Sunday, 7 May 2023

Phir काहेंगे anrutpal फिरेसे भा ग गया


कोण होते बुद्ध ?*

 *कोण होते बुद्ध ?*


  *"तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!."*


*आजही आमच्या सुशिक्षीत म्हटल्या जाणाऱ्या समाजामध्ये तथागत गौतम बुद्धांबद्दल गैरसमज नाहीत असे नाही . उलट ह्याच लोकांत जास्त गैरसमज आहेत. बुद्धांना एका विशिष्ट समाजाच्या चौकटीत अडकवुन आम्हाला आजपर्यंत खरे बुद्ध समजुच दिले गेले नाही . जर आम्हाला खरे बुद्ध समजले असते तर आज भारतावर ही वेळच आली नसती.*


 *कोण होते बुद्ध ?* 

     

*1) बुद्धांचे पुर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोधन*

*गौतम शाक्य ...गौतम हे त्यांचे आडनाव आणि शाक्य हे त्यांच्या गणाच नाव...कारण बुद्धांच्या काळात म्हणजे इ.स.पुर्व.563 च्या पुर्वी भारतात जातीव्यवस्था नव्हती , तर गणव्यवस्था होती . भारतीय समाजाचे पाच गण होते .शाक्य , लिच्छवी , कोलियन , द्रविड , गौंड हेच ते पाच गण !*


*2 ) पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा ..त्याला त्यावेळेस " कणबी " असे म्हणत होते . कण म्हणजे मातीचा कण आणी बी म्हणजे बियाणे ....मातीच्या कणांत बियाण पेरुन जो त्याचा आणि त्याच्या परिवाराचा , समाजाचा उदरनिर्वाह करत होता ..त्याला " कणबी " असे म्हणत होते . कणबीचा पुढ अपभ्रंश झाला " कुणबी " कुणबी म्हणजे आजचा ओबिसी ! मराठा आणी कुणबी एकच . तथागत गौतम बुद्ध कुणबी मराठा होते . त्यांचे वडील आणी परिवार सर्व शेतकरी होते .*


*3 ) जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर हे लिच्छवी गणातले होते . दैत्यासुर  हिरण्यकश्यपुचा मुलगा राजा प्रल्हाद ..प्रल्हादाची दोन मुले ..कपिल आणी विरोचन ! कपिल हा " सांख्यदर्शन " चा प्रणेता हे आपण आपल्या आयुर्वेदाच्या पहिल्या वर्षाच्या " पदार्थ विज्ञान " हया विषयात दर्शन शास्रात बघितले आणी अभ्यासलेले आहे . दुसरा जो विरोचन आहे ..त्याला " वृषभदेव असेही म्हणतात .हाच वृषभदेव म्हणजेच " जैनदर्शन " प्रणेता..म्हणजेच पहिला तिर्थंकर होय ! वर्धमान महावीर हे शेवटचे म्हणजेच 24 वे तिर्थंकर !!*


*4 )  तिसरा जो गण आहे तो कोलियन म्हणजेच आजचा आपला कोळी समाज ! कोळी समाज हा राजा असलेला समाज होता . गौतम बुद्धांची आई देवी महामाया ही कोळी गणाची होती.याचा अर्थ त्यावेळेस कुणबी आणी कोळी यांच्यात आंतरजातीय विवाह होत होते ..म्हणजेच तेव्हा जातीप्रथा नव्हती .*


*5 ) चौथा गण द्रविड ! दक्षिणेतले सातवाहन , सातकर्णी हे द्रविड गणातील बुद्धीस्ट राजे होते .*


*6 ) आणी पाचवा गण गौंड ! महापराक्रमी , दशविद्याप्राप्त , प्राच्यविद्यापंडीत राजा रावण हा गौंड गणातील होता . गौंड म्हणजेच आजचा आमचा आदिवासी समाज . आजही मध्यप्रदेशातील बैतुल आणी विदर्भातील अनेक जिल्ह्यातील आमचा आदिवासी समाजाची लोक  रावणदहन करत नाहीत  . तर तिथ रावणाची आमचा आदिपुरुष म्हणुन पुजा करतात . झारखंण्ड राज्यातील आदिवासी समाज राजा रावणाची पुजा करतो .त्याला देव मानतो.*


