*मणिपूर चक्र आणि रामरक्षा---*
*एक अभ्यास*
हे चक्र नाभिस्थानाजवळ असते.
ह्याला दहा पाकळ्या असून *सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु* याची अधिष्ठात्री देवता आहे.
२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात *गुरुत्वमध्य* ह्याच चक्रात असतो.
३) ह्या चक्रावर *धारणा* केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.
४) *धारणा म्हणजे काय?* चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा...
*धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत.*
अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर *धारणा म्हणजे concentration*... किंवा *एकाग्रता*
५) *चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय*
६) *महत्त्वाचं*--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या *चक्रावर ती धारणा* केली असं म्हणतात.
७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की *त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात.*
उदाहरणार्थ , आपल्या शरीरातील खालील अवयव/ग्रंथी *मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असतात*(आणि याचे आपल्याला अजिबात ज्ञान नसते) ..
-Liver
-Pancreas
-Small Intestine
-Kidney
- *Adrenal Gland*
-Gall bladder
*आता मणिपूर चक्र बिघडलं की त्यासंबंधीत होणारे रोग पाहू या*-----
-Indigestion
-Diabetes
-Acidity
-Ulcer
-Cholitis
-Appendicitis
-Kidney Stone
-Nephropathy.
मी वर उल्लेख केला आहे Adrenal Glands चा आणि त्याला bold केलं आहे...
या glands खूप महत्त्वाचे हॉर्मोन्स निर्माण करतात त्यांचं नाव आहे--- adrenaline आणि cortisol... Adrenaline च़ level बिघडलं की खालील परिणाम होतात----
High Blood Pressure
High Blood Sugar
Depression
एखादी वाईट बातमी आली की आपले हृदयाचे ठोके वाढतात, बीपी वाढतं, भीति वाटते, excitement वाढते, anxiety वाढते.... *ते कश्यामुळे ?????* तर त्यावेळी आपल्या Adrenal Glands खूप उत्तेजित होतात म्हणून. *यालाच आपण म्हणतो पोटात खड्डा पडला किंवा छातीत धस्सं झालं.*
*हा आघात आपल्या मणिपूर चक्रावर होतो*, हृदयावर नाही... *पण त्याचे परिणाम हृदयावर होतात*
*मग ते pressure release करायला लगेचच आपल्या systems activate होतात... काही लोकांना लगेच urine pass होतं , काही लोकांना तर लगेच शौचास जावे लागते... *असं झालं की समजावं की तुमच्या systems व्यवस्थित काम करत आहेत.*
अश्या परिस्थितीत आपण लगेच *रामरक्षा स्तोत्र* म्हणायला सुरुवात करतो.... *खरं ना ?????*
*तर रामरक्षा च कां?*
मणिपूर चक्राचं बीज अक्षर आहे *रं*
*रं* चा वारंवार उच्चार केल्याने आपलं मणिपूर चक्र आहत होतं आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व इंद्रिये / ग्रंथी उत्तेजीत होतात... सोप्या भाषेत सांगायचे तर charge होतात व त्यातून निघणारा स्त्राव regulated/ नियंत्रित होतो... परंतु नुसतं एकसारखे *रं* म्हणत राहिलो की कंटाळायला होईल.... आपल्या ऋषीमुनींना याचं पक्क ज्ञान होतं.... *म्हणून त्यांनी रामरक्षा स्तोत्राची रचना केली*..
*रामरक्षेत किती वेळा *र* अक्षर येतं ते मोजून पहा... त्याची आवर्तनं केलीत तर किती वेळा *र* चा उच्चार होईल याची कल्पना करा !!!! मग किती वेळा आपलं मणिपूर चक्र आहत होईल याचा विचार करा.
*परंतु आपण यांत्रिक पणे रामरक्षा म्हणत राहतो त्यामुळे जितका फायदा व्हायला हवा तितका होत नाही* ...... कारण आपण आधीच बघितलं आहे की कुठल्याही चक्राला *activate करायचं असेल तर त्याच्यावर *धारणा* करायची असते...
*आपण रामरक्षा म्हणताना डोळे मिटून मणिपूर चक्रावर आपलं चित्त एकाग्र केलं तर निश्र्चितच आपलं चक्र activate होईल आणि सतत *र* अक्षराच्या उच्चाराने *निर्माण होणारी energy , त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे शुद्धीकरण व बळकटीकरण करेल... परिणामी त्याला संलग्न असलेले आजार पण मिटतील.*
यापुढे रामरक्षा म्हणण्यापूर्वी -
*१)एका जागी स्वस्थ बसा*
(घरात इकडे तिकडे डुलत डुलत, घरातली कामं करताना, स्वयंपाक करताना रामरक्षा म्हटली तर त्याचा मणिपूर चक्रावर काहीच सकारात्मक परिणाम होणार नाही)
*२) डोळ्यासमोर श्रीरामाची मूर्ती आणा ,*
*३) मणिपूर चक्रावर चित्त एकाग्र करा...*
*४) नंतर रामरक्षा पठण सुरु करा*
*५) ९० दिवसांत आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित organs वर काय positive फरक वाटतोय ते observe करा....*
*टीप: ---*
*योग, मेडीकल सायन्स आणि अध्यात्म असा हा समन्वय आपणास कुठल्याही पुस्तकात रेडीमेड मिळणार नाही..*. परत परत हा लेख वाचून समजून घ्या आणि अंमल करा....🙏🏻🙏🏻🙏🏻
*दत्त प्रभु आपणास सर्वांना उत्तम स्वास्थ्य देवो हीच माझी प्रार्थना*
*श्री गुरुदेव दत्त*. 🖕माझ्या वाचनात आलेली सुंदर माहिती....