Sunday, 4 June 2023

राज्यपालांच्या उपस्थितीत अश्वमेध महायज्ञासाठी भूमिपूजन संपन्न

 राज्यपालांच्या उपस्थितीत अश्वमेध महायज्ञासाठी भूमिपूजन संपन्न


            मुंबई, दि.4 : २३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत खारघर येथे होणाऱ्या ४८ व्या अश्वमेध महायज्ञानिमित्त भूमीपूजनाचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. ४) मध्यवर्ती मैदान, खारघर येथे संपन्न झाला. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


            अश्वमेध यज्ञ हे केवळ धार्मिक अनुष्ठान नाही, तर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक व आध्यात्मिक महत्व आहे. सर्व समाजाला एकत्र घेऊन यज्ञ करीत असल्यामुळे त्यातून मतभेद मिटून एकात्मतेची भावना वाढते असे राज्यपालांनी सांगितले.  


       आज पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत आहेत. अश्यावेळी अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून समष्टी, सद्भावना व मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले.  


       जागतिक हवामान बदलांचे परिणाम तीव्र होत असून अलीकडच्या काळात राज्याने वारंवार दुष्काळ व पूरस्थिती अनुभवली आहे असे सांगून पर्यावरण व विकास यामध्ये यांचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे असे राज्यपालांनी सांगितले.  


       विश्वकल्याणाच्या उद्देशाने अश्वमेध महायज्ञाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे अभिनंदन केले.  


            यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे प्र-कुलगुरू चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संचालक मनुभाई पटेल, उद्योजक डॉ निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


 


Governor Bais performs Bhumi Pujan for Ashwamedh


Maha Yagya in Mumbai

Maharashtra Governor Ramesh Bais attended the Bhumi Pujan ceremony for the hosting of the 48th Ashwamedh Mahayagya at Central ground, Kharghar, Navi Mumbai on Sunday (4 June). 


     The Maha Yagya is being organised by the Gayatri Parivar, Shanti Kunj Haridwar from 23 to 28 January 2024.


      Minister of Culture Sudhir Mungantiwar, Pro Vice Chancellor of Dev Sanskti Vishwa Vidyalaya Chinmay Pandya, Director of the Akhil Vishwa Gayatri Parivar Manubhai Patel, business leader Dr Niranjan Hiranandani, Radhika Marchant and others were present.


000


 


 


वृत्त क्र. 1793


 


पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साधणार 'वनवार्ता' कार्यक्रमातून संवाद


आकाशवाणीवरून सोमवारी सकाळी ८.४० वाजता होणार प्रसारण


 


            मुंबई, दि. 04 - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार “वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ८-४० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सध्याच्या काळाची गरज बघता पर्यावरण रक्षणाचे गांभीर्य, त्यासाठी करावयाची उपाययोजना व संविधानात नमूद प्रत्येक नागरिकांच्या या पर्यावरणीय कर्तव्यांविषयी जनसामान्यांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत व स्वत:ला त्या गोष्टी कृतीत उतरवता येतील अशा पध्दतीने पर्यावरणविषयक बाबींची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार देणार आहेत.


            एकविसाव्या शतकात जागतिक तापमान वाढ, प्रदुषण, अवकाळी होणारा पाऊस, दुष्काळ यासारख्या मोठया समस्यांना आपण सामोरे जात आहोत. पर्यावरणाच्या या समस्या सोडविणे हे काम कुठल्याही एका विभागाचे अथवा समुहाचे नसून त्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनसामान्यांना पर्यावरण विषयक असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहित करणे यासाठी हा कार्यक्रम असणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग यांनी दिली.


            वननिती नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% वनाच्छादन असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वनक्षेत्र वाढावे यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केला. सन 2016 ते सन 2019 मध्ये झालेल्या 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये लोकसहभाग घेतला. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील वनाच्छादन, मॅन्युव्ह इत्यादींच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.


            "वनवार्ता “ कार्यक्रमाच्या माध्यमातून वनांविषयी कुतूहल, गंमतीजमती, रंजक गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्त्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (इको क्लब), वृक्ष लागवडी संदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार माहिती देणार आहेत.