*7 ) बुद्धानी प्रचलीत वैदिक व्यवस्थेला छेद  देत बुद्धीप्रामाण्यवादी , विज्ञानवादी , वास्तववादी अश्या विचारांची , धम्माची आणी त्या विचारांचा प्रचार आणी प्रसार करण्यासाठी संघाची स्थापना केली.चार आर्यसत्ये , पंचशिल , अष्टांगमार्ग ह्या माध्यमातुन समाजाला दिशा देण्याच काम केले. याचा परिणाम असा झाला कि बुद्धकाळात भारत " सोनेकी चिडीया " म्हणुन प्रसिद्ध होता. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडण्यात आली . स्री-पुरुष भेदाभेद नष्ट झाला . समाज कर्मकांडापासुन दुर गेला , नालंदा ..तक्षशिला ..विक्रमशीला सारखी विश्वविद्यालये स्थापन झाली , जिथे एका वेळी जगातील 60,000 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते . योगा शास्र हे बुद्धांची देण आहे . पतंजली हा नालंदा विद्यापिठाचा विद्यार्थी होता . तो योगाभ्यासात पारंगत होता .अर्थशास्राचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ.अमर्त्य सेन म्हणतात कि बुद्ध काळात भारताचा GDP ( Gross Develpment Product ) हा जगाच्या GDP च्या 33% होता . यावरुन बुद्धकाळात भारत किती प्रगतीशील आणि विकसित होता याची आपल्याला प्रचिती येईल!*


*8 ) बुद्ध काळ हा 800 वर्षांचा ! सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा पहिला सम्राट तर सम्राट बृहद्रथ मौर्य हा शेवटचा दहावा सम्राट ! त्याची हत्या त्याच्याच  सैन्यातील सेनापती पुष्यमित्र शुंग नावाच्या सेनापतीने कपटाने हत्या केली आणि बुद्धसाम्राज्याला उतरती कळा आली . भारतात जातीव्यवस्था , स्री- गुलामगिरी , स्री- दास्यता , क्रमिक असमानता ( Greded Inequality ) आणि मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा , रुढी परमपरांची निर्मिती झाली . ह्या गोष्टींना फाटा देण्याच काम भविष्यात लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर , महानुभाव पंथाचे प्रवर्तक संत चक्रधर , वारकरी पंथाचे प्रवर्तक संत नामदेव महाराज ..जगदगुरु तुकोबाराय , छ.शिवाजी महाराज , छ.संभाजी महाराज ...महात्मा जोतीराव फुले , शाहु महाराज आणी सर्वात शेवटी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे .*

*9 ) ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने जगातील 100 महान महापुरुष्यांची " विश्वाचे निर्माते " ( Makers Of The Universe )  म्हणुन एक यादी जाहीर केली . त्यात पहिली चार नाव भारतीय होती ....*


*A ) तथागत भगवान गौतम बुद्ध* 

*B ) वर्धमान महावीर* 

*C ) प्रियदर्शी सम्राट अशोक* 

*D ) विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!*

    

    *आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे .ज्या ज्या देशांनी बुद्ध स्विकारले ..ते ते देश आज प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर विराजमान आहेत मात्र आम्हाला बुद्ध कधी समजुच दिला नाही आणी आम्हीही कधी बुद्धांना समजुनच घेतलं नाही . जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणाऱ्या ह्या महामानवास ..विश्वनिर्मात्यास कोटी कोटी प्रणाम ! 

*बौद्ध पौर्णिमेच्या सर्व भारतीयांना मंगलमय हार्दीक हार्दीक शुभेच्छा!*

*भवतु सब्ब मंगलम!*


मला उपलब्ध झालं, मनाला भावलं. खास आपल्यासाठी  ....

