Sunday, 7 August 2022

आमचाही एक जमाना होता

 आमचाही एक जमाना होता....

स्वतः च शाळेत जावे लागत असे ,  सायकलने/ बस ने  पाठवायची पद्धत नव्हती

मुलं एकटी शाळेत गेल्या स काही बरे वाईट होईल अ

 भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही

     🤪 

    पास / नापास हेच

आम्हाला  कळत होतं..

*%*  चा   आणि आमचा

 संबंध कधीच नव्हता

       शिकवणी लावली

 हे सांगायला लाज वाटायची...

 कारण  *"ढ"* असं

हीणवलं जायचं..

🤣🤣

       पुस्तकामध्ये झाडाची

पानं आणि मोरपिस ठेवू

आम्ही हुशार होऊ शकतो,

असा आमचा दृढ विश्वास

होता..

☺️

       कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं


       दरवर्षी जेव्हा नव्या

इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि

वह्यांना कव्हर्स घालणे

हा आमच्या जीवनातला

एक वार्षिक उत्स

असायचा..

 वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि  विकत घेण्यात  आम्हाला काहीही लाज वाटत नसे

       आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.  

कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिर

हे आता आठवतही नाही..

🥸

सरांचा शाळेत मार खाताना

आणि पायांचे अंगठे धरु

उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा

 *'ईगो'* कधीही आडवा

येत नव्हता, खरं त

आम्हाला 'ईगो' काय

असतो हेच माहीत

नव्हतं..

🧐

       मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती

मारणारा आणि मार खाणा

दोघेही खुष असायचे.

मार खाणारा यासाठी की

 'चला, कालच्यापेक्षा तरी

आज कमी धोपटला गेलो

म्हणून आणि मारणारा

आज पुन्हा हात धुवू

घ्यायला मिळाले म्हणून.....

बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने  वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिके

खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते

आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही

आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे.सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो

दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही

अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही

       आम्ही आमच्या

आईवडिलांना कधी सांगू

शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हा

*आय लव यू'

म्हणणं माहीतच नव्हतं.

       आज आम्ही असंख्य

टक्के टोमणे खात, संघर्ष

करत दुनियेचा एक हिस्सा

झालोय. काहींना जे ह

होतं, ते त्यांनी मिळवलं

तर काही 'काय माहीत....?

शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या *मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र*,*कुठे हरवलेत ते*...!!

       आम्ही जगात कुठेही

असू पण हे सत्य आहे की

आम्ही *वास्तव* दुनियेत

जगलो, आणि *वास्तवात*

*वाढलो*.......

*कपड्यांना सुरकुत्या पडू

*न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता* जपणं

आम्हाला कधी जमलंच

नाही.भाकरी आणि कालवना शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं


आपल्या *नशिबाला

*चुकूनही दोष न देता* आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला  जगायला मदत करतायत


*जे जीवन आम्ही

*जगलो त्याची वर्तमानाशी*  *काहीच तुलना होणार*

*नाही"*.,,,,,,,


आम्ही चांगले अ

किंवा वाईट, पण आमचाही

एक *'जमाना'* होता.....

         ☺🙏

*friends forever*


🌹🌹🌹🍫🍫🍫🌹🌹🌹🙏☺  सू😌, * .* .  * 🙃.  ,  😇!'यवं   😌..* लाच

😁...

😁.ट😜.न   , रा.😝.  र  न  😎.लो😞 

🤪.🤗.व ,  

😁.☺️.  न  🤣. .,

😛..  .शी,

आम्ही चांगले असू

किंवा वाईट, पण आमचाही 

एक *'जमाना'* होता..... 


         ☺🙏☺

*FRIENDS FOREVER*🙏


🌹🌹🌹🍫🍫🍫🌹🌹🌹

 Smooth road never makes good driver.

Clear sky never make good pilots.

Problem free life never make a good person.

Life is a challenge face it.

    🌹Good morning 🌹

 


टोचू किती टोचू किती


 

Saturday, 6 August 2022

नाच मेरी bulbul


 

 मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत.

केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश.

            मुंबई, दि. 6- अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री,मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे 

            शासनाने दि. 4 ऑगस्ट ,2022 च्या आदेशान्वये मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना दिले आहेत. हे अधिकार केवळ अर्धन्यायीक [ क्वासी जुडीशियल ] प्रकरणे दाखल करून घेण्याचे व त्यावर सुनावणी घेण्याबाबतचे अधिकार आहेत. मा. उच्च न्यायालयात चालू असणाऱ्या एका जनहित याचिकेमुळे हे अधिकार तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेले आहेत.

            अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडे आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे असे म्हणणे दिशाभूल करणारे व पूर्णत: चुकीचे आहे. ज्यावेळेस पूर्ण मंत्रीमंडळ अस्तित्वात असते तेव्हाही आवश्यकतेनुसार काही अर्धन्यायिक सुनावण्यांचे अधिकार सचिवांना किंवा अन्य वरिष्ठ अधिका-यांना दिले जातात. उदा. सहकार, महसूल, ग्रामविकास किंवा सामान्य प्रशासन, इ. त्यामुळे हा निर्णय आताच घेण्यात आला आहे असे म्हणणे चूक आहे.


 


 



 गोंदिया जिल्ह्यात महिलेवरील घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

महिला आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी करणार फास्ट ट्रॅकवर तपास


 


            मुंबई, दि 6 - गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 


            हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

            यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पिडीत महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत



Featured post

Lakshvedhi