            05 जून 2023 रोजी सकाळी 8.40 वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वनवार्ता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम 15 मिनिटांचा असून पुढील सत्रांचे नियोजन ४ महिन्यांकरिता दर 15 दिवसांनी रविवारी (दि. 18/06/2023 पासून पुढे) सकाळी 7.25 वाजता आकाशवाणी वरुन प्रसारित होणार आहे.


            या कार्यक्रमाद्वारे वने व सामान्य नागरिक 

यांचे नाते सुदृढ होण्यास मदत होणार आहे. 


000


 


आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस टाकण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्.....*

 *आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस टाकण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्.....*


उन्हाळा सुरू झालाय, अशात लिंबाच्या रसाचे काय काय फायदे होतात हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. लोक गॅस दूर करण्यासाठी किंवा थकवा घालवण्यासाठी लिंबाच्या रसाचं सेवन नेहमी करतात. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी लिंबाचा रस किती फायदेशीर आहे हेही सगळ्यांना माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकल्यावर त्याचे काय फायदे होतात. चला जाणून घेऊ याचे फायदे....


*शरीराची दुर्गंधी होते दूर...*

वाढत्या वयासोबत वाढत्या वजनाचा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. जर कुणाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की, भविष्यात तुम्ही एखाद्या गंभीर आजाराचे शिकार होणार आहात. पण अनेकदा घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशात तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर करावा.


*सुरकुत्यासाठी होतील दूर...*

आपलं शरीर एका गाडीप्रमाणे आहे. जसे आपण एखादी गाडी खरेदी करतो, तेव्हा ती सुरूवातीला चांगला मायलेज देते आणि वेळेनुसार तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती खराब होते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेचं आहे. वाढत्या वयासोबत जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगलं पौष्टिक जेवण देत नाही तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. या ठीक करण्यासाठी तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकू शकता.


*त्वचेसाठी फायदेशीर...*

हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोक हा उपाय वापरतात. जो शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. अशात केमिकलयुक्त साबणाऐवजी लिंबाच्या रसाच्या रसाचा वापर करू शकता. 


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺

वजन वाढवण्यासाठी जाड होण्यासाठी उपाय

 *वजन वाढवण्यासाठी  जाड होण्यासाठी उपाय

खालील दिलेल्या घरगुती उपायांचा नियमित अवलंब केल्यास आपण वजन वाढवू शकता. चला तर मग बघूयात वजन वाढवण्याचे काही गुणकारी उपाय.


पूर्ण झोप – वजन वाढवण्यासाठी फायदेशीर


हल्लीच्या धावपळ व कामाचा अतिरिक्त ताण असल्याने आपली झोप कमी होते व त्यांचे पडसाद आपल्या शरीरावर आपल्याला जाणवतात त्यामुळे भरपूर झोप घ्या. दररोज कमीत कमी ७ तासांची झोप ही तुमच्या शरीराला गरजेची आहे. चांगली झोप घेतल्याने देखील वजन वाढण्यास मदत होते. तुमच्या शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास तुम्ही जे काही खाता त्याच्या तुमच्या शरीरावर चांगला परिणाम दिसतो. त्यामुळे तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर नियमित पणे पुरेशी झोप गरजेची आहे.


बटाटा – वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय


बटाटा – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

वजन वाढवण्यासाठी बटाटयाचा तुमच्या जेवणात सहभाग असणे गरजेचे आहे. बटाटामध्ये कार्बेहाइड्रेटस असते जे की तुमचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर बटाटा खाल्लाच पाहिजे. शक्यतो उकडलेला बटाटा खावा आणि तळलेला बटाटा खाणे टाळा. असे केल्याने तुम्हाला 2 महिन्यांमध्ये फरक दिसायला सुरवात होईल.


केळे – वजन वाढवण्यासाठी उपयुक्त


केळे – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

केळ हा एक प्रकारे संपूर्ण आहार मानला जातो.केळयात असणारे कॅलरीज व कार्बोहायड्रेट वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे दररोज किमान दोन केळी खालयाने लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.


खजूर


खजूर आणि दूध – जाड होण्यासाठी उपाय

खजूर खल्ल्यानेही वजन वाढण्यास मदत होते. रोज रात्री दूधात खजूर भिजत ठेवून ते खजूर सकाळी खाल्याने व दूध पियाल्यानेही वजन वाढवण्यास मदत होतो. हा प्रयोग तुम्ही कमीत कमी २ महीने सलग न चुकता केल्यास तुम्हाला तुमच्या वजनात आमुलार्ग बदल झालेला दिसेल.