*दिलीप साळुंके* 

*जेष्ठ पत्रकार-रंगकर्मी, नाशिक*


🙏🙏🙏🙏🙏

प्रवाळ पिष्टि....एक महत्त्वाचे.. आयुर्वेद औषध

 *प्रवाळ पिष्टि....एक महत्त्वाचे.. आयुर्वेद औषध...*


.....प्रवाळ म्हणजे मराठीत पोवळे, आणि हिंदित मूंगा.. याच्यावर आयुर्वेद पद्धतीने काही संस्कार केले कि प्रवाळ पिष्टि हे औषध तयार होते. शुद्ध प्रवाळ हे चिनि मातिच्या खलात , गुलाब पाण्यात २१ दिवस कुटल्या जाते.. आणि मग हि पुटि तयार होते.. अतिशय उपयुक्त असे हे औषधं आहे. आपण याचे औषधि गुणधर्म बघू या...👇


..१) तळहात व तळपाय यांचि आग, जळजळ होत असल्यास किंवा पूर्ण शरीराचि आग होत असल्यास, त्वचा कोरडी पडत असेल तर, डाळिंबाचा रस काढून घ्यावा व प्रवाळ पिष्टि सोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो.

२) लहान मुलांना दात येताना खूप त्रास होतो, जुलाब डिसेंट्री होते,ताप येतो, अशा वेळी त्यांना मधात मिसळून चाटण द्यावे. दात लवकर येतात, तसेच बर्याच लहान मुलांना रिकेटस् मूडदुस कुपोषणामुळे होतो. हाडे ठिसूळ होतात,अशा वेळी प्रवाळ पिष्टि हे औषध गुळवेल सत्त्वासोबत दिल्यास हा रोग बरा होतो.

३) रक्ति मूळव्याध झाल्यास, तसेच नाकातून रक्त येत असल्यास, युरिनमधून रक्त येत असल्यास, शरिरातील कोणत्याही भागातून रक्त येत असल्यास प्रवाळ पिष्टि , हे गुळवेल सत्त्व, व नागकेशर चूर्णासोबत दिल्यास वरील सर्व त्रास दूर होतात.

४) हायपर अॅसिडिटि, आम्लपित्त झाले की, छातीत जळजळ होते, जीव घाबरतो, पोट दुखत, घशात जळजळ होते, तोंडात आंबट पाणी येते, अशा वेळी प्रवाळ पिष्टि हे औषध जेवणाच्या एक तास आधी गुळवेल सत्त्व व आवळा रसासोबत दिल्यास बरे वाटते.


                     


५) प्रवाळ पिष्टि मध्ये कॅल्शियम विपूल प्रमाणात असते,कारण प्रवाळ हा एक प्रकारचा खडक आहे, जो समुद्रिजीवजंतू तयार करतात.म्हणून ज्यांना याची कमतरता आहे त्यांनी हे रोज मधात मिसळून घ्यावे.

६) बर्याच जणांना छातित धडधड होणे , जीव घाबरणे, पल्सेस वाढतात, अशांनी प्रवाळ पिष्टि डाळिंबाचा रस काढून, यासोबत घेतल्यास आराम मिळतो.

७) गरोदर स्त्रियांना प्रवाळ पिष्टि दिल्यास होणारं बाळ हेल्दी, निरोगी आणि भविष्यात देखील बलवान राहतं, कारण यात विटामिन डी, व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

८) कांजिण्या गोवर येऊन गेल्यावर, शरिराची आग होते, नागिण झाल्यावर देखील आग होते. अशा वेळी रोज प्रवाळ पिष्टि डाळिंबाचा रस काढून यासोबत घेतल्यास आराम मिळतो, आणि शरिरात थंडावा तयार होतो.

९). संधिवात आमवात गुडघेदुखी कंबरदुखी, हे सर्व वाताचे विकार नेहमी कॅल्शियम कमी झाल्यामुळे होतात, कारण बहुतेक डिलिव्हरी मध्ये हे खुप कमी होते. आणि मग याची पूर्तता. न झाल्याने चाळीशी नंतर वरील आजार उद्भवतात.अशा वेळी. प्रवाळ पिष्टि व दूध एकत्र घ्यावे. याने ताकद येते.

‌१०) त्वचा विकार..\\-- प्रवाळ पिष्टि मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते, यामुळे, पिंपल्स, फुंसि, पुरळ, हे सर्व दूर होतात, आणि चेहरा उजळतो,प्रवाळ पिष्टि दूधातून घ्या.

