणि राजस्थान या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सांगितले आहे. आयोगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत उष्म्याशी संबंधित आजारांवर उपचारसार्वजनिक ठिकाणी पंखेपिण्याचे पाणी, ORS आणि सावलीची व्यवस्थातसेच कामगारांसाठी संरक्षक कपडे आणि विश्रांतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषत: वसाहती आणि कामगार वस्त्यांमधील कुटुंबांना पंखेथंड छताचे साहित्य आणि ORS ची पाकिटे देण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 

आयोगाने राज्यांना विद्यमान मानक कार्यप्रणाली (SOPs) आणि एनडीएमए (NDMA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बलबेघर आणि उघड्यावर काम करणाऱ्या व्यक्तींवर उष्णतेचा होणारा परिणाम कमी होण्याची अपेक्षा आहे.

०००००

आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिरांचे

 आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा - पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकही बालक कुपोषित राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी 30 मे पर्यंत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणालेमुंबई उपनगर जिल्ह्यात 222 आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांचे सर्वेक्षण होऊन बरेच वर्ष झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या पाड्यांचे सर्वेक्षण करावे व याबाबतचा अहवाल कोकण विभागीय आयुक्त यांच्यामार्फत सादर करावा. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जनमन योजना राबविली जात आहे. या योजनेच्या लाभापासून एकही आदिवासी बांधव वंचित राहू नये. आभा योजनावनपट्टेतसेच इतर केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती लाभार्थ्यांपर्यंत पोहचतो आहे यासाठी सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी सी. एस. आर. च्या माध्यमातून आदिवासी‍ औद्योगिक समूह तयार करण्यात येणार आहेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.


Featured post

Lakshvedhi