मनुका


मनुका – जाड होण्यासाठी उपाय

मनुका रात्री पाण्यात टाकून भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. मनुका हा फँटस ला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलतो ज्यामुळे तुमचे वजन वाढते. मनुकासोबतच तुम्ही आक्रोड व बदाम देखील नियमित पणे खाऊ शकता. सतत दोन महिने जरी तुम्ही हा प्रयोग केल्यास तुम्हाला तुमचे वजन वाढल्याचे नक्की जाणवेल.


नारळाचं तेल


नारळाचे तेल

तुम्ही आता तुमच्या स्वयंपाकामध्ये मोहरी,सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल वापरत असाल पण काही दिवस तुम्ही जेवण हे मोहरी किंवा कोणत्याही रिफाइंड ऑईलमध्ये बनवण्यापेक्षा नारळाच्या तेलात बनवावे. नारळांच तेल हे दुबळेपणा दूर करून वजन वाढवण्यास गुणकारी आहे.दक्षिणे कडील लोक नारळाचे तेल आहारात वापरतात आपल्या कडच्या लोकांना त्याची सवय नसल्यामुळे ते आपल्याला नको वाटते परंतु नारळाचे तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.


काळे चणे


काळे चणे

काळे चणे वजन वाढवण्यास फायदेशीर ठरतात. काळया चण्यांमध्ये प्रोटीन असतात जे की तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. खजूर आणि मनुक्या प्रमाणेच रोज रात्री थोडे काळे चणे पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. तुमचे वजन वाढण्यास नक्कीच मदत होईल.


अश्वगंधा

वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा हा आयुर्वेदिक पर्याय आहे. एक ग्लास दूधात साधारण पणे २ चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पिल्याने त्याचा नक्कीच वजन वाढण्यास फायदा होतो. दिवसांतून दोन वेळा याचे सेवन करावे.असे केल्यास साधारण २ महिन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवेल.


   🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿



*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*



Saturday, 3 June 2023

वट पौर्णिमा

 


श्री स्वामी समर्थ मठ पनवेल

 


ठाणे गजानन महाराज प्रसाद था ली छा अनुभव

 


आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*

 💥 *आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*


*आपका उत्तर ब्रिटिश होगा।*


*कैसा रहेगा अगर मैं कहूं कि ब्रिटिश सिर्फ विक्रेता थे, यह वास्तव में एक भारतीय का स्वप्न था।*


*भारतीय गौरव को छिपाने के लिए हमारे देश की पूर्व सरकारों के समय इतिहास से बड़ी एवं गम्भीर छेड़छाड़ की गई।*


*रेलवे अंग्रेजों के कारण नहीं बल्कि नाना के कारण भारत आयी। भारत में रेलवे आरम्भ करने का श्रेय हर कोई अंग्रेजों को देता है लेकिन श्रीनाना जगन्नाथ शंकर सेठ मुर्कुटे के योगदान और मेहनत के बारे में कदाचित कम ही लोग जानते हैं।*


*१५ सितंबर १८३० को दुनिया की पहली इंटरसिटी ट्रेन इंग्लैंड में लिवरपूल और मैनचेस्टर के बीच चली। यह समाचार हर जगह फैल गया। बम्बई (आज की मुंबई) में एक व्यक्ति को यह बेहद अनुचित लगा। उन्होंने सोचा कि उनके गांव में भी रेलवे चलनी चाहिए।*


*अमेरिका में अभी रेल चल रही थी और भारत जैसे गरीब और ब्रिटिश शासित देश में रहने वाला यह व्यक्ति रेलवे का स्वप्न देख रहा था। कोई और होता तो जनता उसे ठोकर मारकर बाहर कर देती लेकिन यह व्यक्ति कोई साधारण व्यक्ति नहीं था। यह थे बंबई के साहूकार श्रीनाना शंकरशेठ, जिन्होंने स्वयं ईस्ट इंडिया कंपनी को ऋण दिया था.. है न आश्चर्यजनक।*


