Friday, 4 March 2022

 ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये,

याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 4 : इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

            विधान परिषदेत ओबीसी आरक्षण प्रश्नावर नियम २८९ अन्वये चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.

            सभागृहातील सर्वच सदस्य ओबीसी आरक्षणाच्या बाजूने असून निवडणुका कधी घ्यायच्या याचा अधिकार निवडणूक आयोगाला असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे विधेयक सोमवारी विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला सर्वांनी एकमताने पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी करून राज्य शासनावर कोणाचा कसलाही दबाव नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

0000

 अगर कोई मक्खी सब्जी तौलते हुए तराजू पर बैठ जाए तो कोई फर्क नहीं पड़ेगा लेकिन वही मक्खी अगर सोना तौलने के तराजू पर बैठ जाए तो उसकी कीमत पाँच हजार रुपये होगी

हम कहाँ बैठते हैं?

हम किस के साथ बैठते हैं?

उसी के हिसाब से हमारा मूल्य निर्धारित होता है ,हमेशा अच्छी संगत, अच्छे लोग, अच्छे मित्र और अपने परिवार के साथ उठना बैठना चाहिए…


 

 


 ✍✍✍✍✍✍✍✍

🌺 श्वास घेतोय तोवर

जगून घ्यावं छान..

झाडालाही कळत नाही

कोणतं गळेल पान..

🌹 आयुष्य म्हणजे ..... !

शोधला तर अर्थ आहे ......!!

नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!


          ✨शुभ दिंन ✨

 *🍁खूप छान विचार*🌺🙏

============

👏👏👏👏👏👏👏👏

*बैलांच्या अंगावर बसून जेंव्हा कावळा गोचीड खातो तेंव्हा बैलाला असे वाटते की कावळा आपल्यावर उपकार करीत आहे तो त्याला आपला सखा मित्र वाटतो आणि संपूर्ण शरीर त्याच्या स्वाधीन करून निवांतपणे पाय पसरवून पडून राहतो.*

              *तोच कावळा जेंव्हा गोचीड सोडून बैलाच्या मांसाचे लचके तोडायला लागतो.तेंव्हा मात्र बैल सावध होऊन आपल्या शिंगांने त्याला धुडकावून लावतो.खरेतर कावळा त्यावर उपकार वगेरे काही करीत नव्हता तो त्याच्या अंगावरचे गोचीड खाऊन आपले पोट भरत होता.जेंव्हा गोचीड संपले तेंव्हा त्याने बैलाचे मांस खायला सुरवात केली.*

              *मित्रांनो,असे कावळे आपल्या जीवनात ही पुष्कळ आहेत.त्यांना आपल्या मांसाचे लचके तोडण्याअगोदरच ओळखा आणि दूर करा.कारण,ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत मित्र बनण्याचे नाटक करीत असतात.त्यांना आपल्या विषयी सहानुभूती वगेरे काहीही नसते.*

      *पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,*

          *मरेपर्यत टिकतात..*

      *कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,*

          *इतिहास घडवतात..* 

 *घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....*

 *""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....*                                        

*कुणाच्या नशिबाला हसू नये*

               *नशिब कुणी विकत घेत नाही*

*वेळेचे नेहमी भान ठेवावे*..

           *वाईट वेळ सांगून येत नाही*.!

*बुद्धी कितीही तल्लख असली तरी*

          *नशिबाशिवाय जिंकता येत नाही*, 

 *बिरबल बुद्धीवान होता तरीही तो*           

             *राजा होऊ शकला नाही*.!

     *समाधान ही अंत:करणाची* *सर्वात सुंदर संपत्ती आहे.*

*ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.*

*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल*

*हसण्यामगील दुःख*

*रागवण्या मागील प्रेम*

*आणि शांत रहाण्यामागील कारण*.

*कपडे* नाही 

माणसाचे *विचार*

*Branded* पाहिजे...!

*चुकीच्या* बाजूला उभा राहण्यापेक्षा 

*एकटं* उभं रहाणं केव्हाही चांगलं.

   *आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी लोकांच्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

Featured post

Lakshvedhi