११) प्रवाळ पिष्टि मध्ये लेक्सेटिव्ह गुण धर्म आहे. त्यामुळे पचन संस्था मजबूत होते. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, हे सर्व त्रास दूर होतात. पचन व्यवस्थित होते. पित्त होतं नाही, सर्व प्रकारचे पित्त विकार दूर होतात.

१२) ताप आला की, तहान तहान होते,खूप घाम येतो, थकवा येतो, अशा वेळी प्रवाळ पिष्टि शहाळे पाण्यासोबत घ्यावे याने शरिरातील उष्णता कमी होते, व तापही उतरतो.

१३) मुत्र विकार\\--\\.. युरिनची जळजळ होणे, युरिन होतांना वेदना होणं, वारंवार होणे, किंवा न होणे यासर्व विकारांवर प्रवाळ पिष्टि दिल्यास जळजळ दूर होते. .


  आपण याचे अतिशय मौल्यवान उपयोग बघीतले.. आयुर्वेद जगतातील. हे फार महत्त्वाचे औषध आहे.

.. घरात जरूर ठेवावे. कधीही उपयोगी पडते..


  आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे.... 


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



देशी *गिर गाईचे* तूप

 देशी *गिर गाईचे* तूप  


एक आयुर्वेदिक वरदान


❇ रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बेंबी मध्ये 4 थेंब टाकल्यास शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतात आणि 40 आजारांपासून सुटका होते.


🐂🔥💥खात्रीशीर १००% शुद्ध , A2 देशी गीर गाईचे तूप योग्य दरात आपल्या कडे उपलब्ध आहे 🔥💥🐂


🐂✳ आईच्या उदरात 9 महिने सर्व पोषण तत्व बेंबी मधूनच मिळत असतात.

🐂✳ बेंबी मध्ये दिलेले सर्व औषधे संपूर्ण शरीराला मिळतात

🐂✳ बेंबी ही सर्व अवयवांना जोडलेली असते.

🐂✳ बेंबीला सर्व नर्व्हस सिस्टिम जोडलेली असतात.


👌 होणारे फायदे🚩


🧉▪त्वरित केस गळती थांबते.

🧉▪केस पांढरे होत नाहीत.

🧉▪पांढरे केस काळे होतात (नियमित वापराने).

🧉▪डोळ्याच्या सर्व समस्या नाहीशा होतात.

🧉▪नाकातील हाड वाढत नाही.

🧉▪कानांना ऐकायला व्यवस्थित येत.

🧉▪स्वर सुधारतात

🧉▪चेहऱ्यावर तेज येते.

🧉▪चेहऱ्या वरील मुरुम (पीपल्स) येणे बंद होत.

🧉▪ओठ फाटत नाहीत.

🧉▪पोटात गॅस होत नाही व पोट सुटत नाही.

🧉▪सांधेदुखी बंद होते.

🧉▪सांध्यांमध्ये वंगण तयार करते.

🧉▪स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते व पोटदुखी त्रास बंद होतो.

🧉▪फोलिपीयन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो व गर्भधारणा होण्यास मदत होते.

🧉▪थायरॉईड चा त्रास बंद होतो.


❇अशा अनेक आजारांवर उत्तर आहे हा उपाय. देशी गाईचे तूप बेंबी मध्ये 4 थेंब रोज टाका.


🐂🧉🔥 👍खात्रीशीर, १००% शुद्ध देशी गिर गाई चे तुप योग्य भावात घर पोच कुठेही मिळेल. त्वरा करा 🔥👍🧉🐂


🚩⛳गो उत्पादने वापरा आणि गोसेवेस हातभार लावा🙏


मानव सेवा ट्रस्ट

खेड़ब्रम्हा, गुजरात 

Cowfarm Organics

संपर्क : 9075347732



अर्धा व पाव किलो च्या पॅकिंग मध्ये उपलब्ध.


🟥🟩🟦🟧🟪🟩🟫

Saturday, 6 May 2023

तु माझे ओढ, मी तुझे ओढतो, कान

 *मित्र का असावेत*? 