*श्रीनाना शंकरशेठ का मूल (वास्तविक) नाम था जगन्नाथ शंकर मुर्कुटे, जो बंबई से लगभग १०० कि. मी. मुरबाड़ से थे और पीढ़ीगत रूप से समृद्ध थे। उनके पिता अंग्रेजों के बड़े नामी साहूकार थे। उन्होंने ब्रिटिश - टीपू सुल्तान युद्ध के समय बहुत धन अर्जित किया था। उनका एक मात्र पुत्र नाना थे। यह बालक मूँह में स्वर्ण चम्मच लेकर पैदा हुआ था लेकिन धन ही नहीं अपितु ज्ञान और आशीर्वाद का हाथ भी उसके सिर पर था। पिता ने एक विशेष अध्यापक रख कर अपने पुत्र को अंग्रेजी आदि की शिक्षा देने की भी व्यवस्था की थी। अपने पिता की मृत्यु के उपरांत, उन्होंने गृह व्यवसाय का बृहत विस्तार किया।*


*जब विश्व के अनेक देश अंग्रेजों के सामने नतमस्तक थे, तब ब्रिटिश अधिकारी नाना शंकरशेठ के आशीर्वाद के लिए अपने पैर रगड़ते थे। अनेक अंग्रेज उनके अच्छे मित्र बन गए थे।*


*बंबई विश्वविद्यालय, एलफिन्स्टन कॉलेज, ग्रांट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, बंबई में कन्याओं के लिए पहला विद्यालय व बंबई विश्वविद्यालय नाना द्वारा स्थापित किये गये थे।*


*इसलिए श्रीनाना शंकरशेठ ने बंबई में रेलवे प्रारंभ करने का विचार बनाया। वर्ष था १८४३, तब वे अपने पिता के मित्र सर जमशेदजी जीजीभाय उर्फ जे जे के पास गए। श्रीनाना के पिता की मृत्यु के उपरांत वे श्रीनाना के लिए पिता तुल्य थे। उन्होंने सर जेजे को अपना विचार बताया, उन्होंने इंग्लैंड से आए सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश सर थॉमस एर्स्किन पेरी की भी राय ली कि क्या पारले, बंबई में रेलवे का आरंभ किया जा सकता है ?*


*वे भी इस विचार से चकित थे। इन तीनों ने मिलकर भारत में इंडियन रेलवे एसोसिएशन की स्थापना की।*


*उस समय कंपनी सरकार का भारत में रेलवे बनाने का कोई विचार नहीं था लेकिन जब श्री नाना शंकरशेठ, सर जेजे, सर पैरी जैसे लोगों ने कहा कि वे इस कार्य के लिए गंभीरता से इच्छुक हैं तो उन्हें इस ओर ध्यान देना पड़ा। १३ जुलाई १८४४ को कंपनी ने सरकार को एक प्रस्ताव पेश किया।*


*बंबई से कितनी दूर तक रेल की पटरी बिछाई जा सकती है, इस पर प्रारंभिक रिपोर्ट तैयार करने की आज्ञा दी गई। उसके पश्चात "बॉम्बे कमेटी" का गठन किया गया। नाना ने कुछ अन्य बड़े अंग्रेज व्यापारियों, अधिकारियों, बैंकरों को एकत्रित किया और ग्रेट इंडियन रेलवे की स्थापना कर दी जिसे आज भारतीय रेल के नाम से जाना जाता है।*


*अंत में दिन ढल गया। दिनांक १६ अप्रैल १८५३ को मध्यान्ह ३.३० बजे ट्रेन बंबई के बोरीबंदर स्टेशन से थाना (ठाणे) के लिए रवाना हुई। इस ट्रेन में १८ डिब्बे और ३ लोकोमोटिव इंजन थे। इस ट्रेन के यात्रियों में श्री नाना शंकरसेठ एवं जमशेदजी जीजीभाय टाटा भी थे, जिसे विशेष रूप से अपनी पहली यात्रा के लिए फूलों से सजाया गया था।*


*नमन है श्रीनाना शंकरसेठ जी को 💐👏*


*कृपया यह अनमोल जानकारी अपने अन्य मित्रों व परिजनों से अवश्य साझा करें।*🙏🌹👍❤️🎉❤️


https://en.m.wikipedia.org/wiki/Jagannath_Shankarseth

Featured post

Lakshvedhi