Tuesday, 28 March 2023

तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*

 *तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*



१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकुन प्यायल्यास भूक वाढते.

२)  तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.

३) तांदळाचि पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास

 रक्ताचि कमतरता दूर होते.

४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

५)  तांदळाच्या पेजेत दहि टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

६) केळे व तांदळाचि पेज एकत्र करून प्यायल्याने  जुलाब बंद  होतात, 

७)    तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.

८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास

 डायजेशन सुधारते.

९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते त्यामूळे उर्जा मिळते बाहेर जातांना पिउन जावे दिवसभर ताजेतवाने वाटते.

१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजि पेज घ्यावि, आजारपणात  आलेली कमजोरि दूर होते.

११)  उच्च रक्तदाब कमी होतो ः।  तांदळाचे पाणी  घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमि होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.

१२)  तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास  तजेलदार, मूलायम होतो,   काळे डाग निघून जातात.

१३)  केसांकरता उत्तम  टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमि, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते

 दुतोंडि केसांचि समस्या दूर होते, कारण यात  मुबलक विटामिन, मिनरल असतात.

१४)  तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशि आटोक्यात राहतात.

१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते.  त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

२६) डायरियात  डिहायड्रेशन होते अश्या वेळि तांदळाचि पातळ पेज प्यायला द्यावि. ताकद येते.

१७) सर्दि, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये

 तांदळाचे पाणि प्यायल्यास    प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*

कबरबिज्जू हा असा प्राणी आहे,जो आपल्याला स्मशानात घाबरवट्टो

 कबरबिज्जू हा असा प्राणी आहे, जो साध्या जमिनीत आढळत नाही, परंतु तो केवळ स्मशानभूमीत किंवा दफनभूमीत आढळतो, तो दिसत नाही, कारण तो जमिनीच्या आत राहतो, तो मेलेल्यांना खातो, अनेकदा जेव्हा लोक  स्मशानभूमीजवळ जातात... तेथून जात असताना एखादी व्यक्ती ओरडत असल्याचा भास होतो!  हा आवाज फक्त कबरबिज्जूचा आहे, लोक घाबरतात आणि भुताचा आवाज समजतात, तो कबरबिज्जू या व्हिडिओमध्ये पहा आणि त्याचा आवाज ऐका, सर्वकाही समजेल !!


स्मशान मधील भूत, खर काय खोटं काय,


 समशनात जायला घाबरतघाबरतच जायची नाय. आपला दोस्त आहे 

उखाणा

 


मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध

 मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 25 : मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात येतीलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

            याबाबत सदस्य सुनिल राणेप्रकाश अबिटकर,सदा सरवणकरकालिदास कोळंबकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेगिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा सदस्यांची एक समिती गठीत करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या पात्रता यादीचीही छाननी करुन पात्र लोकांची यादी कालमर्यादेत तयार करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या घरांसाठी आवश्यक असणारी जागा निश्चित करुन या कामाला अधिक गती देऊन प्राधान्य देण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

उत्तर प्रदेश नवरात्र सोहळा


 

कला का री

 


Featured post

Lakshvedhi