😁😁😁😁😁


*एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.* 

*सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले?* 

*स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?*

*माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.*

*सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?*

*माकड : नाही महाराज.*

*सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.*

*माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.*

*सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.*

*या कथेचे सार.*

*एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.*

*म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.*

*विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.*

 *Dont worry* 

 *Be happy*


मित्र *श्रीमंत किंवा गरीब* नसतो *मित्र शिकलेला असावा असे काही नसते मित्र अडाणी पण चालतो* कारण मित्र मित्रच असतो.🙏🙏🌹🌹

व्हिटॅमिन सी हे फक्त कोरोना साठीच महत्वाचे नाही तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी तसेच मेंदूसाठी देखील आहेत.....*

 *व्हिटॅमिन सी हे फक्त कोरोना साठीच महत्वाचे नाही तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी तसेच मेंदूसाठी देखील आहेत.....* 


*जखमेच्या उपचारांना प्रोत्साहन देते...*

जीवनसत्त्व सी हा एक उत्कृष्ट जखमेच्या उपचार एजंट आहे . हे फक्त जखमांना संसर्ग होण्यापासून रोखत नाही परंतु कमीतकमी स्काय तयार करून घाव बंद करण्यास देखील मदत करते.


 *त्वचेसाठी चांगले...*

जीवनसत्त्व सी सनबर्न बरे होण्यात मौखिक आणि टॉपिकल एप्लिकेशनमध्ये वापरले जाते. कोलेजन आणि एलिस्टिनच्या निर्मितीमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते जे त्वचा स्वच्छता आणि लवचिकता सुधारते . त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे , विटामिन सी खालच्या काळातील वृद्धी चिन्हे ठेवण्यात मदत करतो.


 *प्रतिकारशक्ती सुधारते...*

जीवनसत्त्व सी प्रतिजैविकेविरूद्ध लढण्यासाठी प्रतिरक्षा प्रणाली पेशी उत्तेजित करते आणि ते ऑक्सीडिएटिव्ह तणाव देखील कमी करते , यामुळे आपले रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते . तसेच , त्वचेच्या अडथळ्यांना मजबूत करून आपल्या शरीरातील रोगजनकांच्या प्रवेशास प्रतिबंध करते.


*हिरड्यांसाठी फायदे...*

जीवनसत्त्व सी जिवाणूजन्य संक्रमणांपासून बचाव करते , रोग प्रतिकारशक्तीस उत्तेजित करते आणि मलमांमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवते ज्यायोगे गम रक्तस्त्राव आणि संक्रमण टाळता येते.


 *वजन कमी करण्यास मदत करते...*

जीवनसत्त्व सी नैसर्गिक वजन कमी करणारे एजंट आहे . हे आपल्या शरीरातील अतिवृद्ध चरबी बर्न करण्यास मदत करते आणि चयापचय सुधारते ज्यायोगे वजन कमी कमी होते .


 *मेमरी सुधारते...*

अभ्यासानुसार असे सूचित होते की जीवनसत्त्व सीचे अँटिऑक्सीडेंट गुणधर्म सूज कमी करण्यास आणि मेंदूमध्ये मुक्त क्रांतिकारक नुकसानीस कमी करण्यास मदत करतात , जे आयुष्याशी संबंधित मेमरी लॉस आणि संज्ञेमध्ये कमी होते.


*डॉ. अमित भोरकर,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


कांदिवली पूर्वे विधानसभेतील मुलींसाठी 'द केरळ स्टोरी'चा शो मोफत

 कांदिवली पूर्वे विधानसभेतील मुलींसाठी 'द केरळ स्टोरी'चा शो मोफत

आ. अतुल भातखळकर यांचा उपक्रम


मुंबई : केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२ हजार महिलांची कथा उलघडणारा आणि सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'द केरळ स्टोरी' चित्रपट कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी मतदारसंघातील मुलींसाठी मोफत दाखवण्याचा उपक्रम राबवला आहे.

रविवार, ७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता पीव्हीआर सिनेमा, ग्रोव्हेल्स मॉल, कांदिवली पूर्व येथे या चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विधानसभेत स्वागत करण्यात येत 

आहे.

Featured post

Lakshvedhi