हे काही नियम पाळा निरोगी रहा.
१)रोज ४०शी नंतर पाण्यात गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्या.
२)दिवसात कमीत कमी तीन लिटर पाणी घ्या.
३)भोजनाची वेळ पाळा.
४)चौरस आहार घ्या.जिभेचे चोचले टाळा,जाऊ तिथे खाऊ धोरण टाळा.
५)जेवणा पुर्वी अर्धातास व जेवणानंतर एक तासाने पाणी प्या.
६)रोज तुळस,बेल,कडुलिंबाची पाच पाच पाने कुटून गोळी गिळा.
७)जंकफूड, पाव,चहा ,बेकरी आयटम कमी खा.
८)रोज त्रिफळा सकाळी दुधा बरोबर पुरक व रात्री गरम पाण्या बरोबर रेचक म्हणून घ्या.
९)सकाळी उठल्या वर थोडे पाणी घेऊन तोडातली पहीली लाळ गुळण्या करुन प्या अँसिडीटी कमी होईल.
१०)सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना गरमपाणी घ्या.
११)महीन्यातून एकदा ऐरंडेल घ्या कोठा म ऊ होतो.
१२)जेवणात मेथीचा प्रयोग करा,सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे चाऊन खा.
१३)महीन्यातून एकदा तरी लंघन उपवास करा हलके अन्न खा.
१४)प्राणायाम, योगा,चालणे कमीत कमी ४५मिनिटे करा.
१५)मन एखाद्या ठिकाणी एकाग्र करा.
१६)संगीताचा शरीरावर पुर्ण पाँझिटिव्ह इफेक्ट होत असल्याने सकाळी इनस्ट्रुमेंन्टल धून ऐकत जा.
स्वतः ला तणाव विरहित ठेवा.
आणि आनंदी जगा.
..आणि हो मोबाईलच्या आहारी जाऊन जागरण करू नका.
पहा पटतंय का मंडळी.
ता.क.दुपारी बिलकुल झोपू नका .डायबेटीस चा धोका वाढतो
वैद्य.गजानन
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*